Bhushi Dam Accident: धबधब्याचा आनंद घेताना Ansari Family वाहून गेली, पंधरा मिनिटात नेमकं काय घडलं ?
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 30 ก.ย. 2024
- #BolBhidu #BhushiDam #BhushiDamAccident
३० जून २०२४ ची सकाळ. माध्यमांमध्ये एक बातमी आली, सोशल मीडियावर लोकांचे स्टेट्स दिसायला लागले. भुशी डॅम ओव्हरफ्लो. भुशी डॅमकडे लोकांचा ओढा वाढतो. पुणे आणि मुंबई दोन्हीपासून जवळ असलेलं लोणावळा हे पावसाळ्यातलं आकर्षण. त्यातही इथला भुशी डॅम. इथं लोकं येतात पावसात भिजतात, धरण ओव्हरफ्लो झालं की पायऱ्यांवर बसतात. दरवर्षी याचे व्हिडीओ येतात, फोटो येतात आणि दुर्दैवानं निष्काळजीपणामुळं झालेल्या अपघातांची बातमीही येते.
३० जूनच्या दुपारी.पुण्याच्या हडपसर भागातलं अन्सारी कुटुंब आणि त्यांच्याकडे आग्र्याहून आलेले पाहुणे भुशी डॅमवर फिरण्यासाठी गेले. त्यांनी तिथल्या पावसाचा, पाण्याचा आनंद घेतला, सगळं कुटुंब मजा करत होतं. पण फिरता फिरता या कुटुंबानं एक चुकीचा निर्णय घेतला, त्यात त्यांचा पाण्याबद्दलचा अंदाज चुकला, ९ जणांचं कुटुंब एकाचवेळी अडचणीत आलं. या ९ जणांनी एकमेकांची साथ देण्याचा प्रयत्न केला, पण काही हात निसटले आणि पाच जण पाण्याच्या लोंढ्यात वाहून गेले, या अन्सारी कुटुंबासोबत नेमकं काय घडलं ? बचावकार्याची अपडेट नेमकी काय आहे ? पाहुयात या व्हिडीओमधून.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
bit.ly/Subscrib...
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: bolbhidu.com/
माझ्या वडीलांनी आम्हाला अगदी लहानपणापासून एक गोष्ट बजावून सांगितली आहे कि .... हवा, पाणी आणि आगीसोबत कधीच #डमस्ती करु नका...
आणि प्राणी ही !
Driving pan
Vadilanni gnd shabd bolla nasen sangtanna.. I am sure ha tumcha swatahcha halkat pana Aahe
Purvi aai vadil mulana avrajun ya goshti samjun sangyche ata aai vadil photo phone reel yat busy asatat...Kase honar...lahan mulanch vait vatat aaila bilglela mulga pahun dolyat pani aal ...
१००% सहमत
जिंदगीत माणसाच्या कंड नसावा....
आईच्या कडेवर बसले होते ते चार वर्षांचे मूल ते पाहून खूपच वाईट वाटले की कल्पना ही करु शकत नाही . लहान मुलांना इतक्या आत मध्ये कशाला घेऊन जायचे अतिशय वाईट वाटत आहे
🥲🥹
Very sad
Very very sad
होना 😢
😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢
त्या लहान मुलांबद्दल वाईट वाटत आहे कारण चूक पालकांची आहे पण मुलांचा जीव फुकट गेला...भावपूर्ण श्रद्धांजली..
तिथे पाणी खूप कमी असते. कधी वाढेल हे सांगता येत नाही. प्रवाहाच्या पलीकडून बाहेर निघायला मार्गच नाही.
तेव्हा प्रशासनाने विचार केला पाहिजे एखादा रस्ता तिकडून असता तर कुणी पाण्यात उतरले नसते
अगदी खरं आहे
एकदम बरोबर भाऊ
असले धोखे धायक पर्यटक स्थळावर प्रशासन ने बंदी घातलीय पाहिजे 🙏
बंदी च असते पण लोक जातातच
Kon mahntala hota jayala Aram kara gharat 😂
सगळ्यात सुरक्षित पावसा पाण्याचं आपलं घर घरात चहा भजी करून खावा फॅमिलीसाठी वेळ द्या लहान लेकरांचा जीव धोक्यात घालून कशाला जायचं बाहेर😢
खरंय, जा पण थोडं सांभाळून
@@prashantrameshraobhande7181 hallichya pidhinla sambamın ha Shanda h mahiti nahi tyana selfie, status , kiti likes, he shabd mahiti ahet
चहा भजे नं हागवन लागल की 💥
@@_1..2345. Kaay ho tumhi 😅
Bhava muslim hote toh hii sympathy kaaye 😂😂😂
ज्या डॉक्टरांनी त्या मुलीचे जीव वाचवले त्यांना देवदूतच म्हणायचे
Rahuri yethil Dr hote
Khare Dr ch devdutt ahet maja 40 varshacha anubhav
Doctor yanna salam
Dr.na salam pn chote mule hoti tyanche kay tyancha sad Zale
🙏🙏
मोठ्यांच्या मूर्खपणामुळे नाहक जीव गेला आता तुम्ही तरी अश्या चुका करू नका..
