महाराष्ट्रातील पूर्ण शेतकऱ्याला विनंती जर भाजप शिंदे सरकारने शेतकऱ्यांचे कर्ज नील केलं नाही तर यांचा एकही आमदार निवडून येऊ देऊ नका मी कोणी राजकारणी नाही
कर्ज भरलं नाही म्हणून बँकेचे खाते बंद केले ब्लॉक केले विम्याचे पैसे उचलता येत नाही दुष्काळाचे उचलता येत नाहीत काहीच नाही शेतकऱ्याची संपूर्ण बाजूने कोंडी केलेली आहे सरकारनी
है सरकार फफ्त उद्योग पतीचे कर्ज बिनशर्त माफ करते शेतकरयाला जाचक आटी लावते त्यानी दयायचीच झालीतर विधानसभा निवडनुचया आगोदर 19ते23 पर्यंत सरसकट केली तरच विधानसभेत आमदार निवडुन येतील नाहीतर लोकसभेवानी शेतकरी हिशोब करेल हे नकी फडनिस साहेब फफ्त गोल गोल फिरवुन शेतकरयाची दिशाभुल करतात पनं शेतकरी आता जागरुक झालेला आहे बाकी राज्यात होते महाराष्ट्रात काय आडचन हे
कर्जमाफी झालीच पाहिजे कर्जमाफी झालीच पाहिजे कर्जही 23 पर्यंतचा कर्ज सांगून पूर्ण माप झालं पाहिजे केसीसी माफ झालं पाहिजे संपूर्ण माफ झालं पाहिजे कर्ज हे शेतकऱ्यांच्या डोक्यावर नकोच ही विनंती
सर्व महाराष्ट्राचे कर्ज माफ झाल्यास पाहिजे आणि 23 पर्यंतचे कर्ज संपूर्ण माफ झाले पाहिजे माझी अशी इच्छा आहे की सरकारने कर्जमाफी केलीच पाहिजे कारण कर्जमाफी झाली तरच शेतकरी जगेल आणि शेतकऱ्याला थोडासा दिलासा मिळेल शेतकरी हा आपला मायबाप आहे आणि शेतकरी आपला अन्नदाता आहे तर त्याची कर्जमाफी झालीच पाहिजे आणि त्याला कर्ज पुन्हा मिळाले पाहिजे अशी माझी विनंती सरकारला आहे
मुक्या अन्याच, उदोगप्त्याच कर्ज माफी करत्या पण शेतकऱ्याची का बर करत नाही, कर्ज माफी झाली पाहिजे सातबारा कोरा झालाच पाहिजे, अन्यथा जर सरकार ने केली नाही तर , bjp सरकार च, सातबारा कोरा करतील एवढा खर आहे महाराष्ट्र त, जय जवान जय किसान,😢😢😢
आम्ही कर्ज काढलं जानेवारी मध्ये दुधाला भाव होता 35 रुपये सगळा खर्च वजा करता आम्हाला 10 12 हजार महिन्याचे राहत होते म्हणून आम्ही H D F C बँक मधून 3,50,000 चे कर्ज घेतले विचार केला की आणखी 10 12 हजार रुपये वाढतील महिन्याचे दूध वाढल्या वर पण सरकार ने दुधाचा भाव 25 रुपये केला आता सगळा खर्च वजा करून डेअरी वाल्याचे उचल कट करून आम्हाला फक्त 2 हजार रुपये शिल्लक राहते त्यात घर खर्च करायचा की हप्ते भरायचे काही समजत नाही 1 हप्ता बाऊन्स झाला हप्त्या वाले घरी येतात पैसे मागवला पण पैसे नाहीत तर कुठून भरायचे जर कर्ज माफी झाली नाही तर जीव द्यावं लागेल तेव्हा कर्ज मुक्त होईन हप्ता 12 हजार आहे कसा भरायचा 🥺🥺
Madam आम्ही 2013 pasun पीक karj घेतले ahe 350000 ani आम्ही regular ahuot pan machy kadun ata व्याज भरलेले jat nahe ani amahal mafit basvla pan nahe madam प्रोत्साहन band kars अणि 2011 pasun 300000 पर्यंत सरसकटपणे mafi kara tr mafi होईल nahe tar konachi ja mafi hinar नाही
महाराष्ट्रात कर्ज माफ झालेच पाहिजे 🧑🌾🧑🌾🧑🌾
Ghoshana, bij, ka, istamal, karo, milenge, to, denge,
😢
😂
महाराष्ट्रातील पूर्ण शेतकऱ्याला विनंती जर भाजप शिंदे सरकारने शेतकऱ्यांचे कर्ज नील केलं नाही तर यांचा एकही आमदार निवडून येऊ देऊ नका मी कोणी राजकारणी नाही
शेतकऱ्यांची कर्ज माफी केली तरच विधान सभेला शेतकरी वर्ग महायुती चा विचार करेल
शेतकरी कर्ज माफी झालीच पाहिजे 2024🌾
कर्जमाफी करायची असेल तर सरसकट बाकीचे पैसे शेतकऱ्यांना कुठून शेतकऱ्याला फार आडून मानायला लागलो या एकदा सरसकट माफी
थोडी थोडी कर्जमाफी करून शेतकऱ्याला कोंबडी सारखी गत करावी लागली सरकार
सरसकट कर्ज माफी झाली पाहिजे
शेतकरी कर्जबाजारी झाला आहे हमी भाव मिळत नाही म्हणून त्यांची कर्ज मुक्त केले पाहिजे.
