आपण मी हिंदू,मी मुस्लिम,मी बौद्ध या गोष्टींकडे पाहून मतदान करतो पण आपण सर्वात आधी भारतीय आहोत हे विसरून जातो त्या मुळे मला वाटते की आपण सर्वांनी भारताच्या विकासाच्या दृष्टीने काम करणाऱ्या उमेदवारांना निवडून आणले पाहिजे ज्यादिवशी हे होईल त्या दिवशी भारताची प्रगती झाल्याशिवाय राहणार नाही
मी स्वतः बंगळुरू मधये राहतो. ट्रॅफिक पोलीस पासून ते मोठ्या पदावरील अधिकारी या सर्वांविषयी सामान्य जनतेच्या मनात रोष होता. चहा च्या कट्ट्यावर महागाई बेरोजगारी या वरती चर्चा जवळून बघितल्या. धार्मिक किंवा जाती विषयक चर्चा अभावानेच ऐकल्या. माझ्या महाराष्ट्रात पण असेच मुद्दे लोकांनी मांडले तर खूप आनंद होईल 😊
शिक्षित लोक आणि अशिक्षित लोकांमध्ये काय फरक आहे, तेव्हा वरून दिसतय. यूपी त शिक्षण 50% असल्याने तिथे बीजेपी ल आता पर्याय नाही, पण यूपी केंद्राच्या भिकेवर अवलंबून असत, ह्या उलट, महाराष्ट्रासह दक्षिण भारत फक्त राज्य सरकारच्या राजसवावरच चांगला विकास करत आहेत.
@@Dhn55535 Gujarati शिक्षणात मागे आहेत, मतलबी आहेत, देश जर चालवणारे गुजराती असतील तर गुजराती लोक त्यांनाच निवडणार, बरोबर? मग असला फाजील प्रश्न करून स्वतः ची बाउधिक पातळी कुठे आहे ते सिद्ध करण्याचा अट्टाहास का? लोकं मध्ये शेण खाणे हस करून घेणे काही शोभनिय नाही, भक्त मात्र डोक्यात शेण टाकून घेतात, लॉजिक गेले तेल लावत.
Emergency lavgli teva north india ni janta dal la vote dela ani south ne Congress indira la Hukumsahi karun pan south ne indira la vote dela South vale communist jast ahet ani Muslim
जगातील सगळ्यात जुना धर्म …आपला हिंदु धर्म …. जो मोघलांना पण संपवता आला नाही…. तो या चवन्नी लोकांकडुन संपवला जाईल… अशक्यप्राय गोष्ट आहे …. सगळं राजकारण आहे ….. 🙏🏼
मराठी माणसाला आपल्या भाषे बद्दल आदर, सम्मान, अभिमान, सगळं सम्पलं आहे, जर असतं तर हिंदी गुजराती वर्चस्व कधीच सहन केलं नसतं आपण । भाजप ला हाकलून लावा महाराष्ट्रातून आणि आपली अस्मिता परत मिळवा ।
Jati ani bhasha he prem ahe ani hindutva, dharma ani hindu swarajya hi asmita ahe.... Aaj jr gujrati ahe tr udya up cha ahe ani parva MH cha.. Gandit jevdha jor ahe laav . Amhi ek ahot Jai bhavani jain shivaji. har har Mahadev
Pudhe दुसऱ्या state cha PM zala tr त्याच वर्चस्व म्हणत का?? अन् काय ah MH madhe Nashik Mumbai patta sodla tr.... विदर्भ मराठवाडा कोकण ith kai विकास आहे..... गुजरात तरी खूप बरा आहे....fkt 2,3 सिटीत विकास नाही तर सार्वत्रिक आहे....
@@xyzzzjjb mi tr Hindu.... Aaj त्रांबकेश्वर मध्ये मुस्लिम घुसून ज्योतिर्लिंग वर हिरवा पडदा टाकला..... कर्नाटकात पाकिस्तान झिंदाबाद चे नारे लागले काँग्रेस जिंकली तर..... 2/3 जमीन गेली पुढे आहे ते देऊन टाका भाईचारा जपा congratulations 👏
70 वर्ष काँग्रेसची सत्ता आसून 80 % हिंदूंना संमजल नाही काँग्रेस मुस्लिम राष्ट्र बनू इच्छितो आहे आणि 10 वर्षात ही कुर्त्री समजली की यांना हिंदुराष्ट्र पाहिजे आहे😢
कमाल आहे, 700 वर्षे भारतावर मुघल राज्य करत होते पण भारत कधीच मुस्लिम राष्ट्र बनला नाही, 150 वर्षे ब्रिटिश राज्य करत होते पण भारत कधी ख्रिस्ती राष्ट्र बनला नाही 😢
अजून एक महत्त्वाचे कारण आहे, ते म्हणजे गोदी मीडिया तिथे कोणीच पाहत नाही, करण त्यांना हिंदी भाषा जास्त करून समजतच नाही. तसेच गोदी मीडियाचा प्रॉपीगंडा तेथील लोकांपर्यंत पोहचतच नाही. 😂
he asach europe, uk, swedan, norway chi lok manat hoti. Ata tithe muslim lok dange krtate ani mulinvar rape krun convert krtate. Ata tithel lokahi muslim virodhi banle ahet.