Aata swata jawun bassa
Mothe murkha
😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭🙏🏻
एवढी लहान मूल सोबत असताना जोखीम घायची च कशाला. पाण्यापासून दूरच राहावे. कधी ही flow वाढते.
Gandila khaj
मी गेली 8 वर्ष समुद्रात नोकरी करतो, मला चांगलं माहित आहे पाण्यापेक्षा वाईट कोणतीच नाही गोष्ट, आज कालची उंडगी पोर पाण्याशी मजाक मस्करी करतात, तुम्ही कितीही चांगले पोहणारे असुद्या जेवढ पाण्यात उडी मारण्याच टाळता येईल तेवढं टाळावं, माझ्यासमोर किती तरी लोक ओव्हरबोर्ड झाले आहेत, जो एकदा वाहत्या पाण्यात पडला तो खतम आहे
पाऊस सुरू झाल्यापासून रोज newspaper मध्ये वाचण्यात येत आहे.."....पाण्याचा अंदाज ना आल्याने या या व्यक्तीचा बुडून मृत्यू ...."... मुख्य मुद्दा हा आहे की जिथे पाण्याचा अंदाज येत च नाही अश्या ठिकाणी पोहायला ओर पाण्यात खेळायला जायचेच कशाला..
Samudrat kuth
@@somethingshort7198 shipping madhye
Correct word undagi.... Darwarshi ya ghatana ghadtat.... Pan bodh khoop kami jan ghetat
बरोबर आहे दादा तुमचं
मोठ्यांचा डांग मस्ती मुळे लहान पोरं बळी गेली बाकी काही नाही 😢
चिन्मय तुझं सादरीकरण कौशल्य बढिया आहे.❤️ ही घटना फक्त लोकांचा मुर्खपणा दर्शवते. जे झालं ते त्यांच्याच चुकी मुळे झालं. 😮💨😏
Barobar bhava muslim hote toh 😂😂
Atisahane saglikadech pahayla miltat
बरोबर आहे आपलं
आग पाणी वीज या गोष्टीशी मस्ती करायची नाही. जपून काळजी घ्यावी सर्वांनी. जान है तो जहान है
Ya jagi कायमचा आडवा दोरखंड बांधून ठेवा ! ज्याचा आधार घेता येईल !
हा काय झाटू उपट्या...!!१
Right तिथे पाणी खूप कमी असते. कधी वाढेल हे सांगता येत नाही. प्रवाहाच्या पलीकडून बाहेर निघायला मार्गच नाही.
तेव्हा प्रशासनाने विचार केला पाहिजे एखादा रस्ता तिकडून असता तर कुणी पाण्यात उतरले नसते
दोरखंड नेमका कुठे कुठे बांधयचा???
त्यापेक्षा आपला लंड सांभाळा....
बरोबर आहे पण तिथ असलेल्या स्त्रिया च्या डोक्याला ओढण्या बांधलेल्या दिसत आहे त्यांनी जरी त्या एकास एक बाधंली असती तरी दोरी च काम झाल असत पण कदाचित त्यांना ते सुचले नसेल 🙏
@@Jivanlife-z7m firayala tumhi jayache dosh prashasnala dyaycha
दुःखद घटना 😢 मृत लोकांच्या आत्म्याला शांती लाभो !!. निसर्गा पुढे कोणाचे नाही चालत. लोकांना एवढीच विनंती कि पावसाळ्याचा आंनद घ्या पण जरा जपून.
येवढ बघून पण पुढच्या वर्षी अशीच बातमी ऐकायला येईल. माणस सुधारणार नाहीत.
Nakkich
धबधब्याच्या ठिकाणी पूर्णतः बंदी घालावी .
Gap a tuzya sarkhya chumu lokansathi banda a
😂😂😂
😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
तिथे पाणी खूप कमी असते. कधी वाढेल हे सांगता येत नाही. प्रवाहाच्या पलीकडून बाहेर निघायला मार्गच नाही.
