लाडक्या शेतकरी बहिणींची मागणी फक्त शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी हीच आहे नाहीतर दीड हजार रुपये घेऊन सुद्धा ती महायुतीचा एकही उमेदवार निवडून देणार नाही .. .. .. लक्षात ठेवा महायुती सरकार..🙏
सरकारने न मागितलेले जेवण वाढले , मात्र शेतकर्यांना हवं ते जेवण द्यायला सरकार तयार नाही . यावरून सरकारची निति लक्षात येते . जर शेतकऱ्यांना सरसकट कर्ज माफी दिली तरच पुन्हा गादीवर बसवण्यासाठी विचार केल्या जाईल . अन्यथा.... !
Dnyaneshwar Kharat Patil On Fire 🔥🔥
#कर्ज माफी झालीच पाहिजे!!
👍 भाऊ एक नंबर कर्ज माफी 2023 पर्यत झालीच पाहिजे तरच सरकार येणार नाहितर या सरकारला घरी बसाव लागेल
2024
भाऊ मी तुमचे व्हिडिओ नेहमी पाहतो मी कारंजा (घाडगे) तालुका जिं . वर्धा माझे गाव बिहाडी आहे
कर्जमाफी झालीच पाहिजे तरच सरकार निवडून येणार
लाडक्या शेतकरी बहिणींची मागणी फक्त शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी हीच आहे नाहीतर दीड हजार रुपये घेऊन सुद्धा ती महायुतीचा एकही उमेदवार निवडून देणार नाही .. .. .. लक्षात ठेवा महायुती सरकार..🙏
कर्ज माफी झालीच पाहिजे
ज्ञानेश्वर खरात पाटील साहेब आपले विचार एकदम बरोबर आहेत
शेतकरी...आज वैतागला आहे.... शेतकऱ्यांना सरसकट कर्ज माफी नितांत गरजेचं आहे
कर्जमाफी झालीच पाहिजेत
कर्ज माफी झालीच पाहिजे अगदी बरोबर आहे भाऊ तुमचे
कर्जमाफी झालीच पाहिजेत धन्यवाद भाऊ आशीच मांडणी करत जा
खुप दिवसांनी महत्वाचा विषय घेतला आहे सर कर्ज माफी झाली नाही तर हे सरकार निवडून नाही येत
दोन लाखांपेक्षा जास्त कर्ज असलेल्या शेतकऱ्यांचे कर्ज माफ झालेच पाहिजे 👍
अगदी बरोबर आहे कर्जमाफी व्हायलाच पाहिजे
सुपर भाउ Best
खरंच शेतकऱ्याविषयी तळमळीने बोलणारे युवक म्हणजे ज्ञानेश्वर पाटील खरात...
सरसकट सर्व कर्जमाफ झालं पाहिजे
ज्ञानेश्वर भाऊ आम्ही तुमच्याशी सहमत आहात नक्की कर्जमाफी नाही झाली तर शेतकरी 100% सरकार पाडणार
बरोबर भाऊ
धन्यवाद खुपच छान आजची वास्तविक परिस्थिती. आपला अनुभव योग्य वाटत आहे जय महाराष्ट्र. जय श्रीराधेकृष्ण.
एक दम करेक्ट भाऊ
जे सरकार कर्ज माफी करेल त्यांनाच मतदान होणार हे सर्व शेतकऱ्यांनी एकत्रित येऊन ठरवायला हवे.
बरोबर आहे ज्ञानेश्वर खरात भाऊ
#शेतकरी कर्ज माफी झाली पाहिजे.
100% तुमचं खरं आहे तुमच्या शब्दाला तोडच नाही फक्त आता शेतकऱ्यांनी एक व्हायचे दिवस आलेले आहे नाहीतर मग पाच वर्ष बोंबलत बसावं लागेल
अगदी बरोबर आहे सर
अगदी बरोबर आहे
शेतकऱ्यांची कर्जमाफी व्हायलाच पाहिजे शेतकरी खूप हालगीच्या जीवन जगत आहे कधी दुष्काळ कधी अतिवृष्टी शेतकऱ्याला काय करावे हेच काही कळत नाही
3लाखापर्यंत सरसगट कर्जमाफी झालीच पाहिजे
खूप खूप खरात भाऊ तुमच अभिनंदन तुम्ही तर खूपच छान हेडीव बनवला पुन्हा एकदा तुमच् मनापासून अभिनंदन अभिनंदन खरात भाऊ 🎉🎉🎉🎉🎉
अगदी बरोबर
1 no ज्ञानू दादा एकदम बरोबर आहे सोयाबीन भावा साठी पण एक व्हिडिओ बनवा दादा
2017 ते 24 पर्यंतचे सरसकट कर्ज माफ झाले पाहिजे 2017 ते 24 पर्यंत शेतकऱ्याचे अर्ज होण्यास सरकार जबाबदार आहे
भाऊ एकदा कर्जमाफी झालीच पाहिजे
कर्जमाफी झालीच पाहिजे नाहीतर कोणी मत देणार नाही यांना
कर्ज माफ झाले तरच सरकार येणार नाही तर सरकार येणार नाही 🙏🙏🙏
खूप छान
कर्ज माफी द्यावी तरच पुन्हा सरकार येणार नाही तर पडणारच 💯 सरसकट कर्जमाफी द्यावी
सरसकट कर्जमाफी केली तरच मतदान
आगदी १००% बरोबर
खरात भाऊ कर्ज माफ केले तरच हे सरकार येणार .