साक्षरतेमुळे धर्माचे ध्रुवीकरण होत नाही ते फक्त दक्षिणेत .. इथली शिकलेली मंडळी तरी जांती धर्मात बरबटून गेली आहे .... खर आहे दक्षिण हे bright India आणि उत्तर हे dark India 😢
तेलंगणा मध्ये Tiger राजा सिंग आणि तामिळनाडू मध्ये अण्णा मलई सारखे strong आणि कट्टर हिंदु नेते आहे त्यांना BJP ने support केला तर नक्कीच हिंदूना आणि BJP ला चांगलाच फायदा होईल because Once a Kattar Hindu always be Kattar Hindu 🚩
कांग्रेस ने संपूर्ण भारत देशा वर राज्य केले.त्याच धर्तीवर त्यांनी पूर्ण भारतावर राज्य करण्यास शिक्षण,आरोग्य, बिजलि,रोजगार हे महत्व पूर्ण प्रश्न सोडून निवडणूक जिंकण सोपे नाही.😊
@@vaibhavmule6194 २०२० मध्ये माथेरान ला एका लाॅज वर एक मुंडक नसलेल्या मुलीचं प्रेत सापडलेलं, मारणारा पण हिंदू होता मरणारी पण हिंदू....आणखी माहीती नेट वरुन मिळेल... क्रिमिनल हा क्रिमिनल असतो त्याचा जात धर्म सर्व अमानुष असतो...जरा मेंदू वापरा
@@vaibhavmule6194 तंदूर कां ड झालेली पन् हिंदू शिकलेली स्त्री होती, अन् मारणारा हिंदू नवरा... Fulandevi वर अत्याचार करणारे गाव हिंदू होत.... स्त्री शिकलेली असो नाही तर अडणी नेहमी च अत्याचारना बळी पडत आलेली आहे.... त्याला कुठलाही धर्म, शिक्षण अपवाद नाही
आर्टिकल 30 .... हिंदू त्यांच्या धार्मिक संस्था सरकारने ताब्यात घेतल्यास सरकार ठरवेल तो मोबदला आणि अल्पसंख्यक का च्या ताब्यात घेतल्यास ते मागतील तो मोबदला 😂😂😂😂 पक्षपाती संविधान मुर्दाबाद 😂😂😂
@@vaibhavmule6194हिंदूत्व म्हणजे फक्त ब्राह्मणत्व तसंही मंदिरांवर एका विशिष्ट जातीच्या लोकांचाच कब्जा असतो इतर हिंदूनी काय घंटा वाचवायचा का? आम्ही पण हिंदू आहोत पण ब्राह्मणवादी कधीच नाही..
आपण सुद्धा आपल्या भाषेवर ठाम राहिले पाहिजे आणि महाराष्ट्रात फक्त मराठी भाषा बोलली पाहिजे school, hospital, industry सगळीकडे मराठी बाकी सगळे बंद केले पाहिजे तरच south सारखी development महाराष्ट्रात होऊ शकते🚩💪
उत्तर भारतातील लोक देव, धर्म, यात्रा यात गुंतून राहण्याच्या परंपरेचे आहेत. दक्षिण भारतात इतर कोणत्याही राज्या हून प्रांतवाद जास्त चालतो आणि देव, धर्म, देवळे यांना त्यांनी कमालीचे व्यावसायिक रूप दिल्याने ते सोडून इतर कुणाला महत्त्व ते देत नसतात. आपल्या महाराष्ट्रात संतांची परंपरा असल्याने इथे कमालीचे धर्म वेडे, किंवा बाजारू धर्मांध यांच्या वर अंकुश राहील असा सजग नागरिक तयार झाला आहे ज्यामुळे इतर लोक नक्की काय करतात आणि कोणाला कधी, किती महत्त्व द्यायचे याचे भान आहे. म्हणून उत्तर आणि दक्षिण यांसारख्या वेडेपणा देश हितासाठी योग्य नाही हे समजून भविष्यात देशाची गरज पाहून मतदान होईल आणि त्याचा काहीसा फटका भाजपा ला मिळेल हेच वास्तव आहे.
जिथे धर्म येतो तिथे विकास खुंटतो त्यामुळे महाराष्ट्र च्या राजकारनात विकास घेऊन जर कोणतीही पार्टी आली तर स्वागत होईल महाराष्ट्र च्या लोकांकडून आणि ते लोक हिथाच ठरेल
@@shahamosin6945 jrue lekin aapke log bewj problem krte hai.....kabhi ramjan mai hinsa nhi hoti ram nawmi Hanuman jayanti pe hoti hai......allah ke nam se terrorist gale kat dete hai innocent ke usse wirodh nhi krta koi Muslim lekin ek aurat sidha statement de to mano jaise sab khatm hi hua Islam ka aise behave krte ho......koi jrurt nhi thi त्रांबकेश्र्वर dham ke mandir mai kharab watawaran nirman krne ki...... Aur Atiq Amjad ko jab mara to usme religion lane ki
महाराष्ट्र व दक्षिण राज्यांना केंद्र सरकारची गरज काय आहे. इतके सक्षम राज्य स्वतःचं कारभार का नाही करू शकत. Maharashtra & South gotta demand for autonomy of states atleast !
Andhbhakti मूळ आज देश आहेत.. 1947 अगोदर ही andhbhakti देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी होते. 1840 च्या अगोदर हे andhbhakt देशाला वाचवणं साठी होते. ही andhabhakt तीच आहेत जी, गाऊ मातेला वाचवण्यासाठी, देशाची असिता वाचवण्यासाठी, 370 हटवण्यासाठी, निर्भया कांड ची सर्वाधिक विरोध करणारी, आई बहिणीवर नजर टाकणारे चे गरदने कापणे बोलणारी एक विशाल विचार धारा आहे.. 🚩🚩
The only reason is that south states are 1) Educated and cultured people. 2) they are well disciplened and not like UP and Bihar 3) They have very high social sence. They have good judging sence ie whatis good and what is bad ( they are not andhbhakta) one thing I have observed they are clean states because there is very small community consume Mawa,gutka,tobacco, khaini.
नुकतच आता एकाचा कमेंट मध्ये "अहम ब्रम्हस्मि" वाक्य वाचनात आले नक्की हा काय प्रकार आहे वेद उपनिषद चे उपनयन आणि पुराणोकत कथा चा शेवट🤔.हिंदुत्वाचा ज्ञानाची विभागणी का यावर ही माहिती द्यावी 🙏💐
अभ्यासपूर्ण विश्लेषण हवे आहे सर 🙏🙏आपण सांगितल्या बद्दल धन्यवाद पण पुराणोकत कथा एका समाजाला आणि एका समाजाला वेदांचे ज्ञान यातील फरक कळला असता तर धर्म समजून घेण्यास मदतच झाली असती.. मी माझ्या काही मित्रांना देखील विचारले त्यांनी वेगळा अर्थ सांगितला.. जिथे कॉन्फयुझन आहे तिथे माहितीपूर्ण ज्ञान मिळावे एवढीच अपेक्षा 🙏🙏🙏💐💐💐
@@rakeshhadpad1212fakt uttar bhartiya kay South Indian aale tari Hindi madhech bolto, tech kuthe tari chuktay apla. Apan jast open minded jhalo aani te aplyalach chubun rahila.
When you mentioned Tamilnadu, you took the names of MGR and Jayalalitha, but you did not take the name of Mr. M. Karunanidhi. Tamilnadu politics is incomplete without Kalaignar M. Karunanidhi🙏🙏
योग्य अभ्यास करून विडिओ तयार करा.कारण महाराष्ट्र बाहेरील मराठी माणसं पण आपला विडिओ पाहतात.तेलंगाना राष्ट्र समिती च भलतंच नाव आपण घेतलं आणि निर्मला सीतारमण, व्यंकय्या यांच्या राज्याची नावे पण चुकीच्या पद्धतीनं सांगितली गेली.