तेव्हा प्रशासनाने विचार केला पाहिजे एखादा रस्ता तिकडून असता तर कुणी पाण्यात उतरले नसते
पूर्ण साकार जबाबदार आहे. हवामान खाते आहे पाऊस पडणार अंदाज आहे तरीही असल्या ठिकाणी बंदी नाही
आग आणि पाण्याबर कधी नाही खेळायच😢खूप रडले मी सकाळी खूप वाईट वाटलं 😭देवा पांडुरंगा
१००% त्यांची चूक आहे…आणि ती त्यांना नडली…
अती तैथै माती
खर तर व्हीडुओ शुट करनार्याचे धन्यवाद माणले पाहीजे. त्याच्या मुळे ही सत्य घटना कळाली.
ना ही तर बोलले असते माब लैचीगं,हिन्दुं ने मिळुन मारलं
मरण कुठेही येऊ शकते हे जरी खरं असलं तरी स्वतः हुन मरणाच्या दारात जाण्यासारखे आहे प्रत्येक वर्षी हेअस घडत असते त्यातून काही बोध घ्यावा कि नाही ॽ हि कसली मजा ॽ
निसर्गापेक्षा कोणीही मोठा नाही त्यामुळे त्याच्याशी खेळ नको.....🙏🏻🙏🏻🙏🏻
अश्या ठिकाणी दोरी किव्हा काहीतरी उपयोगी वस्तू ठेवावी emergency वेळी
जाणेच टाळावे.
Dorichi Chori Suddha Houshakate😂😂
नवीन gagets आले वाच सारखे..Air bag उघडते बटण दाबताच.. 🙏
कुठे कुठे बांधणार
Asha thikani jauch nave
आमच्या शेताच्या बाजूला नदी आहे. पात्र तस १००-१५० मी. आमच्या शेतात 1 थेंबही नसतो पण नदीला दुथडी भरुन वाहते फक्त २०-२५ मिनिटात. कधी कधी तर २_२ दिवस शेतात अडकून राहावं लागतं. तर कधी कधी जनावरांना २-२ दिवस चारा पाणी करता येत नाही.
काळजी घ्या...
कुठं आहे हे.?
@@vinodiya19 भुशी धरण इंद्रायणी नदी वर लोणावळा येथे आहे.
त्यादिवशी आम्ही त्या रोडलाच होतो आणि जायचा प्लान पण होता, पण आमच्याबरोबर दोन मुले 12,10 वयाचे होते एकदम प्रवासाने पेंगुळले होते ! त्याच्यामुळे कंटाळा केला आणि गेलो नाही! आता वाटतं बरं झालं गेलो नाही, भुशी डॅम च्या पायऱ्यांवर पण खूप गर्दी होती! बिचारी लहान मुलं हकनाक गेली, त्याचा खूप वाईट वाटतं!
@@sulbhashingewar4066 आजकाल पर्यटन स्थळी Sunday ला होणारी गर्दी बघून असं वाटतं की सार्वजानिक सुट्टी आणि Sunday च्या दिवशी गर्दी च्या जागी कुठेच बाहेर फिरायला जायचे नाही....
अडाणी माणूस निसर्गाविषयी आदरयुक्त भीती बाळगुन असतो..तेच सुशिक्षित आणि अतिशहाणी लोकं निसर्गाला विकत घेतल्यासारखे वागतात..म्हणुनच अश्या दुःखद घटना घडतात..!!
श्रद्धांजली वाहण्यापेक्षा अशी दुर्घटना परत कुणाच्या वाट्याला येऊ नये अशी प्रार्थना करूया..!! 🙏🏻
अगदी बरोबर
अडाणी माणूस पण आती शहाणा असतो.... आणि इथ मरणारे पण आडणी च असतात ....
ज्याला ज्ञान आहे की इथ जाऊ नये तर न जाणारे किंवा पाणी वाढत आहे हे लक्षात येणारे पण जाणकार.....
अडाणी आणि ज्ञानी... तुम्हाला फरक कळतो का बघा आगोदर
ष@@IndianHeart07
दरवेळी पावसाळ्यात ह्या बातम्या 😮
व्हिडिओ बघुन अंगावर काटा आला ,😢😢
सर्वांनी बघा... जेव्हा गोष्ट माणुसकी वर येते तेव्हा लोक धर्म बघत नाहीत.
त्यामुळे लोकांनी माणुसकी हाच एकच धर्म मानावा तेव्हा जग सुंदर बनेल..आमचा मजहब च सर्वात श्रेष्ठ आहे असे कोणत्याही धर्माच्या लोकांनी बोलू नये.. माणुसकी समोर कोणच श्रेष्ठ नाही.
बघून अतिशय वाईट वाटते कुणालाही वाचवण्यात कुणालाही यश आले नाही 😢😢😢😢😢😢 अन्सारी कुटूंबातील मरण पावलेल्या ना भावपूर्ण श्रध्दांजली 🙏🙏🙏
मोठ्यांच्या मूर्खपणा मुळे एक 4 वर्षाच्या लहान मुलाचा आणि 3 लहान मुलीचा जीव गेला..... खूप वाईट वाटत आहे....भावपूर्ण श्रद्धांजली
सुरक्षा सूचना धुडकावून लावणे आणी कायदा मोडणे ह्याला लोक मर्दुमकी समजतात.
