अगदी बरोबर, आम्हाला ही तेच म्हणायचं. अंजली ताई, आम्हाला माफ करा. आम्ही फक्त्त मेसेज करून सांगू शकतो. काही करू शकत नाहीं. आम्हाला शरमिंदा आहोत. माफ करा.
बिड मधील सगळे गुन्हेगार हे धनंजय मुंडे यांचे च आहेत त्यामुळे मुंडे मगरूरी आहे .तेच पहीला vdo बघा फडणवीस, पंतप्रधान मोदी यांना कस बोलत होता कुणाची माय म्हणटला होता ,बुथ ताब्यात घेतलेले vdo बघा ते कार्यकर्ते
कमीत कमी काही अब्रू असणाऱ्या माणसाने तरी अब्रू नुकसानीचा दावा ठोकायला पाहिजे होता, चारित्र्य हीन, रक्ताने हात माखलेल्या, एकाच आतंकवादी जातीला मदत करणारा कसला दावा ठोकणार 😡😡😡😡
भ्रष्टाचारी राजकीय नेत्यांच्या विरोधात लढणारी पोलादी रणरागिणी स्त्री.राजकीय नेत्यांची कर्दनकाळ ठरलेली बाई.ताई आपल्या लढाईस माझा सलाम व मनापासून पाठिंबा व्यक्त करतो 👍✊✊
जय हो दमानिया ताई ,,, लढाऊ वाघिण लांडग्यांना कशाला घाबरेल,,, इज्जत भरपाई दावा करतांना इज्जतीचा बॅलन्स नक्की आपल्याकडे शिल्लक तर पाहिजे ना,,,,,जय शिवराय, जय भीम, जय महाराष्ट्र.
❤❤❤ महाराष्ट्र रणागणी, रत्न, कोटी कोटी कोटी प्रणाम ❤❤❤❤लाज वाटली पाहिजे त्यांना ज्यांचे हे काम आहे पण एक समण्या महिला करत आहेत ❤❤❤❤❤ यंत्रणा काय कमच्या फुकट पगार देण्यात काय अर्थ ❤❤❤❤❤❤❤❤❤
काही लोक म्हणतात फडणवीस हा चांगला मुख्यमंत्री आहे.हा कसला भ्रष्टाचारी नेत्यांना पाठीशी घालणाऱा, त्यांना वाचवणारा मुख्यमंत्री आहे.जरा योगी आदित्यनाथ यांच्यासारखे कडक निर्णय घे . यांच्यापेक्षा मा.एकनाथ शिंदे कित्येक पटीने चांगले होते.
मुंडे ना असं म्हणायचं आहे का की राजकारणी लोक swachh आहेत. सगळे नेते मूग गिळून गप्प आहेत त्यावरूनच कळते खर काय असेल ते. आय हाके सारखे लोक जागे होतील obc, jativadacha आरोप karayla
तुमच्याकडे जर पुरावे आहेत तर कोर्टात जा , जाती जाती मध्ये तेढ नको निर्माण करू , एक शांत झालं की एक जातीमध्ये तेढ निर्माण करत आहेत तुम्ही आहेत पुरावे तर जा कोर्टात , news la नको सनसनाटी निर्माण करू मित्रा मित्रा मध्ये तेढ वाढत आहेत 💯💯💯💯
अंजली दमानिया ताई काही घाबरायचे नाही सर्व महाराष्ट्रांतील जनता आपल्या सोबत राहणार आणि त्यातली त्यात बीड जिल्ह्यातील सर्व दलित मराठा धनगर समाज हे आपल्या सोबत आहोत जय शिवराय जय महाराष्ट्र
Well done अंजली ताई,तुमच्या सारखे लोक महाराष्ट्रात आहेत म्हणून तरी थोडा फार न्याय मिळेल अशी अपेक्षा आहे,नाही तर सगळे राजकारणीच चोर निघालेत धनंजय मुंढे सारखे
आरोपांच कितीही खंडन केले तरी छैन छबेलया DM न स्वतः ची अब्रू वाचविण्यासाठी फक्त मी नाही त्यातली अन् कडी लाव आतली .. हिच भुमिका घेतली आहे 😅😅😅 परंतु आता याची खरी पार्श्र्वभूमी जनतेला कळून चुकली आहे .. 💯💯💯
अंजली ताई तुम्हाला हृदय तळापासून या पूर्ण लढ्याला खूप खूप शुभेच्छा तुम्हाला किती त्रास होतो काय होतो आम्हाला समजतं सगळं पण तुम्ही लढता एक बाई असून तुमच्या कार्याला नतमस्तक होऊन सलाम करतो ताई खरंच ताई तुमच्या सारख्या महाराष्ट्रामध्ये लोक आहेत म्हणून तरी जगायची इच्छा आहे
अंजली ताई ईश्वर आपल्याला आपल्या कार्यात खूप खूप यश मिळो. किंबहुना आपणच निवडणुकीस उभे रहा. जनतेने ही लक्षात ठेवा अंजलीताई सारख्या चांगल्या व्यक्तींच्या पाठीमागे ठामपणे उभे राहावे, नाहीतर हे राजकारणी देश विकून खाल्ल्याशिवाय राहणार नाहीत आणि जनतेच्या नशिबी कटोराच येईल
खरतर अंजली दमानिया ताईंच्या नंतर त्यांचं प्रतिकृती स्मारक बांधलं गेलं पाहिजे लोकांच्या न्यायासाठी हक्कासाठी स्वतःच्या जीवाची परवा न करता लढलेली योद्धा त्यांच्या स्मारकाकढे बघून लोकांना लढण्याची प्रेरणा मिळेल.