@@askmefor...2791 तुझा सारखं अर्ध्या ओळीचा अर्थ काढत नाही मी माझे मत मांडलय ... तुमचा काय प्रोब्लेम आहे रे फेक अकाउंट्स काढून नको त्या गोष्टींचा प्रचार करता
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) बद्दल आपण जरा माहिती घ्या... देशात सर्वात जास्त संघाचे काम केरळ राज्यात आहे तिथे दर २ किमी अंतरावर संघाची शाखा लागते...आणि एक गोष्ट संघ कधीही भाजपा करिता काम करत नाही.संघाचे काम आणि bjp चे काम यात खूप फरक आहे..
आपण मी हिंदू,मी मुस्लिम,मी बौद्ध या गोष्टींकडे पाहून मतदान करतो पण आपण सर्वात आधी भारतीय आहोत हे विसरून जातो त्या मुळे मला वाटते की आपण सर्वांनी भारताच्या विकासाच्या दृष्टीने काम करणाऱ्या उमेदवारांना निवडून आणले पाहिजे ज्यादिवशी हे होईल त्या दिवशी भारताची प्रगती झाल्याशिवाय राहणार नाही
मी स्वतः बंगळुरू मधये राहतो. ट्रॅफिक पोलीस पासून ते मोठ्या पदावरील अधिकारी या सर्वांविषयी सामान्य जनतेच्या मनात रोष होता. चहा च्या कट्ट्यावर महागाई बेरोजगारी या वरती चर्चा जवळून बघितल्या. धार्मिक किंवा जाती विषयक चर्चा अभावानेच ऐकल्या. माझ्या महाराष्ट्रात पण असेच मुद्दे लोकांनी मांडले तर खूप आनंद होईल 😊
ज्या ठिकाणी धर्मावरून मतदान होते ते ठिकाण कधीच आर्थिक प्रगती करू शकत नाही, आशा आहे महाराष्ट्र यातून लवकर सावध होईल.
👍
Tithch pakistan jindabadche nare lagle te kay dharmavirudh hote ka Congress alyawar bhau
Arre murkh....
बरोबर
तुम्ही पन पाकिस्तान जिंदाबाद चे नारे देणार का
महाराष्ट्र ने ही महाराष्ट्र धर्म जपला पाहिजे आणि फक्त प्रादेशिक पक्षाला मतदान केले पाहिजे
कर्नाटक मध्ये काँग्रेस प्रादेशिक पक्ष आहे काय?
Ha congress karnatak mdhe jinkli Aani pakistan jindabaad ashya ghoshanaa mg aalya Mhnje Kiti layki congress chi te samjla
@@shubhammane639 bjp che gunde. Congress lokant ghusun Ashe naare dilyavr amhi Kay kru?
@@ayush_d17 साक्षर नाहीत कर्नाटकचे भक्त
भ्रष्टवादीला
अरुणराज जाधव सर तुम्ही छान विश्लेषण केले आहे. धन्यवाद....
कारण साऊथ चे ॲक्टर छान अक्टिंग करतात ...भाजप चे ॲक्टर तिथं नाही टिकणार.. 😂😂😂 उदा..मन की बात..
👌🤣😂😂
😂😂😂
🤣🤣🤣
😅😂
😂😂😂
दक्षिण भारतात सुशिक्षित लोक आहेत अश्या अडाणी आणी तडीपार लोकांना भाव देत नाहीत.
Proud of you South Indian's ✊
शिक्षित लोक आणि अशिक्षित लोकांमध्ये काय फरक आहे, तेव्हा वरून दिसतय. यूपी त शिक्षण 50% असल्याने तिथे बीजेपी ल आता पर्याय नाही, पण यूपी केंद्राच्या भिकेवर अवलंबून असत, ह्या उलट, महाराष्ट्रासह दक्षिण भारत फक्त राज्य सरकारच्या राजसवावरच चांगला विकास करत आहेत.
Ka.
Gujrat pn Central gov vr depend aah k mg tithe tr bjp ch yete
@@Dhn55535 महाराष्ट्रातील उद्योग धंदे चोरून नेता हा का नाही मुद्दा मांडला
@@Dhn55535 Gujarati शिक्षणात मागे आहेत, मतलबी आहेत, देश जर चालवणारे गुजराती असतील तर गुजराती लोक त्यांनाच निवडणार, बरोबर?
मग असला फाजील प्रश्न करून स्वतः ची बाउधिक पातळी कुठे आहे ते सिद्ध करण्याचा अट्टाहास का?
लोकं मध्ये शेण खाणे हस करून घेणे काही शोभनिय नाही, भक्त मात्र डोक्यात शेण टाकून घेतात, लॉजिक गेले तेल लावत.
North east cha litreacy rate check kar ekda chutiya 😂😂.
Tithe kas kay yete BJP ?
या अंधभक्तांचे डोळे उघडे पर्यंत ... पूर्ण देश विकून काढतील मोदी शेट
त्या राज्यात साक्षरतेचे प्रमाण जास्त आहे..आणि सुशिक्षित लोक धर्मानं राजकारणाल मतदान करत नाहीत ..
Emergency lavgli teva north india ni janta dal la vote dela ani south ne Congress indira la
Hukumsahi karun pan south ne indira la vote dela
South vale communist jast ahet ani Muslim
Absolutely right , 200% फक्त महाराष्ट्रात , उत्तर प्रदेश , बिहार अत्यंत अशिक्षित लोक आणि अत्यंत घमंडी !!!
Ho kay baapre
@@koustubh5763 hmmmm chutya ahes tu...
कर्नाटक मध्ये बीजेपी चे शासन चांगले नव्हते. आणि येडियुरप्पा मुळे मोदी जी काही करू शकत नव्हते.
राजस्थान वसुंधरा राजे च नालायक प्रशासन मुळे गेले.
Maharashtra मधून पळवुन नेलेले उद्योगधंदे …
Maharashtra चे महत्व कमी करण्याचे चाललेले प्रयत्न
सामान्य नागरीक म्हणुन विसरणार नाही….
Bhava Ajun Pan Dole Ughad
Udyogdhandyapeksha Aaplya Hindu Dharmala Jast Mahatva De
@@prashantpatil5307 😂😂😂😂😂😂🍉🍉🍉🍉🍉🍉
@@prashantpatil5307 hindu hindu krt bss ani upashi marr.. 👍👍👍
जगातील सगळ्यात जुना धर्म …आपला हिंदु धर्म ….
