हे ऐकून मन गहिवरून जाते सर.आपण खूप महत्वाची माहीती दिल्याबद्दल धन्यवाद .महाराजांच्या नावावर पोट भरणाऱ्या सगळ्यात अगोदर राजकीय पक्षांनी व पद भोगणाऱ्या नेत्यांनी ऐकावयास पाहीजे
@@handle8745सम्राट अशोकाचे वंशज आरक्षण घेत नाहीत.त्यांचे वंशज अस्तित्वात नाहीत.केळुसकर गुरुजी,आ.ह.साळुंखे,मा.म.देशमुख हे मराठा समाजातील बौध्द धर्माचे समर्थक आहेत.बौध्द धम्माचा एवढा तिटकारा कशासाठी?
अगदी थोडक्यात योग्य पद्धतीने सर्व ईतीहास उलगडून सांगीतलात,धन्यवाद. प्रत्येक महाराष्ट्रीयांना छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज यांच्या बद्दल जो अभीमान आहे तो त्याच्या स्वभावानुसार व्यक्त करतो हेही तितकेच खरे।जय महाराष्ट्र
प्रविणजी 13व्या शतकापासूनचा 96 कुळी मराठ्यांचा ईतिहास व शिवरायांचे क्षत्रिय कुलवंतास हे बिरुद ह्या विषयी आपण पुराव्या सहीत माहीती ईथे उपलब्ध करून दिलीत त्याबद्दल तळहृद्यापासून आभारी आहोत.
आर्थिदृष्ट्या मागास काळानुरूप बदलत जावे लागते..... अर्थिक मागास कुणबी मराठा. शेतकरी ओबीसी आहेत व नोंदी ही आहे ती धडपड नाही काळानुरूप मागणी शासनाकडे केली. बाकीच्यांना दुःख वाटण्याचे कारण काय..मराठा इतिहासात वेगवेगळी नावाने जे व्यवसाय करत होते त्यावरून उपमा दिली आहे याला जात बदलण्याची धडपड म्हणत नाहीत
@@suniljadhav3824 एक आहोत आणि एक राहाण्यातच हित आहे. जात तुमची कार्यक्षमता ठरवत नाही, ऐपत ठरवत नाही की इच्छाशक्ती ठरवत नाही, पण या गोष्टी मात्र तुमची जात ठरवतात, तुमच्या मर्यादा ठरवतात. अहो, हे आरक्षण वगैरेची काहीही आवश्यकता पडणार नाही, जर व्यवस्था उत्तम लोकांच्या हातात असेल. भ्रष्ट व्यवस्था ही खरी समस्या आहे, आरक्षण नव्हे.
@@Rajneeshnigade9999इतकी वर्षे घोडे स्वतः ला जगातील सर्वात वेगवान आणि हुषार आणि चाणाक्ष प्राणी समजत होते. आणि गाडवाला मठ्ठ म्हणुन , 2 रुपये किलो दराने चने खाणारा गाडव म्हणून हिणवत होते. पण घोड्याने हा विचार कधीच केला नाही की आपण आपल्या हुषारीचा फायदा आपल्या प्रजातीसाठी किती केला. खरच आपल्या प्रजातीमधे सर्वच्यासर्व घोडे खुपचं हुषार आहेत का ह्याचा सुध्दा त्या घोड्याने कधी विचार नाही केला. गाडवाला हिनवण्यातच घोड्याने पिढ्यानपिढ्या संपवल्या. तरी त्याचे डोळे अजून उघडले नाही. पण काही घोडे आता मात्र हिमालयातील खेचर प्रजातिचे होण्यास तयार झाले आहेत. घोड्याला नेहमी असे वाटते की मी प्राणी जगतातील सर्वात वरच्या पातळीवर असलेल्या प्राण्यांच्या बरोबरीचा आहे. आणि ह्याच अर्विभावत तो पिढ्यानपिढ्या जगत आला आहे. घोड्याने ह्याच अर्विभावत आपल्या स्वतः च्या कुरणाचे छोटे छोटे तुकडे केले. आता त्याच्या लक्षात आलं की आपल्या कडे आता खाण्यासाठी कुरणच शिल्लक नाही. जेव्हा घोड्याने गाडवाचे निरीक्षण केले तेव्हा त्याच्या लक्षात आले की गाडवाने आपल्या हिनवण्याकडे दुर्लक्ष केले आणि शर्यत एका ग्रतेने जिंकून स्वतःची प्रगती करून घेतली. पण अजूनही त्या घोड्याने आपली मानसिकता नाही बदलली.