लावणार ना चुस्लिम community आहे सवतःला खूप आती शहाणे समजतात ना
पाऊस सुरू झाला की त्यांनी लगेच बाजूला येऊन उभे राहिला पाहिजे होते
Exactly.
असे काही नाही नदी ही किती तरी गाव ओलांडून येते आपण जिथे आहोत तिथे पाउस नसला तरी कुठल्या दुसऱ्या भागात जास्त पाऊस पडला की साहजिकच पातळी अचानक वाढते
😢 साडी नेसून कुठली स्त्री असती तर त्या साडीची दोरी बांधून त्यांना वाचवता आले असते. पण आज कल मात्र स्त्रिया मॉर्डन झाल्या मुळे कुठलीही स्त्री साडी परिधान करून नव्हती. त्यामुळे ह्यांना वाचवता आले नाहीं.
तुम्हाला माझी कमेंट योग्य वाटले तर लाईक करा 🙁
Hoti tithe sadi vali bai..eka vido madhe disleli
Saadi pehni thi ek aurat sqdi fenk kqr bqchanq tha ,dupatte bhi the 2 logon ke paas
ओढणी पण होत्या तिकडे पण डोक्यावर होत्या त्यांना हि गोष्ट लक्षात नाही आली नहाक बळी गेले भावपूर्ण निरोप 🙏
अगदीच बरोबर मलाही तसच वाटत होते,💯✔️दगड बांधून पन्हा फेकून दिला असता त्यांच्या कडे साडीचा पण.....
भावपूर्ण श्रद्धांजली 🙏🙏😢🥹💐
शिक्षण पाहिजे. पाऊस पडायला लागल्यावर तरी प्रवाहातून बाहेर यायला नको?
बरोबर आहे काही वेळ तर आपण असतो तिकडे पाउस नसतो हि पण दुसऱ्या ठिकाणी पडलेल्या पाऊसाने सुधा अचानक पाणी वाढू शकते..
Tyanch marann lihil hott Mala vatatay ....bcz te pani vadhtay evdh kalalyabarobar baher ka ale nahi ....itakk tar achanak pani vadhnar nahi ....vinashkale viprit buddhi
@@archanavaishnav4306gapp basa o. Maran lihil hot mhnae. Kay bolto kalte ka
मला तर काय समजेना एवढ्या पाणयात तिथे का ऊभारलेले फोटो ला , बाळांना घेवुन 😢
Pahile pani khup kmi hota tithe
@@dipulmanwar5649 हा बर ,🙏
तिथे पाणी खूप कमी असते. कधी वाढेल हे सांगता येत नाही. प्रवाहाच्या पलीकडून बाहेर निघायला मार्गच नाही.
तेव्हा प्रशासनाने विचार केला पाहिजे एखादा रस्ता तिकडून असता तर कुणी पाण्यात उतरले नसते
तेव्हा पाणी कमी होते दुसऱ्या कुठे तरी जास्त पाऊस झाल्याने अचानक पाणी वाढले असेल..
महाराष्ट्र राज्यातील सर्वात जास्त घाणेरडी जागा म्हणजे भुषी डॅम
Kahre aahe
महाराष्ट्रातील.सगळेच.जलप्रवाह.घाण.आहेत.शासन.गटारि.बांधतानाच.निविदेमध्ये.लिहुन.देते.गटारिचे.पाणि.तेथे.सोडणे.जुन्या.निविदा.माहिति.अधिकारामध्ये.काढुन.बघा.आपले.पाणि.आपणच.घाण.केले
Asa kai nahi sagle pani che thikana dengerous astaa
पाण्यात पाणी येणे,लोंढा येणे..हे प्रवाहाचे सर्व ठिकाणी..पडत्या पावसात किंवा इतर वेळीही घडू शकते.कधी धरणाचे काही दरवाजे अचानक ऊघडावे लागतात,सूचना पोहचायलाही वेळ नसतो.अग्नी पाणी कधीही ऊग्र होऊ शकतात.दूर राहणे,दुरुन आनंद घेणे शहाणपणाचे.🙏
पाउस पडू द्या शेठ मग दरवाजे उघडा 😂😅😂 धरणाचे दरवाजे उघडल्यावर धबधब्याना पूर येत नाही😅😂 कारण धबधब्याचं पाणी एकत्र होऊन धरणाच्या back water मध्ये जमा होत😂😅😅
आपल विधान तर्क संगत नाही😅😅😂😅😂😅 एक गटांगळी खाऊन या म्हणजे समजेल 😂😅
मला असे वाटते की..... ज्यांना जास्त इच्छा आहे पावसात फिरायची त्यांनी शेतात येऊन शेतकऱ्याची मदत करावी..... त्यालाही तेवढाच हातभार...... आणि शेतकरी राज्या चे जीवन पण कळेल यांना.