जो मोघलांना पण संपवता आला नाही….
तो या चवन्नी लोकांकडुन संपवला जाईल…
अशक्यप्राय गोष्ट आहे ….
सगळं राजकारण आहे …..
🙏🏼
@@ayush_d17 लंड कसा हे 😂😂 मग
दक्षिण भारतीय सुशिक्षित लोक आहेत
म्हणून जातीवाद पाळतात अजून प्न न😂😂
म्हणून तिकडचे लोक isis जॉईन करत आहेत 😂
@@vaibhavmule6194 BJP SARKKH JAATIWADI , DHARMANDHPNA KRT NAHIT 😂😂
@@ayush_d17 वैचारिक बुल्ला हे तू 😂😂😂 ज्ञान नको देऊ आता संविधान कस हे दाखऊन दिलं 😂😂
@@vaibhavmule6194 brahman janata party?
दक्षिण भारतातले लोक माणसाची चव ओळखतात .😅.दुसरी गोष्ट त्या लोकांना काम की बात आवडते मन की नाही
लाळ चाटू गुलाम आहे तिकडे पण तुमच्या सारखेच 😂
Right 😂😂😂
@@umesh5469 अंडभक्त spotted.
Ekachh numberrr👍👍👍
@@umesh5469 अशीच गुलामी करत रहा डोकं गहाण ठेऊन गोबर खाऊन
3 reasons
1. They are educated
2. they respect their mother tongue, culture utmost regardless of religion
3. They are not dependent on Delhi
So true
Right 👍
Even educated people are more fool then uneducated you know
They are not dependent on delhi 🤣🤣🤣🤣 WHAT THE HELL..PAISA KAHASE AYEGA CHUTIYE
They hate North politicians
Bjp ला मत म्हणजे
गुजरातच्या विकासाला मत😅
Ani congress la vote karna pakistan cha vikas
@@vivekkhadpekar4227andhbhkt spoted 😂
@@II-gt3gc kapun ala watte samorun😂
बरोबर 😂😂
@@vivekkhadpekar4227 wa re andhbhakta 😂🤣
ज्या ज्या देशांनी धर्माच्या मार्गावर जाऊन देश चालवन्याचा प्रयत्न केला तो तो देश बुडाला आहे
उदा म्यानमार
@@Chdv1227उदा. इस्राइल
मराठी माणसाला आपल्या भाषे बद्दल आदर, सम्मान, अभिमान, सगळं सम्पलं आहे, जर असतं तर हिंदी गुजराती वर्चस्व कधीच सहन केलं नसतं आपण । भाजप ला हाकलून लावा महाराष्ट्रातून आणि आपली अस्मिता परत मिळवा ।
Phakta Hindutva Bhava
Uddhav Ne Gaddari Keli Sattesathi
Mag Aata Dusara Konta Paryay Aahe
Phakt BJP
Jati ani bhasha he prem ahe ani hindutva, dharma ani hindu swarajya hi asmita ahe....
Aaj jr gujrati ahe tr udya up cha ahe ani parva MH cha..
Gandit jevdha jor ahe laav .
Amhi ek ahot
Jai bhavani jain shivaji. har har Mahadev
@@thesigmasjourney hindu hindu karun aamhala aamchi Marathi bhasha sampvaychi nahi , Marathi lokanna hindutva changla mahiti aahe , pan BJP nko
Pudhe दुसऱ्या state cha PM zala tr त्याच वर्चस्व म्हणत का??
अन् काय ah MH madhe Nashik Mumbai patta sodla tr.... विदर्भ मराठवाडा कोकण ith kai विकास आहे..... गुजरात तरी खूप बरा आहे....fkt 2,3 सिटीत विकास नाही तर सार्वत्रिक आहे....
@@xyzzzjjb mi tr Hindu....
Aaj त्रांबकेश्वर मध्ये मुस्लिम घुसून ज्योतिर्लिंग वर हिरवा पडदा टाकला..... कर्नाटकात पाकिस्तान झिंदाबाद चे नारे लागले काँग्रेस जिंकली तर.....
2/3 जमीन गेली पुढे आहे ते देऊन टाका भाईचारा जपा congratulations 👏
ज्या देशात धर्मावरुन मतदान होते तो देश कधी पुढे जात नाही
Good
होय फक्त धर्माच्या नावावर फुकटच आरक्षण पाहिजे, tax भरणारे दुसरे आणि खाणारे फुकटे🤣🤣😂🤣😂🤣😂😂🤣🤣
दक्षिण भारतात ले लोक सुशिक्षित आहेत त्यांना फेकू ल ओळखल आहे 😂😂😂
महूण पप्पू ला मतदान केले का 😅
@@MPSCKATTANANDED mhanun actually kharya "pappula" vote dena nakarlay
@@MPSCKATTANANDED bhau खूप झहोंबल वाटत
Rice bag convert. Tumcha पोप पण मोदीला मिठी मारतो
म्हणून मुसलान वाढले आणि हिंदू कमी😂😂😂😂
जे राज्य परिपूर्ण शिक्षित आहे त्या राज्यात धर्माचे राजकारण चालतं नाही त्यांना माहीत आहे धर्मा धर्मा मध्ये भांडून पोट भरत नाही 🇮🇳💯🙌👍
They are educated State
We are educated also still we vote to BJP
Prajwal Sonone Ji, Kabhi Sindh ki History padna Kabhi Hindutva nahi Chodoge
Right bro ✨
Whhaaa Maharashtra che trr yede ahit mang 😂😂
@@cakamleshladhwani6421 I think you are educated fool. Andhbhakt
तुमचं विश्लेषण अतिशय संदर्भशील व शब्दवेधी आहे.
हा माझा पहिलाच अभिप्राय आहे, कारण ईतर विश्लेषणे मन पकडत नाहीत.
ते राज्ये सुशिक्षित आहेत
Mag aaighala la Maharashtra mde job la yetat ka... Tenchya aai cha dana South Indian walyacha
@@avneeshpatil7742 South India ani maharashtra एकाच deshat ahet, bhartatle sagle rajya aaplech ahet tyamule kon kuthehi job sathi jau shakta.