कधीही मागास वर्गीय जीवन न जगलेले राज घराण्यातील लोक केवळ गरिबांच्या सवलती मिळवण्यासाठी स्वतः ला मागास म्हणवून घेण्यास तयार झाले आहेत.ही अत्यंत खेदाची गोष्ट आहे.
कसाय ना... आरक्षण नावाची कीड असल्यामुळं हे वेळ आली आहे.... ४० टक्के वाल्या ला सरकारी नोकरी मिळत आहे आणि ९० टक्के वाल्या laa मिळत नाही... mhnanun आरक्षण मिळावे अशी मागणी आहे....आणि तसच जर वाटत असेल .तर सरळ आरक्षण रद्द करा यला सांगा.... होऊदे गुणवत्तेवर भरती....😂😂😂😂
गुणवत्ता कोणाच्या घराच्या खुठ्याची बांधिलकी नाही. आरक्षण म्हणजे केवळ संधी. साधन आहे. साध्य नव्हे. स्प्रुश्य अस्प्रुश, जाती भेद यामुळे गुणवत्ता सिद्ध करता येत नव्हती. समानता नव्हती. संविधानाने ती सोय करून दिली आहे. त्यामुळे ओबीसी, भटके विमुक्त, आदिवासी, अनुसूचित जाती च्या युवकांना आपले सामर्थ्य दाखवता येऊ लागले.
जेवढे सोबत होते त्यापेक्षा जास्त विरोधात होते. मुळात मुसलमान शासकांच्या पदरी असणाऱ्या मराठी भाषिक सैनिकांना मराठा म्हटले आहे. हे मराठा इतरांना तुच्छ लेखत. मोरे आणि घोरपडे छत्रपती शिवाजी महाराजांना खालचे समजत. कारण ते सत्तेत होते. सध्याचे आमदार खासदार गरीब मराठ्यांना समजतात तसेच😂
@@roahankaleयेड्या...शिवाजी महाराजांचे नातेवाईक आजोबा वडील सगळे आधी सुलतानी सैन्यात सरदार होते. शिवाजी महाराजनंतर मराठे शाही आली. तोपर्यंत आणि त्यानंतरही बरेच सरदार सुलतानी सैन्यात सरदार होते. म्हणजे ते काय फितूर नव्हते.. महाराजांच्या आधी त्यांना दुसरा ऑप्शन नव्हता..
पश्चिम महाराष्ट्रात "मराठा धनगर" मराठा तेली" "मराठा मळी" मराठा कोष्टी"अशा नोदी आढळतात, पण जेव्हा जातीचे प्रमाणपत्र काढतात तेव्हा त्या जातीच्या पुढे असलेला मराठा हा शब्द वगळतात,व केवळ त्या जातीचे नाव लिहीतात,उदा धनगर, माळी,तेली तेव्हा मराठा ही संज्ञा शिवकाळात खुप व्यापक होती हे लक्षात घ्या,
@@mukund1826 पश्चिम महाराष्ट्र, सर्च करा, तसेच विदर्भात देखील मराठा माळी,मराठा तेली अशा नोंदी आहेत,,अमरावती मधील मंगळूरपीर मध्ये अशा नोंदी आहेत, बच्चू कडू यांचा २१ नोव्हेंबर २०२३ चा म्हणजेच आजचा व्हिडिओ पहा
एवढी सरळ व सोपी माहिती देवून तुम्ही इतिहास सगितला जो आजपर्यंत मी ऐकलेला नाही .अजून अशी इतिहास माहिती देत चला सर तुमचे खूप खूप धन्यवाद जय शिवाजी जय मल्हार
मुख्य म्हणजे पुराव्यांनिशी बाजू मांडणारे महानच असतात. पण पब्लिकला आवडतात ते महान कसे...तर दे दणादण विरोधकांवर धादांत खोटे आरोप पाळीव पत्रकारितेसमोर करायचे,आणि संविधानिक संस्थेने प्रेससमोर प्रश्न विचारले की थोतरीला लकवा लागायचा...! यापेक्षा हे तुलनेने अप्रकाशित वक्त्यांचं पुराव्यांनिशी केलेलं विवेचन महानच आहे. आणि या निमित्ताने असे साधेसुधे पण गंभीरपणें अभ्यासू असणारे इतिहास संशोधक मोलाचे वाटतात. 🙏🙏🙏🚩