ताई जनता तुमच्या सोबत आहे जय शिवराय जय भीम जय संविधान जनतेला फक्त न्याय पाहिजे
तुम्हाला शत शा नमन ताई...
आम्ही मर्द असून शंड झालो आहोत..
तुम्ही मात्र शौर्य आणि धाडस दाखवत आहेत नमन त्रिवार वंदन
अगदी बरोबर, आम्हाला ही तेच म्हणायचं. अंजली ताई, आम्हाला माफ करा. आम्ही फक्त्त मेसेज करून सांगू शकतो. काही करू शकत नाहीं. आम्हाला शरमिंदा आहोत. माफ करा.
अंजली ताई तुम्ही महाराष्ट्राच्या गोरगरीब जनतेसाठी लढत आहेत बरोबर बोलत आहेत सर्व आम्ही महाराष्ट्राची जनता तुमच्या सोबत आहोत 🙏🇮🇳
महाराष्ट्राची खरी रणरागिनी❤❤❤❤❤
खरच ताई, तुमच्या बद्द्ल एकच म्हणता येईल, की, सावित्री बाई फुले , चा वारसा तुम्ही चालवताय
मित्रांनो, खरंच मा.अंजलीताई दमानिया यांच्या कार्याचा आणि धाडसाचा अभिमान वाटतो.....!!!
अंजली ताई सॅल्युट तमाम जनता आपल्या सोबत आहे. या सर्व भ्रष्ट राजकरण्या विरुद्ध लढाई साठी. या लढ्यासाठी तुम्ही आवाज द्या. मदतीचे लाखो हात पुढे येतील.
ताई आपण समाज्यासाठी खुप कष्ट घेत आहात. धन्यवाद ताई.
ज्यांना अब्रु असेल त्यांनीच नुकसान मागण्याच धाडस करावे अन्यथा आहे तेवढी पण जायची.
ताई खरोखरच आपल्या धाडसी निर्णय कार्याला शतहषआ नमन
खरच अंजली ताई तुमची गरज आहे महाराष्ट्राला जनता तुमच्या पाठीशी आहेत धनंजय मुंडे यांनी निर्लज्जपणा चा कळस गाठला आहे
ताई लढा घाबरू नका परळीचा महादेव आपल्या बरोबर आहे हर हर महादेव
किती मस्ती अहंकार आणि माज आहे हे मंत्र्यांना पाहिले की त्यांच्या बॉडी लँग्वेज वरून कळते😮
बिड मधील सगळे गुन्हेगार हे धनंजय मुंडे यांचे च आहेत त्यामुळे मुंडे मगरूरी आहे .तेच पहीला vdo बघा फडणवीस, पंतप्रधान मोदी यांना कस बोलत होता कुणाची माय म्हणटला होता ,बुथ ताब्यात घेतलेले vdo बघा ते कार्यकर्ते
ताई आपणा कोटी कोटी नमन
कमीत कमी काही अब्रू असणाऱ्या माणसाने तरी अब्रू नुकसानीचा दावा ठोकायला पाहिजे होता, चारित्र्य हीन, रक्ताने हात माखलेल्या, एकाच आतंकवादी जातीला मदत करणारा कसला दावा ठोकणार 😡😡😡😡
आजकाल सगळ्या यंत्रणाच यांच्या साठी चालतात, दावा ठोकला तरी यांना न्याय मिळू शकतो, चोरांच्या उलट्या बोंबा यालाच म्हणतात..
कृपया एखाद्या सरसकट जातीला किंवा धर्मसमुदायाला दोष देऊ नये.