@@avneeshpatil7742 Maharashtra hie aaplech ani South India hie aaplech lok.🇮🇳🚩
@@km-sc9un daru pivun kahi bolu nakos
South indian madarchod
Maharashtra ta yayacha nahi job Sathi
लोकांना गरिबीतून सुटका पाहिजे जातीवाद करून पोट नाही भरत लवकरच शिवरायांचा महाराष्ट्र तरबुज्यापासून मुक्त होईल याची आशा करतो. जय महाराष्ट्र जय शिवराय 🙏🙏
70 वर्ष काँग्रेसची सत्ता आसून 80 % हिंदूंना संमजल नाही काँग्रेस मुस्लिम राष्ट्र बनू इच्छितो आहे आणि 10 वर्षात ही कुर्त्री समजली की यांना हिंदुराष्ट्र पाहिजे आहे😢
70 varshat. Tu kadhi Muslim zalas? 🤣 . Aaj Sarvat jast hindu congress madhe ahe
@@ayush_d17 नजयिज हिंदू आहेत ते 😂😂😂 लांदे 3%होते आता %14झाले
@@ayush_d17hatsApp parthmik ani madhymik vidhyalayatun 9v napas ahe to tyla nahi kalnar
@@ayush_d17 tula thoda dose dila pahije Pakistan cha mg sudhrshil 😂😂
कमाल आहे, 700 वर्षे भारतावर मुघल राज्य करत होते पण भारत कधीच मुस्लिम राष्ट्र बनला नाही, 150 वर्षे ब्रिटिश राज्य करत होते पण भारत कधी ख्रिस्ती राष्ट्र बनला नाही 😢
अजून एक महत्त्वाचे कारण आहे, ते म्हणजे गोदी मीडिया तिथे कोणीच पाहत नाही, करण त्यांना हिंदी भाषा जास्त करून समजतच नाही. तसेच गोदी मीडियाचा प्रॉपीगंडा तेथील लोकांपर्यंत पोहचतच नाही. 😂
Viju Pagare you are wrong, this was the position about twenty years back but now 100 percent people understand Hindi well in south as well in WB.
Ek no. Explanation dile bol bhidu ne 👍👍👍👌👌
धार्मिकतेला महत्त्व कधीच देता येत नाही... रोजगार, शिक्षण, उपचार मूलभूत प्रश्न यांचं आणि भाजप चे कधीच घेणे देणे नाही, आतापर्यंत हेच दिसून येत आहे.
he asach europe, uk, swedan, norway chi lok manat hoti. Ata tithe muslim lok dange krtate ani mulinvar rape krun convert krtate. Ata tithel lokahi muslim virodhi banle ahet.
म्हणजे साऊथ मध्ये कोणी बेरोजगार नाही 🤣
साक्षरतेमुळे धर्माचे ध्रुवीकरण होत नाही ते फक्त दक्षिणेत .. इथली शिकलेली मंडळी तरी जांती धर्मात बरबटून गेली आहे .... खर आहे दक्षिण हे bright India आणि उत्तर हे dark India 😢
सिमी pfi साऊथ च्या आहेत 😂😂😂well educated
Mission 2024
भाजप मुक्त भारत 💯🙏🏼
😂😂😂
Correct
@@krish9802 KARNATAKA MADHI DISL KITI KING AHE TE
तोंड बघून ये एकदा आरशात 😂
@@krish9802 ARE JHATU 18 RAJYAT BJP NAHI , 6 RAJYAT CONGRESS AHE
तेलंगणा मध्ये Tiger राजा सिंग आणि तामिळनाडू मध्ये अण्णा मलई सारखे strong आणि कट्टर हिंदु नेते आहे त्यांना BJP ने support केला तर नक्कीच हिंदूना आणि BJP ला चांगलाच फायदा होईल because Once a Kattar Hindu always be Kattar Hindu 🚩
अरुण भाऊ फार सुंदर आणि योग्य विश्वलेक्षण केले. चांगला अभ्यास केला आहे. अभिनंदन🎉🎊 शुभेच्छा🌹 🙏🙏
Khup chan information sir ,,👍👍👍
लोकांना विकास करणारे पक्ष आवडतात समान नागरी कायदा मंजुर होणे आवश्यक मनकी बात नको काम की बात आवश्यक
कांग्रेस ने करावे 😂
@@vaibhavmule6194 नक्कीच करणार.
@@Renaissance861 70 वर्ष पासून गरिबी हटाव मोहिम 😂😂😂😂 सगळे श्रीमंत झाले 😂
इतिहासात जाऊन बघा जो कर्नाटक जिंकतो तो केंद्रात पुढल्या वर्षी जिंंकत नाही😅😅
भाषिक कटरता एक महत्वाचं कारण
कट्टरता नाही, अस्मिता
@@Renaissance861 mazi gf hoti asmita 😭😭😭
@@ayush_d17 दुसरी मिळेल. टेन्शन नको घेऊ
@@Renaissance861 🤣🤣😁😁😁👍👍
महाराष्ट्रात पण धर्माच्या नावावर नाही तर विकासाच्या,शेतकराच्या व रोजगाराच्या मुद्यांवर मतदान केल पाहिजे
🚩🚩🚩🚩
We should grow and concentrate on human development (education, health care and law&order)
दक्षिण भारतात लोकांना फक्त विकास पाहिजे.त्यामुळे दक्षिण भारत हा श्रीमंत भाग आहे
कांग्रेस ने संपूर्ण भारत देशा वर राज्य केले.त्याच धर्तीवर त्यांनी पूर्ण भारतावर राज्य करण्यास शिक्षण,आरोग्य, बिजलि,रोजगार हे महत्व पूर्ण प्रश्न सोडून निवडणूक जिंकण सोपे नाही.😊
10:50 अगादि बरोब्बर
अरुण भाऊ.... तुमच्या बसण्याची जागा अगदी मस्त आहे...
मला आवडलेल बाहेरील भरलेलं हिरवीगार झाड...
वृषाची जपवणूक करा.