ज्ञानेश्वर खरात साहेब ❤ 🙏🙏
कर्जमाफी झाली तरच महायुती निवडून येणार
कर्ज माफी झालितरच सरकार निवडून येनार आहे
सरकारने न मागितलेले जेवण वाढले , मात्र शेतकर्यांना हवं ते जेवण द्यायला सरकार तयार नाही . यावरून सरकारची निति लक्षात येते .
जर शेतकऱ्यांना सरसकट कर्ज माफी दिली तरच पुन्हा गादीवर बसवण्यासाठी विचार केल्या जाईल . अन्यथा.... !
एकदम बरोबर
खरं आहे
1 no maheeti dada.....1 no video......
बरोबर आहे भाऊ❤❤❤
अगदी बरोबर❤
खरं तर कर्ज माफी करायला हवे ते आमदार खासदार मंत्री चा पगार घेऊन ते शेतकरी कर्ज माफी करायला हवे
जो कोणी सरसकट तीन लाखांपर्यंत कर्ज माफी झाली पाहिजे
तरचं आम्ही सर्व शेतकरी त्या पक्षाला मतदान करणार
बरोबर आहे खरात साहेब
बरोबर आहे भाऊ तुमचा
सरसगट। करज। माफी। झालीनाहीतर। महायुती। सरकार। पडेल
एवढी वेळ कर्जमाफी करणे फार गरजेचे आहे बँक अकाउंट होल्ड केली आहेत
शेतकरीच्या कर्जमाफी बद्दल बोलतांना दिसत पण नाही.
अगदी बरोबर आहे दादा🙏🙏🙏🙏🔥🔥
बरोबर आहे खरात पाटील तुमचं
शेतकऱ्यांचा जो विचार करेल तोच सत्तेत बसेल ,शेतकरी ब्रॅण्ड जिंदाबाद.
बरोबर आहे सर
खरंय कर्जमाफी झाली पाहिजे
Barobar ahe saheb
अगदी बरोबर पाटील 🎉
कर्ज माफी झाली पाहिजे
Next MLA khrat sir . very good enyalis good leadership hidden your personality
ज्ञानेश्वर भाऊ very गुड explanation .आम्ही तुमच्या मताशी सहमत असुन तुमच्या पाठीशी आहोत.
खरात साहेब आमच मत येवढच आहे कोणतीही अट न ठेवता सर्वांना समान न्याय द्यावा सर्व शेतकऱ्यांना सरसकट कर्ज माफी द्या
पवार साहेब सरकार महाराष्ट्रात आणायचा असेल तर कर्जमाफी घ्यावीच लागेल अन्यथा विरोधी बसावं लागेल
बरोबर भैया
कर्ज माफी नाही मतदान नाही
शेतकरयासाठी खरात साहेब आपण खुप उठाव करता आहात धन्यवाद वाद साहेब
सरसकट कर्ज माफ झाले पाहिजे
बरोबर आहे कर्ज माफी झालिच पहिजे
कर्ज माफी झाली पाहिजे तरच मतदान
100% बरोबर
👌👌👍👍 Thanks Sir 🙏🙏🌹🌹
एकच नंबर बोलात भाऊ👌👌👍👍👍🙏🙏
101 % खर आहे
कर्ज माफी करा नाईतर गुलाबी होणार
त्याचं अजून ही काही गुलाबी असेन पाहीले कास्तकार बंधु मग बाकी 😮 वीदर्भात फीरा पहीले मग समजलं 😮
🙏 sar sagat karj mafi jhali paji 🙏
अगदी बरोबर कर्जमाफी झालीच पाहिजे
कर्ज माफ झाले पाहिजे.पाटील
6000 रु सोयाबीन 4000झाली 10000कापुस7000झाला व कादावर 40 ०/०नियात शुल्क लाऊन शेतकरीची वाट लावली म्हणून सरसकट कजेमाफी झाले पाहिजे
कर्ज माफी झाली पाहिजे सरसकट
कर्जमाफीचा निर्णय घेतला पाहिजे 💯✅
Very good nice 👍. Government is lacking detail policy for farmers. No body is concern for farmers. Loan waiver is must at this time.
Super🎉
कर्जमाफी व्हायलाच पाहिजे तरच महायुतिला मतदान
कर्ज माफी करा नाही तर लोकसभेच्या परीणाम सारखे विधानसभेला भोगावे लागतील 😂😂😂😂😂😂
Very nicely explained, we are with you
👌👌
शेतकरी. कर्जमाफी केली तरच सरकार. निवडून.यील....
बरोबर शेतकरी 100% सरकार बदलू शकते
कर्ज माफी नाही झाली तर सरकार पडणार हे 💯 टक्के
शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी दिली तरच शेतकरी महायुतीला मतदान करतील
100%बरोबर आहे भाऊ हे
कर्ज माफी द्यावी
खरच कर्जमाफी वर कोणतरी आवाज उठवयाला पाहिजे.
Right