Good idea
डोंगराखालील धबदबा(छोटा असो व मोठा) , डबके मधील पाण्याचा अंदाज येणे कठीण असते पश्चिम घाटात अश्या ठिकाणी अचानक पाणी वाढते ..सुरवातीला पाणी कमी असेल म्हणून हे लोक गेले असतील पण अश्या ठिकाणी जास्त काळजी घ्या ..आग आणि पाणी याना कंट्रोल करणे अवघड असते ..राम कृष्ण हरी
त्यासाठी पाण्यात होणारी वाढ लक्षात यायला हवी
खूप दुर्भाग्य पूर्ण घटना,त्यांचा आत्म्यास शांती लाभो ही ईश्वर चरणी प्रार्थना.
भविष्यात अश्या घडू नयेत यासाठी त्याठिकाणी व जोखमेच्या ठिकाणी पर्यायी व्यवस्था करावी.
दुर्देवी घटना भावपूर्ण श्रद्धांजली.
निसर्गाला निसर्गा सारखे ठेवावे... अती केलं की तिथं मुद्दाम लोक जातात....
जो आहे तो आहे जो मेला तो मेला....काही गरज न्हाई
जायचे कशाला..... पर्यटक बंद करा...... सगळ्या ठिकाणी...... Barikates लावा.........
अतिशहाणे आहात काय
काॅमन सेन्स नसलेल्या दोनचार स्टुपिड्सपायी पर्यटनावरच बंदी हे जरा अतिच होईल
भगवान इनकी आत्मा को संतुष्टि दे 🌹🌹🙏🏻🙏🏻🌹
4 वर्षीय अदनान बद्दल दुःख आहे बाकी सर्व समझदार होती तरी सुद्धा अडानी सारखे वागत होती
@@dabangkhan9315 अडाणीच होते. अक्कल असती तर हे झालेच नसते
मला वाटते प्रशासन प्रतेक जागी पुरू शकत नाही नागरिकांची ही काही जबाबदारी असायला हवी. दुःखद गोष्ट आह😮😢
फार, फार वाईट घटना. लोकं का बरं असे धाडस करतात हेच कळत नाही. खूप वाईट झाले. हृदय पिळवटून टाकणारे दृश्य.
😢😢😢
आगाऊपणा
@@sangeetaghaisas3186 परंतु बिचाऱ्या लहान मुलांचा काय दोष. मोठ्यांच्या चुकांमुळे लहान मूलांना भोगावे लागले.
मला फक्त त्या लहान मुलांबद्दल वाईट वाटते😢😢😢😢
तुझ हागर बघ स्वतःची पोरं बाळ सांभाळ.... स्वतची लोकं सांभाळ ...नको तिथं कंड मला वाईट वाटतं आणि घरी बायका पोरं हाणतो..😅😅😂 🤬😡😡
त्यातील लहान मुलांचं मरण ....खूपच वाईट😢
मोठयाच मरण खूप चांगलं 🤣
Are muslims the sab mujhe toh bada maza aagya dekke 😂
Chota mulga sodla ..tr bakichyana chukichi shiksha milali ...pan mulala are bapre asa hota naye hota ....jyala samaj nahi ashacha jiv gela ..samaj aahet te angat mastine mele ...
Tya nikhil la vishay dila asta tr tyani Yat pn BJP chich chuki dakhavli asti😂
Kitihi news channel bghitale tari news vyavsthit smjat nhi..pan tumcha channel var perfect smjte❤Sidhi Baat No Bakwas😂
Ho ना😂 एकदम बरोबर
@@shreeshathokal9081 😂
वाहून गेलेल्या लोकांचा Full video bghitla mi khup dangerous ahe
जेव्हा आपण धबधबात ,किंवा नदीला ,समुद्र किवां डोंगरवडे अशा ठिकाणी पाऊसाचा वेग वाढला की लगेचच पाण्यापासून लाब उभ राहुन माग पुढे पाहत पटकण बाहेर पडाव, कारण निसर्गाच्यापुढे आपल काही चालत नाही हेच खरे पण खरच फार वाईट वाटले ही बातमी पाहुण
अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे भावपूर्ण श्रद्धांजली ईश्वर त्यांच्या आत्म्याला शांती देवो
वीज ,पाणी, आग या पासुन सावधान यातुन आपण सर्वानी यातून शिका
खुप वाईट वाटले बघून.त्या लहान मुलांचे खूप वाईट वाटले त्या 4 वर्षाच्या मुलाचे तर खूप वाईट वाटले. कडे वरती शांत बसला होता त्याला काय माहिती की काय झालंय आणि काय होणारे सगळ्यांनी काळजी घ्यावी😢
त्यामुळेच माणसाने आयुष्यात चांगले कर्म करावे,निष्पाप मुक्या जनावरांना कापत्तात..त्यांचे वाईट श्राप मिळतो(कर्म घेती झोले... तिथे कुणाचे ना चाले)
Agadi barobr bhau 🙌 Mala landya sathi kahihi vait vatat nahi 💀💀
👌👌👍
अगदी बरोबर.