कर्जे माफी झाली पाहिजे नाहीतर सरकार पडणार
शेतकरीचे 2 लाख रुपये परेंत सरसकट कर्ज माफ झालीच पाहिजे
कर्जमाफी झाली पाहिजे सरसकट
कर्जमाफी झाली पाहिजे कर्जमाफी मध्ये अटी-शर्ती जास्त ठेवू नये सर्व शेतकऱ्यांचा समावेश होईल अशी कर्जमाफी करा
कर्ज भरलं नाही म्हणून बँकेचे खाते बंद केले ब्लॉक केले विम्याचे पैसे उचलता येत नाही दुष्काळाचे उचलता येत नाहीत काहीच नाही शेतकऱ्याची संपूर्ण बाजूने कोंडी केलेली आहे सरकारनी
है सरकार फफ्त उद्योग पतीचे कर्ज बिनशर्त माफ करते शेतकरयाला जाचक आटी लावते त्यानी दयायचीच झालीतर विधानसभा निवडनुचया आगोदर 19ते23 पर्यंत सरसकट केली तरच विधानसभेत आमदार निवडुन येतील नाहीतर लोकसभेवानी शेतकरी हिशोब करेल हे नकी फडनिस साहेब फफ्त गोल गोल फिरवुन शेतकरयाची दिशाभुल करतात पनं शेतकरी आता जागरुक झालेला आहे बाकी राज्यात होते महाराष्ट्रात काय आडचन हे
टरबुज्या कर्ज माफी देणार नाही, दीली तरी काही तरी अटी लाविन आणि त्यापासून 90% शेतकरी कर्जमाफी पासून वंचित राहतील.
कर्ज माफी करावी त्यांनी नाही तर सरकार पडली समजा
कोणतीही अटी आणि निकष न लावता संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकरी कर्ज मुक्त झाला पाहिजे.
फडणवीस कर्ज माफी होऊ देणार नाही.फक्त गळा काढून शेतकऱ्यांबाबत बोलणे एवढंच त्यांना जमतं.
मग जाना शरद दादा कडून घे रे बाळा आता जर फडणवीस ने माफ केलं तर घेऊ नको तू अरे किती जातिवाद करता काय येणाऱ्या पिढीसाठी हेच असे जातीवादाच बीज पेरणार
सर्व शेतकरी कर्जमाफीची आशेवर आहे कर्जमाफी झालीच पाहिजे फडणवीस साहेब क्युरी काढा एक नंबर तन शेतकरी मेलाच भावांनो कर्जमाफी करा नाहीतर देशा बॉम्ब ठेवा
कर्ज माफी झालीच पाहिजे सरसगट 2024 पर्यंत
कर्ज माप झाले पाहिजेत
शेतकऱ्यांचे थकित कर्ज माफ करा तुमच्या.७० रुपयांच्या 1000 योजनांच्या😂 घोषणांचा काही उपयोग नाही 😢😮 फसवेगिरी 😂😂
कर्ज माफी नाहीतर बीजेपी ला मतदान नाही 🙏🙏🙏
विरोधी पक्ष आसे किंवा हे सरकार कर्ज माफी ची घोषणा केली नाही, कर्ज माफी झालीच पाहिजे
महाराष्ट्र कर्ज माफी झाली पाहिजे
कर्ज माफ झालेच पाहिजे.नाहीतर सरकार पडणार
Sampurn karj mafi zhali pahije
कर्ज मुक्त केल्यावरच बातमी द्यायची
Karjmaafi zal nahi tar
1000 take sarkaar padnar
विरोधी पक्षनेते झोप लागली आहे की काय.