अप्रतिम विश्लेषण असतं तुमचं खुप... वा
धार्मिक ध्रुवीकरण ला बळी फ़क्त अडाणी लोक बळी पडतात... आशा आहे महाराष्ट्र ही ह्याला बळी पडणार नाही
मग श्रद्धा तर शिकलेली होती 😂freez मधे गेली रुपाली सुद्धा शिकलेली होती नालीत फेकून दिली 😂😂😂 वैचारिक हिंदू मुली 😂
@@vaibhavmule6194 .. फातिमा शिकलेली होती, गळा दाबून हत्या करण्यात आली, जुबेरिया शिकलेली होती फाशी वर लटकवण्यात आली 🗿🤡👍👍
@@vaibhavmule6194 २०२० मध्ये माथेरान ला एका लाॅज वर एक मुंडक नसलेल्या मुलीचं प्रेत सापडलेलं, मारणारा पण हिंदू होता मरणारी पण हिंदू....आणखी माहीती नेट वरुन मिळेल... क्रिमिनल हा क्रिमिनल असतो त्याचा जात धर्म सर्व अमानुष असतो...जरा मेंदू वापरा
@@vaibhavmule6194 तंदूर कां ड झालेली पन् हिंदू शिकलेली स्त्री होती, अन् मारणारा हिंदू नवरा... Fulandevi वर अत्याचार करणारे गाव हिंदू होत.... स्त्री शिकलेली असो नाही तर अडणी नेहमी च अत्याचारना बळी पडत आलेली आहे.... त्याला कुठलाही धर्म, शिक्षण अपवाद नाही
ज्ञानवापी , मथुरा मंदिर, यावर बोलनारे सुद्धा adanich आहेत वाट ते,
वजू खाना काय अस्त, माहित आहे का,
लाज वाटते, अशा हिन्दू समाज वर 😅
लास्ट रीझन साक्षरतेचे ते सगळ्यात महत्वाचे आहे सर बाकी सगळी माहिती खूपच मस्त 11मिनिट चा व्हिडिओ संपू नये असे वाटत होते ❤
चांगल काम करणारा नेता असला तर हे कोणतेच विषय जनता पाहत नाही फक्त काम आणि दर्म पाहतात लोक 🙏👍🚩
महाराष्ट्र बद्दल मला आदर आहे आपल महाराष्ट्र कितीही साक्षर झाले तरी bjp शिवसेना ला हरवू शकत नहीं कोनतीही पार्टी ❤️❤️🚩🚩🚩
लोकशाही जिंदाबाद संविधान जिंदाबाद...
आर्टिकल 30 .... हिंदू त्यांच्या धार्मिक संस्था सरकारने ताब्यात घेतल्यास सरकार ठरवेल तो मोबदला आणि अल्पसंख्यक का च्या ताब्यात घेतल्यास ते मागतील तो मोबदला 😂😂😂😂 पक्षपाती संविधान मुर्दाबाद 😂😂😂
हिंदू मंदिरावर सरकारचा कंट्रोल आणि चर्च मज्जित स्तूप यांचा कंट्रोल धार्मिक लोकावर 😂😂😂😂 अस हे सविधान 😂 अस सेक्युलर भारत 😂
@@vaibhavmule6194 अंडभक्तिची पण हद्द असते..😂😂
संविधान वाचता येतं का तुला? ज्ञान नको हेपलू कमेंटमध्ये..
Jay Bhim Jay savindhan
@@vaibhavmule6194हिंदूत्व म्हणजे फक्त ब्राह्मणत्व तसंही मंदिरांवर एका विशिष्ट जातीच्या लोकांचाच कब्जा असतो इतर हिंदूनी काय घंटा वाचवायचा का? आम्ही पण हिंदू आहोत पण ब्राह्मणवादी कधीच नाही..
आपण सुद्धा आपल्या भाषेवर ठाम राहिले पाहिजे आणि महाराष्ट्रात फक्त मराठी भाषा बोलली पाहिजे school, hospital, industry सगळीकडे मराठी बाकी सगळे बंद केले पाहिजे तरच south सारखी development महाराष्ट्रात होऊ शकते🚩💪
भाषेचा प्रॉब्लेम येतो जास्ती
काँग्रेस तिथे स्वातंत्र्य पासून आहे म्हणून ते आहेत तिथे. पण भाजपला तिथे पाय रोवयचे म्हटले की सर्वात आधी भाषा आड येते.
Congress pn नाही तिथं 😂😂😂
@@vaibhavmule6194 😂😂
महाराष्ट्र ने ही महाराष्ट्र धर्म जपला पाहिजे आणि फक्त प्रादेशिक पक्षाला मतदान केले पाहिजे
@@sks1464 फ्कत धर्म एकच सनातन 🚩 महाराष्ट्र धर्म नाहीच महारष्ट्र संस्कुती आहे 🙏 ती जपा ती पण हिंदू संस्कृती चा भाग आहे 🚩
@@vaibhavmule6194 सडलेला सडातन 🤡🗿😁
च्यायला ज्या कर्णाटकात भाजप ला १० जागा देखील मिळत नाही...
तिथे ६५ जागा कशा..🤔😡
दक्षिण भारतात जिथं कांग्रेस रुजली नाही तिथे भाजप रुजनार नाही ज्या वेळी तिथे भाजप रुजेल तेव्हा उत्तर भारतात भारतीय जनता पक्ष संपुष्टात येईल.
दक्षिण भारतातील जनतेला आपली भाषा आणि संस्कृती बद्दल असलेलं अती प्रेम......( हिंदी विरोध)
महाराष्ट्रात यावेळी फकत उध्दव ठाकरेंची शिवसेना + मित्रपक्ष आले पाहिजे. ......
एकच राष्ट्र महाराष्ट्र 🚩जगात भारी 🚩🚩
Best analysis sir
दक्षिण भारतात मुळनीवासी भारतीय आहे पण उत्तर भारतात विदेशी आर्य आहे जेकी तिथल्या मुळनीवासी भारतीयांना शिक्षणा पासून वंचित ठेवले आहे
उत्तर भारतातील लोक देव, धर्म, यात्रा यात गुंतून राहण्याच्या परंपरेचे आहेत.
दक्षिण भारतात इतर कोणत्याही राज्या हून प्रांतवाद जास्त चालतो आणि देव, धर्म, देवळे यांना त्यांनी कमालीचे व्यावसायिक रूप दिल्याने ते सोडून इतर कुणाला महत्त्व ते देत नसतात.
आपल्या महाराष्ट्रात संतांची परंपरा असल्याने इथे कमालीचे धर्म वेडे, किंवा बाजारू धर्मांध यांच्या वर अंकुश राहील असा सजग नागरिक तयार झाला आहे ज्यामुळे इतर लोक नक्की काय करतात आणि कोणाला कधी, किती महत्त्व द्यायचे याचे भान आहे.
म्हणून उत्तर आणि दक्षिण यांसारख्या वेडेपणा देश हितासाठी योग्य नाही हे समजून भविष्यात देशाची गरज पाहून मतदान होईल आणि त्याचा काहीसा फटका भाजपा ला मिळेल हेच वास्तव आहे.
to the point analysis..