@@IICMaharashtraयाचा फायदा घेणारी कोणत्या समाजातील आहेत तेवढं बघून बोला
@@IICMaharashtra tyala support karnare tharavik jatiche aahet mhanun lok bolat aahet. Konachehi purn jatishi vair nahiye.
धनंजय मुंडे दम असेल तर लढ
अंजली दमानिया महाराष्ट्राची वाघीण आहे. ती भ्रषटाचाराविरुद्धच्या लढ्यात एकटी लढत आहे.
ताई सलाम तुम्हाला आणि तुमच्या कार्याला... खरंच तुमच्या धाडसाला सलाम आहे..🙏🙏🙏
धन्यवाद मॅडम. भषटाचारी मंत्र्याचे बुरखे फाडले
भ्रष्टाचारी राजकीय नेत्यांच्या विरोधात लढणारी पोलादी रणरागिणी स्त्री.राजकीय नेत्यांची कर्दनकाळ ठरलेली बाई.ताई आपल्या लढाईस माझा सलाम व मनापासून पाठिंबा व्यक्त करतो 👍✊✊
महाराष्ट्राची.जनतेसाठी लढणारी रणरागिणी.एक स्त्री म्हणून जनतेला तुमचा अभिमान.जनता तुमच्या पाठीशी
जय हो दमानिया ताई ,,, लढाऊ वाघिण लांडग्यांना कशाला घाबरेल,,, इज्जत भरपाई दावा करतांना इज्जतीचा बॅलन्स नक्की आपल्याकडे शिल्लक तर पाहिजे ना,,,,,जय शिवराय, जय भीम, जय महाराष्ट्र.
याच खरं कारण EVM आहे. त्यामुळेच धनंजय मुंडे च्या वर मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री त्याच्या पाठीशी आहे त.
Salute आहे ताई तुम्हाला. कोणताही स्वार्थ नसताना समाजासाठी लढता.
छान पत्रकारिता
ताई अक्खा मराठा समाज तुमच्या पाठीशी आहे जय शिवराय
आम्हाला रणरागिनी अंजली ताई दमानिया यांचा सार्थ अभिमान आहे 🙏
Satyamev Jayate👍
अहो आशिष सर यांची आब्रू कुठे राहिली राजकारण नीज वृत्तीचे झाले आहेत
भ्रष्टाचाराला खतपाणी कोर्ट च वेळ काढू पणा आहे
फायरब्रँड लेडी
सलाम करतो या लढवय्या अंजली दमानिया मॅडम,
👏🇮🇳🇮🇳👏
दमानिया ताईमुळे आम्हा तरुणांना ऊर्जा मिळते . खरेच देव आहे हे ताईच्या कार्यातून भावना होते .
महाराष्ट्राची वाघीण आगे आगे बढो
झाशीची राणी दमानिया ताई सलुट तुम्हाला
छान ताई. न्याय मिळाला पाहीजे
अब्रु असेल तर अब्रु-नुकसानीचा दावा केला जातो.
धनंजय मुंडे ला पाहिले तुरुंगात टाका.
जय हिंद
अंजलीताई दमानिया
महाराष्ट्राची शान आहात तुम्ही
😂😂😂 छान ताई, कागदपत्र तयार आहेत जे बोललात घाबरु नका
ताई तुम्ही म्हणताय त्याप्रमाणेच होवो, मुंडे कोर्टात जावोत, आणि तुम्ही बाजू मांडून कोर्टाने मंडेला च आत टाकावे
आज या ठिकाणी जर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असते तर काय झाले असते. अख्खी भाजपा केंद्रातली आणि राज्यातली त्यांच्यावर तुटून पडली असती.
दमानिया ताई खरोखर तुम्ही खुप धाडसी आहात तुमच कौतुक करावं
❤❤❤ महाराष्ट्र रणागणी, रत्न, कोटी कोटी कोटी प्रणाम ❤❤❤❤लाज वाटली पाहिजे त्यांना ज्यांचे हे काम आहे पण एक समण्या महिला करत आहेत ❤❤❤❤❤ यंत्रणा काय कमच्या फुकट पगार देण्यात काय अर्थ ❤❤❤❤❤❤❤❤❤
Tai not only Maharashtra, whole India is with you. You are the best human fighting for the people.
आशिष सर,या प्रकरणात आपण कितीही आटापिटा केला तरी काहीही उपयोग होणार नाही.
ताई सलाम तुमच्या कार्याला
ताई जनता आहे तुमच्या सोबत 👍
उडत गेला धन्या😂😂😂😂😂
धनजय मुंडेला सता कशी आली याबदल काहीतरी काळेबेर माहीत असणार म्हणून मुंडेला घरी भसवणार नाहीत?