लहान मुलांचं काय कर्म होत? बेअक्कल
पाणी वाढायला लागल्यावर तरी लहान मुलांना काठावर पाठवायला हवे होते.... भावपूर्ण श्रद्धांजली 😔
Allah bachane nhi aaya
@@ymw786. होगा तब ना!
अतिशय दुर्देवी घटना अशी वेळ वैरी वर पण येऊ नये
गोविंदाच्या खालच्या थरावर जसं आतल्या दिशेनं तोंड करून एकमेकांना पकडतात तसे रिंगण करून उभे राहिले असते तरी मदत येईपर्यंत खिंड लढवता आली असती असं वाटलं.
असो. नियतीची इच्छा. मृतांना शांती लाभो.
मला तर आई कडून सक्त ताकीद आहे नवीन पाण्या मध्ये जाऊ नये पहिल्यांदा पडलेला पावसाचं पाणी है जीव मागत
Nature sobat khelaychi lokanna Kay maja yete Kay mahiti...
Tumhi neture shi kheltal...
Neture tumchyashi khelel.....
Rip saglyana jyani jiv gamavla
पृथ्वीवरील पंचमहाभूते , वारा, पाणी, अग्नी, वीज, आकाश याच्याशी कधीचं स्पर्धा करायची नाहीं... पूर्वजांचे कळकळीचे वाक्य
मूर्खपणाला दुर्घटना म्हणता येत नाही…
Correct.common sense khup uncommon zalay
आग पाणी वारा यांच्याशी जास्त खेळू नका भावपूर्ण श्रद्धांजली
जास्त करून मी पावसाळ्यात काही ठिकाणी जाण्यास टाळतो नदी.धबधबा. तटबंदी. डोगरात घाटापाशी.
धबधबे बंद का करत नाहीत ,बंदी घालायला हवी
काहीही. लोकांना अक्कल पाहिजे
@@bharatiya804 पण लोकं ऐकत नाहीत ना
आपण फक्त भावपूर्ण श्रद्धांजली वाहू शकतो. लोक ऐकत नाहीत. पैशाचा,पदाचा, तारुण्याचा, मी पणाचा माज असतो. काहींना तर पावसाळ्यात असे बळी जातात प्रत्येकानी सावधगिरी बाळगणे दुसऱ्याला ज्ञान द्यायचे नाही. कारण त्यांचा काही उपयोग नाही
जे ऐकत नाहीत त्यांचा गेम ओव्हर होतो.
काॅमन सेन्स नसलेल्या स्टुपिड्सपायी धबधबे बंद करायचे?
Nisarg aahe to lokana samjla pahije kiti Kay karaych kuth paryant karaych yedyabhokach distay tu kahi bolu nko
Khup vait zal konitri help kraychi na lok video kadayla hushar astat pn dusryancha jiv vachvnyasathi time ny mja bgtat lokanchi shevti kon nast kunach😢😭😭
खूपच दुर्दैवी घटना ...दरवर्षी पावसाळ्यात असे जीव जात राहतात ... यांची मस्ती नडली... पावसाळ्यात गाड्या सुद्धा जपून चालवाव्यात... भावपूर्ण श्रद्धांजली.💐💐🥹
खूप वाईट झाले जे काही झाले पण😢 हिंदू असो मुस्लिम असो आपत्कालीन परिस्थितीत कोणीही जात पात पाहत नाही. मग नेते मंडळींच ऐकून एवढा द्वेष का करायचा एकमेकांचा.
हे सांगायची वेळ चुकीची असली तरी कोणत्याही राजकिय पक्षांमुळे आपापसात जातीभेद होऊ नये येवढच सांगायचं होत
वेळ सांगून येत नाही येणारे धोके ओळखून पुढच पाऊल उचलावे आणि लहान पोरांना तर बिलकुल नेऊ नये.😢😢😢😢
अश्या ठिकाणी पावसाच्या दिवसात मोठे नेट आडवे बांधायला हवेत, आणि धबधब्याच्या ठिकाणी जाण्यास मनाई करावी
Ghari Gheun Jatat Ratri...Rojachya Roj Nave Net Badavavi Lagatil...Thyanantar ha political muddha Housakato...