जिथे धर्म येतो तिथे विकास खुंटतो
त्यामुळे महाराष्ट्र च्या राजकारनात विकास घेऊन जर कोणतीही पार्टी आली तर स्वागत होईल महाराष्ट्र च्या लोकांकडून
आणि ते लोक हिथाच ठरेल
Khup vhhan analysis kelay rao
Educated people don't choose religion over education , health care,law and order...!
You are very right ... That's so Kerala Story took place in Kerala !!
@@SanjayJoshivlogs
if there is happening kerla story
Then what is central government doing..?
Aur ye bat ek muslman bol rha hai......😂
@@मराठीमाणूस-ह7म हो भाऊ मिच बोलत आहे
धर्म एक व्यक्तिक मामला है इसको राजकरण में डाल कर ना हिटलर को कुछ हासिल हुआ ना पाकिस्तान को
@@shahamosin6945 jrue lekin aapke log bewj problem krte hai.....kabhi ramjan mai hinsa nhi hoti ram nawmi Hanuman jayanti pe hoti hai......allah ke nam se terrorist gale kat dete hai innocent ke usse wirodh nhi krta koi Muslim lekin ek aurat sidha statement de to mano jaise sab khatm hi hua Islam ka aise behave krte ho......koi jrurt nhi thi त्रांबकेश्र्वर dham ke mandir mai kharab watawaran nirman krne ki......
Aur Atiq Amjad ko jab mara to usme religion lane ki
परिपूर्ण माहिती
महाराष्ट्र व दक्षिण राज्यांना केंद्र सरकारची गरज काय आहे. इतके सक्षम राज्य स्वतःचं कारभार का नाही करू शकत. Maharashtra & South gotta demand for autonomy of states atleast !
South india clean Jhala aata pudhcha varshi Maharashtra chi bari 😊
Divsa swapn
Ky re hi swapn😂😂😂😂
Not possible
Amhala topi ghalaychi nakkich
Saway nahi
100 percent
@@indianbyheart2075 70 varshat kitida topi ghatlas ? 😂😂😂
Wakf act Kay ahe, places of worship act 1991 Kay ahe, halal economy kay ahe
Wakf act Kay ahe, places of worship act 1991 Kay ahe, halal economy kay ahe
Wakf act Kay ahe, places of worship act 1991 Kay ahe, halal economy kay ahe
Wakf act Kay ahe, places of worship act 1991 Kay ahe, halal economy kay ahe
Wakf act Kay ahe, places of worship act 1991 Kay ahe, halal economy kay ahe
अरे हे नाहीत सांगणार नजयिज आहेत हे 😂😂😂
8:58👈😁
साक्षरतेचं मोठं प्रमाण. त्यामुळे ‘धार्मिक ध्रुवीकरण’ होत नाही. पण ‘जातीय राजकारण’ मजबूत करतात. आहे की नाही मज्जा!!😁😁😁
😂😂😂😂😂😂
जातीय राजकारण खूप हे तिथं 😂😂
मग फुकटचे तांदूळ , दारू चालते😂
Khup chan
Konkan madhun Oil refinery hatva bas evdich iccha......nahitar Virodh atal
Educated ani peace loving lok ahet South che. North che maximum andhbhakt ahet.
Andhbhakti मूळ आज देश आहेत..
1947 अगोदर ही andhbhakti देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी होते.
1840 च्या अगोदर हे andhbhakt देशाला वाचवणं साठी होते.
ही andhabhakt तीच आहेत जी,
गाऊ मातेला वाचवण्यासाठी, देशाची असिता वाचवण्यासाठी, 370 हटवण्यासाठी, निर्भया कांड ची सर्वाधिक विरोध करणारी, आई बहिणीवर नजर टाकणारे चे गरदने कापणे बोलणारी एक विशाल विचार धारा आहे.. 🚩🚩
हे जर तिथे जिंकले तर.......त्याची संस्कृती संपवतील.......😅😅
The only reason is that south states are 1) Educated and cultured people. 2) they are well disciplened and not like UP and Bihar 3) They have very high social sence. They have good judging sence ie whatis good and what is bad ( they are not andhbhakta) one thing I have observed they are clean states because there is very small community consume Mawa,gutka,tobacco, khaini.
तिरुपती कडे जावा तेथे सर्वसामान्य माणसांना मराठी व इतर लोकांना कशी वागणूक भेटते त्याचा व्हिडिओ बनवा...
दक्षिणेकडील राज्याकडून महाराष्ट्र काही धडा घेईल का
Ho Congress cha सुफडा saf करेल 😂😂😂
BJP DISNAR NAHI MAHRASHTRAT 2024 ,LA FIX 😂😂😂
@@ayush_d17 महाराष्ट्रात नजयिज कमी आहेत bjp गायब करन यांना शक्य नाही 😂😂😂
@@vaibhavmule6194 2024 cha election sathi.40 paise wali itcell gang sakriy zali ahe....he itcell wala 40 paisasathi bayko bahin aaivar modi chasdhvun ghetil....matimand sudharat nastat hi
@@vaibhavmule6194 अरे विसरलोच बीजेपीची नाजायज जास्त आहेत ना,
तरी बी बीजेपी दिसणार नाही महाराष्ट्रात आता, 😁😂😂😂
Education
धार्मिक कटरता आणि भाषिक कटरता दोनी पण एकच पिलावळ आहेत म्हणून जास्त educated state करण्याची गरज नाही 😂😂 केरळ ची gdp बघा एकदा😂😂
Dharmik kattarta atankwadala janm dete, kattarta hi dharmik aste, bhashik asmita aste.
तूच सांग gdp किती आहे बाकी राज्यांच्या तुलनेत
केरळ पुढं जाऊन अब्दुल चे घर होणार आहे.. कारण त्याला supprt करणारे आपलेच आहेत..
Very nice information boss 👍
महाराष्ट्र भाषेला दुय्यम मानलं जातं म्हणून bjp णे इथे पाय पसरले आहेत..
I don't know why you didn't referred the dravidi pranayam of Goa,MP and Maharashtra
कारण साऊथ इंडियन मध्ये मुस्लिम आणि ख्रिश्चन धर्म प्रजाती ज्यास्त आहे
They r more educated than North Indian
Keral sodun baki rajyamadhe 80 percent preksha jast hindu ahe
म्हणूनच जातीवाद हे तिथं 😂😂
Are bhau at least figures nit check kar Tamil Nadu madhye 89% Hindu ahet.