ताई तुमचा आम्हाला अभिमान वाटतो
धनू परळीत जे काही चालतं त्याला तूच जबाबदार आहेस
अंजली ताई सरकार वर आमचा विश्वास नाही तुम्ही कोर्टात जा आम्ही सर्वसामान्य वर्गणी करून आर्थिक मदत करू खर्चासाठी
काही लोक म्हणतात फडणवीस हा चांगला मुख्यमंत्री आहे.हा कसला भ्रष्टाचारी नेत्यांना पाठीशी घालणाऱा,
त्यांना वाचवणारा मुख्यमंत्री आहे.जरा
योगी आदित्यनाथ यांच्यासारखे कडक निर्णय घे . यांच्यापेक्षा मा.एकनाथ शिंदे
कित्येक पटीने चांगले होते.
भावा एकदा अंजली ताईला मुख्यमंत्री पद भेटले तर 1000 पटीने महाराष्ट्रा चा राजकारभार चांगला होऊल💪💪💪💪
खरंच आहे.. गृह खातं शिंदे कडेच असायला हवं होतं
@@jimmybttl594मुख्यमंत्री शिंदे पाहिजे होता ❤❤
खरच न्यायासाठी लड़नारया ताइना मात्र फक्त तारीख पे तारीख मिलते
ताई एकच नंबर 👍👍👍👌👌👌👌✌️✌️✌️✌️
अंजलीताईंसोबत त्रूप्तीदेसाईंनीही joinहोऊन जनतेला सामील करून घ्यावं
अंजली ताई हा महाराष्ट्र तुमच्या सोबत आहे
अंजली ताई You're Gret सर्व महाराष्ट्र तुमच्या पाठीशी आहे.
जिजाऊची अस्सल वारसदार.... दुर्गा सवरुपीनी...नमन नमन
ताई जनता तुमच्या सोबत आहे, bindass रहा 🙏🙏🙏
❤❤मीडियाची खूप मोठी जबाबदारी आहे ❤❤❤लोकशाही प्रस्थापित करण्यास ❤❤
अंजली ताई तुम आगे बडो हम तुम्हारे साथ है ❤❤❤❤❤🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
ताई खरि जनता तुमच्या सोबत आहोत तुम्हाला खोट्या लोकांनि भिति दाकवायच प्रसन्नच उदभत नाहि🙏🙏
या समाज सेविकेने नितीन गडकरी यांच्या विरोधात निवडणूक लढवलेली आहे, या समस्येवर केला अशा गोष्टींचे राजकारण करायचे आहे....!
आधुनिक महाराष्ट्राची रणरागिणी अंजली दमानिया ताई ❤❤❤
Well done tai we support you 👍👍
अंजली ताई
फडणवीस साहेब ईतिहास माफ करणार नाही
दमानिया मॅडम. मनापासून धन्यवाद करतो.
मुंडे ना असं म्हणायचं आहे का की राजकारणी लोक swachh आहेत. सगळे नेते मूग गिळून गप्प आहेत त्यावरूनच कळते खर काय असेल ते. आय हाके सारखे लोक जागे होतील obc, jativadacha आरोप karayla
हो टाकले पाहिजे डोकं जाग्यावर नाही तिला ऍडमिट केलं पाहिजे
तुमच्याकडे जर पुरावे आहेत तर कोर्टात जा , जाती जाती मध्ये तेढ नको निर्माण करू , एक शांत झालं की एक जातीमध्ये तेढ निर्माण करत आहेत तुम्ही आहेत पुरावे तर जा कोर्टात , news la नको सनसनाटी निर्माण करू मित्रा मित्रा मध्ये तेढ वाढत आहेत 💯💯💯💯
महाराष्ट्राची रणरागिनी ताई
VA tai Salam tumchya nirbhid karyala.tumhala koti koti pranam.ashach samaj sevkachi garaj ahe Maharashtrala.
आशिष जाधव, अरे समोरच्याला बोलू देत जा जरा .. किती बडबड करतोस 😡😡
अंजली दमानिया ताई काही घाबरायचे नाही सर्व महाराष्ट्रांतील जनता आपल्या सोबत राहणार आणि त्यातली त्यात बीड जिल्ह्यातील सर्व दलित मराठा धनगर समाज हे आपल्या सोबत आहोत जय शिवराय जय महाराष्ट्र
Well done अंजली ताई,तुमच्या सारखे लोक महाराष्ट्रात आहेत म्हणून तरी थोडा फार न्याय मिळेल अशी अपेक्षा आहे,नाही तर सगळे राजकारणीच चोर निघालेत धनंजय मुंढे सारखे
ज्याला अब्रूच नाही तो अब्रू नुकसानीचा दावा कसा ठोकू शकतो?....अध्यक्ष महोदय हे बरोबर नाही अध्यक्ष महोदय...😂
ताई महाराष्ट्र तुमच्या सोबत आहे.