कर्ज माफी करा
कर्जमाफी झाली तरच बीजेपी सत्तेत नाही तर घरी जायच
कर्ज माफी खुप मोठा पर्याय शेतकऱ्यांसाठी
आम्ही नियमित परतफेड करतोय मग आम्हाला 15000 का ?तुम्ही न भरणाऱ्या साठी माफी देणार हे बरोबर नाही फडणवीस साहेब आपण यावर थोडा विचार करावा प्लीज
कर्जमाफी झालीच पाहिजे
Thakit karj mafi zali pahije
मीडियाने पण जरा शेतकऱ्यांची बाजू उचलून धरावी नेत्यांच्या बातम्या पेक्षा शेतकऱ्यांच्या बातम्या जास्त मीडियाने द्याव्यात
विरोधी पक्षनेते आता मोर्चे का काढत नाही
काही उपयोग नाही 95℅ शेतकरी चालु बाकीदार आहेत
कर्जमाफी झालीच पाहिजे कर्जमाफी झालीच पाहिजे कर्जही 23 पर्यंतचा कर्ज सांगून पूर्ण माप झालं पाहिजे केसीसी माफ झालं पाहिजे संपूर्ण माफ झालं पाहिजे कर्ज हे शेतकऱ्यांच्या डोक्यावर नकोच ही विनंती
सरसकट कर्ज माफ करा.
2023पयंत दुशकाल आहे मालालाभाव नाही मणुन2023परयंत सरसगट माफी करावी
महाराष्ट्र त कर्ज माफ करा
दुध भाव वाढ
सर्व महाराष्ट्राचे कर्ज माफ झाल्यास पाहिजे आणि 23 पर्यंतचे कर्ज संपूर्ण माफ झाले पाहिजे माझी अशी इच्छा आहे की सरकारने कर्जमाफी केलीच पाहिजे कारण कर्जमाफी झाली तरच शेतकरी जगेल आणि शेतकऱ्याला थोडासा दिलासा मिळेल शेतकरी हा आपला मायबाप आहे आणि शेतकरी आपला अन्नदाता आहे तर त्याची कर्जमाफी झालीच पाहिजे आणि त्याला कर्ज पुन्हा मिळाले पाहिजे अशी माझी विनंती सरकारला आहे
Karj mafi 😢
फक्त खुर्ची सभाळा शेतकरी मालाचे भाव आजुन पाडा मग शेतकरी तुम्हाला पाडेल 100 %
मुक्या अन्याच, उदोगप्त्याच कर्ज माफी करत्या पण शेतकऱ्याची का बर करत नाही, कर्ज माफी झाली पाहिजे सातबारा कोरा झालाच पाहिजे, अन्यथा जर सरकार ने केली नाही तर , bjp सरकार च, सातबारा कोरा करतील एवढा खर आहे महाराष्ट्र त, जय जवान जय किसान,😢😢😢
तुमच्या घरी ठेवा कर्जमाफी भिकारे हो ..भाव द्या आमच्या कापूस सोयाबीन ले
राजूशेठ विषयकाईचनाहीएकदिवसबोले
महाराष्ट्रात शेतकरी कर्ज माफी झालीच पाहिजे 2024 🌾🌾
He sarkar fkt afva sodte Kam nahi krt.
Khotarde sarkar..
Shetkari light bill mafi fkt ghosna Keli Amal bajvni nahi😢
He sarkar fkt afva sodte Kam nahi krt.
Khotarde sarkar..
Shetkari light bill mafi fkt ghosna Keli Amal bajvni nahi😢
He sarkar fkt afva sodte Kam nahi krt.
Khotarde sarkar..
Shetkari light bill mafi fkt ghosna Keli Amal bajvni nahi😢
Karj mafi zali pahije
Karj. Mafi nhi. To. Vidhansba. Gyo. Bjp. Sena ki. Hat se
कर्ज माफ झालेच pahije कारण शेतकरी हा खूप हवाल दिल झाला आहे.
Mazha massage eknathrao Shinde paryant pohochla pahije. Saheb mi akola jillhyacha ek sarv sadharan setkari kutumbatla mulga ahe .karj mafi 2024 hi atyant mahtvachi ahe sir. Tyachavar tumhhi yogya nirnay ghyava hi vinanti.
He sarkar fkt afva sodte Kam nahi krt.
Khotarde sarkar..