Ek dorkhand asha thikani government ne dila pahije. Lokanchi chuk ahech pan tari emergency madhe chuka kadhanya peksha upday shodhava
पर्यटन विभाग धबधब्याची फी प्रचार ही करत नाही ,शासन कधीही नागरिकांना सांगत नाही, धबधब्यावर पोहायला जा म्हणून शेवटी सर्वात जास्त नियम मोडणारे निसर्गाच्या नियमाला जेव्हा फाट्यावर मारतात तेव्हा निसर्ग त्यांची योग्य खबरदारी घेतो
दरवर्षी आपण इथल्या येवढ्या आपघताच्या बातम्या वाचतो.तरी पण या लोकांनी कधी कळणार लोकांना....
लहान मुलांना घेऊन का जायचं पण असल्या ठिकाणी..खूप वाईट झाल.😢
धबधबा लांबुनच पहावा नाही तर जाऊ नये.
पण ह्याला जबाबदार तिथले सुरक्षा रक्षक जबाबदार आहेत फिरायला आलेल्या लोकांना काहीच अंदाज नसतो
दरवर्षी अश्या कितीतरी घटना घडतात तरीही लोक का स्वतःच्या जीवाशी खेळतात ?असले फालतू स्टंटबाजी करण्यात काय मिळवतात देवजाणे
आमच्या आई वडिलांनी आम्हाला लहानपणी चे मला, पाणी आणि आग यांच्या बरोबर मस्ती आणि दोघांनाच करायचा नाही.किंबूहना अनोळखी ठिकाणी आणि पावसाळ्यात कुठेही फिरायला जायचं नाही.
आम्ही ही ते तंतोतंत पाळले.आणि आमच्या मुलांना ही सक्त ताकीद दिली आहे.
ते पण पाळतात.
मृतांना भावपूर्ण श्रद्धांजली 😢😢
सगळ्या लोकांनी काळजी घेतली पाहिजेल बाहेर फिरायला गेलं तर असलं कृत्य करता कामा नये 🙏🏻🙏🏻🙏🏻
भावपूर्ण श्रद्धांजलि अत्यंत वेदनादायक
त्यांनी थोडं जास्त पाणी यायला लागले ki यायला हवे होते.. बाहेर एकमेकांना पकडून.. त्या लहान मुलांचा kay दोष.. किती happy असतील अगोदर te.. पण किती एका चुकीमुळे किती जीव गमावले....
पण माझा डोळ्यात पाणी का येतंय 😢😢
कारण तुने माणुसकी जपली आहे
3:05 तुम्ही सांगता 10 ते 15 मिनिटे वेळ लागला पाणी वाढायला ...कोणी वेडा पण 1 ते 2 मिनिट मध्ये सांगेल पाणी वाढतंय का कमी होतय ते...पाणी वाढतंय समजताच बाहेर निघण्याचा प्रयत्न केला असता तर सगळे वाचले असते...थांबून मरणाची वाट बघत होत वाटत..मूर्खपणा जीवाशी गेला..🙏🏻
शिक्षण जर शाळेत जाऊन घेतले असते तर हे घडले नसते.. मोलांना म्हंटला तर काय कळत नसतंय...😂
Tumhi kadhi gelat ka tith nahi tr jaun ye
कुठं काय बोलावं हे तरी समजत काय
Andhbhakta😂 tu tar IAS ch zala lage.
Aplya kaay.. saitaanala sudda evdh mahiti aste kadhi kaay bolaych aste te..
Get well soon
Ithe bolayla easy watata pan jewha tumchya sarkhe Ati Murkha kivha Didhshahane pan ashyach chukaa kartat ch...hyat Gurukul kivha Madarsa education nahi tar Samajik bhan hawa
ठोसेघर धबधबा, सातारा जिल्हा येथे संरक्षित barrikets लावण्यात आले आहेत. अशा घटना तिथेही घडल्यामुळे. तेव्हा, अशा काही उपाय योजना येथेही केल्यास काही प्रमाणात परिस्थिती आटोक्यात येऊ शकेल. आणि अशा धरण क्षेत्रात पर्यटकांना जाण्यास पूर्णतः बंदी घालण्यात यावी.