@@sachins9256 gova madhe hindu majority ahe
आपल्याला पण प्रादेशिक पक्ष निवडून दिले पाहिजे म्हणजे मराठी भाषेला महत्व दिले जाईल.
EVM वर कोणी संशय घेऊ नये म्हणून कर्णाटक हरले,
लोकसभा जिंकणार आहेत...
Mg Himachal Pradesh ka harle
Perfect analysis
नुकतच आता एकाचा कमेंट मध्ये "अहम ब्रम्हस्मि" वाक्य वाचनात आले नक्की हा काय प्रकार आहे वेद उपनिषद चे उपनयन आणि पुराणोकत कथा चा शेवट🤔.हिंदुत्वाचा ज्ञानाची विभागणी का यावर ही माहिती द्यावी 🙏💐
तूही लायकी नाही ते समजायची 😂😂 तू नमाज पाड जा 😂
'मी आत्मा आहे' असा त्याचा अर्थ आहे.
अभ्यासपूर्ण विश्लेषण हवे आहे सर 🙏🙏आपण सांगितल्या बद्दल धन्यवाद पण पुराणोकत कथा एका समाजाला आणि एका समाजाला वेदांचे ज्ञान यातील फरक कळला असता तर धर्म समजून घेण्यास मदतच झाली असती.. मी माझ्या काही मित्रांना देखील विचारले त्यांनी वेगळा अर्थ सांगितला.. जिथे कॉन्फयुझन आहे तिथे माहितीपूर्ण ज्ञान मिळावे एवढीच अपेक्षा 🙏🙏🙏💐💐💐
@@Rammy.Circle2449 त्याचा शब्दशः अर्थ- 'मी ब्रह्म आहे' असा आहे. येथे ब्रह्म म्हणजे आत्मा असा संदर्भासहीत अर्थ आहे.
@@yogeshdesai5999 😅🤣😂😂😂🙏🙏🙏🙏
दक्षिण भागात इंग्रजी चालते पण हिंदी नाही वा रे बेट्याहो
Karan English pot bharte ....!
तुमचं ठीक आहे उत्तर भारतीय महारष्ट्र मधे अल्यावर त्याला मराठी मधे उत्तर द्यायचं सोडून भैया भैया म्हणून हिंदी मध्ये उत्तर द्यायचं😂😂
ऐसा कैसा चलेगा भैया😂
That's why they are more literate than north..
@@rakeshhadpad1212fakt uttar bhartiya kay South Indian aale tari Hindi madhech bolto, tech kuthe tari chuktay apla. Apan jast open minded jhalo aani te aplyalach chubun rahila.
Modi la English tari yete ka 😂😂😂
Tith Hindi nahi chalat
Tula yeti ka English... Sonia chi Italian English bagh
@@deepakkotian3270 4 thi pass la tuzi bahin deto ka lagn karyala tith kasa sarkari nokari sheti pahije aste ts desh sabhayla 4 thi pass feku kashala pahije
@@deepakkotian3270 andhbhakt
Are english is our national langauge not hindi , hindi is limited to up only.
@@deepakkotian3270 at list adani cha tar nahi na
Sir manipur je aamdar apatra zale hote tyavrun ek video banva
When you mentioned Tamilnadu, you took the names of MGR and Jayalalitha, but you did not take the name of Mr. M. Karunanidhi. Tamilnadu politics is incomplete without Kalaignar M. Karunanidhi🙏🙏
काँग्रेस ला किती जागा होत्या.. हे ही हाताबरोबर सांगायला हवं होत दक्षिणेत
Jay shri ram ❤
योग्य अभ्यास करून विडिओ तयार करा.कारण महाराष्ट्र बाहेरील मराठी माणसं पण आपला विडिओ पाहतात.तेलंगाना राष्ट्र समिती च भलतंच नाव आपण घेतलं आणि निर्मला सीतारमण, व्यंकय्या यांच्या राज्याची नावे पण चुकीच्या पद्धतीनं सांगितली गेली.
मुस्लिमांनी एकजूट होवून मतदान केले..आणि हिंदूंनी जात पाहून ...
200 युनिट लाईट पाहून
महाराष्ट्र ने ही महाराष्ट्र धर्म जपला पाहिजे आणि फक्त प्रादेशिक पक्षाला मतदान केले पाहिजे
दक्षिण भारत आणि आमचे कोकण सारखे आहेत
भाजप संपवा देश वाचवा
Dharmvir छत्रपती संभाजी महाराज की जय
काँग्रेस न तर काय दिवे लावलेत ..साऊथ india मध्ये...किती खासदार आहेत काँग्रेस चे तिथं
दक्षिणेस literacy rate high आहे.
गोदी मीडिया (हिंदी) साऊथ मध्ये कोणी पाहत नाही आणि दक्षिने कडील राज्यातील लोक सुशिक्षित शहाणे आहेत
9:20 la video paha ani mg pudhe bola
Caste politics South madhe ajun hi ahe
#sushikshit lok 😂
@@askmefor...2791 तुझा सारखं अर्ध्या ओळीचा अर्थ काढत नाही मी माझे मत मांडलय ... तुमचा काय प्रोब्लेम आहे रे फेक अकाउंट्स काढून नको त्या गोष्टींचा प्रचार करता
@@amitpatil7419 Mitra Farak padla ka dokyat jara ki golya samplya ???
Video cha ek timer lihila me fkt .... Tyat ky Prachaar ???
Mand ahes ka ??? 😂😂
@@amitpatil7419 Tumchya sarkh nhi ki swatachya bapa la sodun shejarchya kaka la *baba* mhanaych....
Sushikshit ahet mhane south che...
Maharashtra tumchya mule ashikshit ahe ka ??
@@askmefor...2791 तु असशील शेजारच्या ची ऑलाद... तुझा सारखं अर्धवट पण आहेत महाराष्ट्रात
बेळगाव जिल्ह्यातील निकालावर एक व्हिडीओ बनवा
ಬೆಳಗಾವಿ
@@rakeshhadpad1212 *बेळगांव*
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) बद्दल आपण जरा माहिती घ्या... देशात सर्वात जास्त संघाचे काम केरळ राज्यात आहे तिथे दर २ किमी अंतरावर संघाची शाखा लागते...आणि एक गोष्ट संघ कधीही भाजपा करिता काम करत नाही.संघाचे काम आणि bjp चे काम यात खूप फरक आहे..
😂😂😂
काय मस्त जोक मारला रे
फिर तो तू बच्चा ही होगा ।
Joke of the year😀😀🙏
South ची लोक हुशार आहेत