Shetkari light bill mafi fkt ghosna Keli Amal bajvni nahi
2poo 17ते23पयत सरसकट माफ झाले पाहिजे
आम्ही कर्ज काढलं जानेवारी मध्ये दुधाला भाव होता 35 रुपये सगळा खर्च वजा करता आम्हाला 10 12 हजार महिन्याचे राहत होते म्हणून आम्ही H D F C बँक मधून 3,50,000 चे कर्ज घेतले विचार केला की आणखी 10 12 हजार रुपये वाढतील महिन्याचे दूध वाढल्या वर पण सरकार ने दुधाचा भाव 25 रुपये केला आता सगळा खर्च वजा करून डेअरी वाल्याचे उचल कट करून आम्हाला फक्त 2 हजार रुपये शिल्लक राहते त्यात घर खर्च करायचा की हप्ते भरायचे काही समजत नाही 1 हप्ता बाऊन्स झाला हप्त्या वाले घरी येतात पैसे मागवला पण पैसे नाहीत तर कुठून भरायचे जर कर्ज माफी झाली नाही तर जीव द्यावं लागेल तेव्हा कर्ज मुक्त होईन हप्ता 12 हजार आहे कसा भरायचा 🥺🥺
कर्ज माफी खुप मोठा पर्याय शेतकऱ्यांसाठी
सर्व शेतकऱ्यांना कर्जमाफीची प्रतीक्षा
Jumalebaji ahe modi 15 lakh denar hote tasech heahe ilection nantar he nasanar
शेतकरी कर्जमाफीचा विचार केला तरच शेतकरी टिकेल
हे सरकार कर्च माफी करत नाही शेतकरी कर्च माफ तेव्हा करेल मरन तेव्हा करन
नियमित कर्ज भरणाऱ्याचा विचार करा नाही तर
Madam आम्ही 2013 pasun पीक karj घेतले ahe 350000 ani आम्ही regular ahuot pan machy kadun ata व्याज भरलेले jat nahe ani amahal mafit basvla pan nahe madam प्रोत्साहन band kars अणि 2011 pasun 300000 पर्यंत सरसकटपणे mafi kara tr mafi होईल nahe tar konachi ja mafi hinar नाही
कर्जमाफी झालीच पाहिजे
5:17
सरकारने सरसकट कजै माफ केलाच पाहिजे
काही ही करा पण साहेब कर्ज माफ करा साहेब
va.ry nice explaining
कर्ज माफी झालीच पाहिजे
कर्ज माफी झालीच पाहिजे
कर्जमाफ झालं पाहिजे
Karjmafi hawich agadi barobar
Pik Karj mapi kravi Maharashtra
Karj mafi nahi tar gele ghari samja
सौर ऊर्जा 100% मोफत
100 ,padhanar
कर्ज माफी झाली पाहीजे
कर्ज माप झाल च पाहीजे
माझे कर्ज माफी होईल का २०१९ मध्ये घेतले दीड लाख रुपये.कर्ज माफी होईल का डोंगर गाव तालुका येवला जिल्हा नाशिक
Ati ani nikash lau naka
भरनारा लोकाना पन दा
करजमाफीकरा😢
गाजर 🥕 आहे
विरोधी पक्षांनी magani केली पाहिजे
देवेंद्र फडणवीस हे कर्ज माफी होऊ देणार नाही है नक्की
कर्ज माफी
कर्ज माफी झाली पहिजे शेतकरी खूप कर्ज बाजारी झाले आहेत
Srkarne. 3 lakh maf kele
Sarkrne. Setkri sati bajar bhu nicit. Krava
कर्ज माफी करण्यापेक्षा दारू गुटखा मटका अफू गांजा यावर कडक बंदी करा
कर्जमाफी शिवाय पर्याय नहीं या सरकार जवळ 😂😂😂😂😂 ते पण सरसकट
Setakaranho bjp sarkar karj mafi karel trch tyanha vote kara nahi tr aaplakde congress aahe karjmaf karayla 😅. setakaranho vichar kara pakka.karjmafi setala bhav aani pik vima😅
बीजेपी आणि अजित देऊच शकत नाही 😂😂😂
कर्ज माफी झाली पाहिजे नाहीतर सरकार पडेल
खतांचे भाव कमी करणे जी एसटी बंद करणे
Regular bharnarya shetkaryala purn karjmaf karave❤
1रुपया पिक विमा योजनेचे काय झालं
Karj mafi zali pahije.
श्वेत क्रांति कर्ज माफीकरेला अभी