अशा ठिकाणी लोक जातात लोक ऐकत नाही म्हणून अशा ठिकाणी बचाव कार्यास लोक हवीत आम्हाला खूप लोक इथे जातात आम्हाला जवळ आहे तरी मला इथे जावसं वाटतच नाही अशा ठिकाणी मूलाना पाठवू नये 🙏
क्षणिक सुखासाठी चिमुकल्या जीवाचा बळी गेला.... खुप दुःखदायक गोष्ट आहे ही.....😢😢
काळीज पिळवटून टाकणारी घटना आहे. विशेष करून त्या चिमुकल्या जीव बदल खूप वाईट वाटला 😢
धबधबे धरणे किंवा पाण्याच्या पर्यटन स्थडी येणारे पर्यटक आपल्या मना प्रमाने वागतात तेथील संभाव्य धोक्यां बद्दल सुचना फलक असायला पाहीजे
अंन्सारी परीवाराला भावपूर्ण श्रद्धांजलि
असं पाण्यात इतकं आत जायचं धाडस करायचंच नाही.खूप वाईट,भयंकर घटना.लहान मुलांचाही जीव गेला त्यात.पाण्याचा प्रवाह खूप जोराचा असतो.मृतांना भावपूर्ण श्रद्धांजली.😢
हे बघा समाज कोणताही असो परंतु अंतःकरणापासून भावपूर्ण श्रद्धांजली. हे द्रश्य सोशल मीडिया वर तसेच त्या चार वर्षांच्या मुलाला पाहताना ह्रदय पिळवटून गेलं अशी वेळ परमेश्वरा कुणावर ही येऊ देऊ नकोस.
खुपच वाईट झाले. काही वेळेच्या आनंदासाठी असा जीव कधीच धोक्यात घालू नये. एवढ्या घटना घडून पण लोकांचे डोळे उघडत नाहीत हेच खर 😢🙏🏻🙏🏻🙏🏻
चुकलेला अंदाज नाही. खाजेचा परिणाम.
अजून हि असाच होईल पुढल्या वर्षी
निसर्ग जेव्हा कोपलेला असतो तेव्हा नेहमी घरी आसरा घेणे कधीही चांगल
बाहरचे बिनडोक पण पाहत होते, एकमेकांची ओढणी, शर्ट किंवा पॅन्ट एकमेकांना बांधून दोर करता आला असता व त्यांच्या पर्यंत देऊन जीव वाचना असला 6:26
Sagle Jan Tamasha pahayla ubhe hote
तुच पाहिजे होतास तिथं😂
लहान मुलांच वाईट वाटल😢 भावपूर्ण श्रद्धांजली 🙏
सगळ्या लोकांनी काळजी घेतली पाहिजेल बाहेर फिरायला गेलं तर असलं कृत्य करता कामा नये 🙏🏻🙏🏻🙏🏻
त्यामुळे सर्वात आधी पोहायला शिकून घ्या मुलांना पण शिकवा पाण्याची अडचण कधीही येऊ शकते 🙏🏼❤️
Agree
पोहायला ऐत असल तरी अश्या पाण्याच्या रौद्र रूप पुढे कोणाचे काही चालत नाही त्या पेक्षा अती शहाणपणा न केलेला बरा
तुम्हाला काय मस्ती करायची ती करा पण ज्या ठिकाणाबद्दल तुम्हाला माहिती नाही तिथे ऊगाच फालतुगिरी करायला जाऊ नका. तुम्ही कितीही पोहणारे असले तरी तुमचा जीव जाऊ शकतो.
झालं ते वाईट झालं
पण भारतात विशिष्ट समाजजेच लोक दरवर्षी जास्त पाण्यात का डूबतात ते विडिओ मध्ये समजते
लोकसंख्यावाढ ही गंभीर बाब आहे निसर्ग त्यावरही अश्याच प्रकारे कंट्रोल आणतो
आजकालची चुकीची जीवनशैली , गरजेपेक्षा जास्त मिळणारा पैसा, भ्रष्टाचार, यामुळे माणूस दिवसेंदिवस मानसिक दृष्ट्या अधोगतीला जताहे
तिथे लोक दिसत होती मला ,एकमेंकाचे हात धरून त्यांना बाहेर काढता आले असते
नाही. पाण्याच्या प्रवाहाचा जोर खूप असतो
व्हिडिओ नीट बघा. अनेकांनी मदत केली म्हणून त्यातील काहींना बाहेर काढलं गेलं होतं
@@bharatiya804 हो बरोबर ,प्रवाह खुप असल्याने अवघड होते
@@bharatiya804 हा समजले 🙏🙏
ज्यांना वास्तव परिस्थिती माहित नाही त्यांनी पब्लीक आणि व्हीडीओ काढणार्यांबद्दल विकृत काँमेंट करू नये . वास्तव परिस्थिती आम्ही जाणतो ! काही मुले मुलींसमोर शायनिंग करायला , काहीजण नशेत तर काहीजण अति फाजील आत्मविश्वासामुळे जीव गमवतात !