Madam I one of the soldier salute to u for such kind of braveness , all sincere peoples of Maharashtra r with u, Jai Hind Jai Maharashtra
आरोपांच कितीही खंडन केले तरी छैन छबेलया DM न स्वतः ची अब्रू वाचविण्यासाठी फक्त मी नाही त्यातली अन् कडी लाव आतली .. हिच भुमिका घेतली आहे 😅😅😅
परंतु आता याची खरी पार्श्र्वभूमी जनतेला कळून चुकली आहे .. 💯💯💯
Don't worry madam, नेहमी सत्याचा विजय होतो. कोर्ट जरी लपंडाव खेळत असेल तरी नियती तसे होऊ देत नाही.
मॅडम proudly फील.......घाबरु नका......सगळे तुमच्या माघें आहेत...
Nothing is possible....❤
सुरेश धस जे bjp चे आहेत , त्यांनचेच आरोप आसून सुढ्ढा मुख्यमंत्रि acion घेत नाहीत , तर सर्व साम्म्मान्या ना काय मिलत असेल
CJ पण त्यांना सामील आहे
संसद रत्न पटू काय तमाशा बघते काय😅😅😅😅😅😅😅😅😅
अंजली ताई तुम्हाला हृदय तळापासून या पूर्ण लढ्याला खूप खूप शुभेच्छा तुम्हाला किती त्रास होतो काय होतो आम्हाला समजतं सगळं पण तुम्ही लढता एक बाई असून तुमच्या कार्याला नतमस्तक होऊन सलाम करतो ताई खरंच ताई तुमच्या सारख्या महाराष्ट्रामध्ये लोक आहेत म्हणून तरी जगायची इच्छा आहे
ताई लढत रहा संपूर्ण महाराष्ट्र तुमच्या पाठीशी.
अंजली ताई ईश्वर आपल्याला आपल्या कार्यात खूप खूप यश मिळो. किंबहुना आपणच निवडणुकीस उभे रहा. जनतेने ही लक्षात ठेवा अंजलीताई सारख्या चांगल्या व्यक्तींच्या पाठीमागे ठामपणे उभे राहावे, नाहीतर हे राजकारणी देश विकून खाल्ल्याशिवाय राहणार नाहीत आणि जनतेच्या नशिबी कटोराच येईल
Anjali damania I am proud of you. All the best.aghe bado. Jit apkihi hai
Jabardast Damania , Great work
ताई खूपच छान विश्लेशन धन्यवाद
व्वा !अंजली ताई सलाम एका पुरुषाला शक्य नाहि ते तुम्ही करून दाखवतात तुम्हांता आर्थिक मदत पाहिजे असेल तर नक्की कळवा आम्ही महिला वर्ग तयार आहे
ताई तुम्ही लढा महाराष्ट्रतील जनता तुमच्या पाठीमागे आहे.
दमानिया यांच्या पाठीशी शेतकऱ्यांनी उभं राहुन धनंजय मुंडे ला धडा शिकवण्याची गरज आहे कारण भविष्यात कोणीही शेतकऱ्यांचे अनुदान लाटण्याचे हिम्मत करणार नाही
*मर्दानी अंजलीजी दमानिया* 👍🙏
व्वा ताई व्वा, याला म्हणतात समाजकार्य, अन्यायासाठीचा लढा, समाजसेवेची कळकळ. पोटभरु राजकारण्यांना हे जमेल काय? सॅल्यूट.
अजित पवार देवेंद्र फडणवीस यांना जनतेच काही पडलेल नाही सारे काही पडले आहे ते म्हणजे धंनजे मुंढेचे
सरकार झोपले आहे का भ्रष्टाचाराचे आरोप असतानाही मंत्रिपद देतात जनतेचे विचार विषय बदलले जातील
खरतर अंजली दमानिया ताईंच्या नंतर त्यांचं प्रतिकृती स्मारक बांधलं गेलं पाहिजे लोकांच्या न्यायासाठी हक्कासाठी स्वतःच्या जीवाची परवा न करता लढलेली योद्धा त्यांच्या स्मारकाकढे बघून लोकांना लढण्याची प्रेरणा मिळेल.
ताई सर्व सामान्य जनता तुमच्या पाठीशी आहे