कठीण परिस्थितीत सुद्धा ब्राह्मण स्वतःला मागास बोलणार नाही... इतर अनेक जाती ची लोक स्वतःला मागास ठरवणार नाहीत... जगात असे अनेक जाती धर्माची लोक आहेत जे पूर्ण नष्ट होत आले तरी त्यांनी स्वतःला कमी लेखलं नाही...ना कधी आरक्षणावर अवलंबून राहिले... स्वतःच्या प्रयत्नांनी व संघटित होऊन प्रगती केली...आपला मराठा समाज मात्र केवळ आरक्षण हाच उन्नतीचा एकमेव मार्ग समजायला लागला आहे असे वाटत आहे...
You Brahmins are rich due to from British era you are connected with them for jobs and you are educated from 1000 years ago.Maratha are educating from last @50 years.How you compare.,you see only your benefits.Maratha struggle for Bharat.Why free India give reservation to particular community from last 70 years even they are rich now.Is it fair to give reservation on cast basis in today's world.Why not giving on income basis. Marathas are poor due to farming income source reduce.
नेते राजकारण आणि काही लोक त्यांना साथ आरक्षण ज्यांना आहे त्यांना सर्वानाच लाभ होतो का आणि आरक्षण नसेल तर स्वताची प्रगती होणार नाही हे काही मानून चालले आहे
मराठा हि जात नाही हे सिद्ध सोपे आहे . काहि कुळे हि महाराष्ट्र बाहेरची आहेत . शहाणणव अडनावे .आर्य व द्रविड यांचे दंडकारण्य म्हणजे मिलन झाले यापुर्वी यांची सर्व कुळांची राजा ची नावे सोनवर्मा , इंदुवर्मा , प्रभु वर्मा इत्यादी आहेत महाराष्ट्रात मुळ रहिवाशी यांच्याशी सोयरीक करून स्वतःला मराठा म्हणून घ्यायला लाग ले हेच खरे आहे . कोण काय आहे ज्यांनी मराठी भाषा व मराठा साम्राज्य तयार करण्यास योगदान दिले ते महत्वाचे ठरते . नंतर महाराष्ट्रात बस्तान बसल्यावर स्वतःला मराठा बोलु लागले . मी स्वत : ९६ कुळी मराठा आहे मुळ आडनाव गायकवाड आहे मुळ राजा सोनवर्मा आहे . आजही बोली भाषेत मुलाच्या किंवा मुलीच्या लग्न जमले कि वरमा आई वडिलांना बोलले जाते . राजस्थान काही कुळे आहेत मग महाराष्ट्र बोली भाषा मराठी त्यांच्याशी सोयरीक करून झालेले मराठा हाच खरा इतिहास आहे म्हणून मी स्वतः पहिले कुणबी म्हणजे शेतकरी मग मरणाला न घाबरणारा मरहट्टा मराठा क्षत्रिय होऊ शकेन . कोण काय यापेक्षा त्या राज्यासाठी त्या भाषा संस्कृती साठी दिलेले योगदान हेच श्रेष्ठ ठरते . सत्य किती लपवा ते लपले जात नाही . यासाठीच बहुतेक कुळे पूर्ण महाराष्ट्र बाहेरची असुन समुह तयार करून मराठी आडनावे धारण केलेली आहेत . आर्य व द्रविड यांचे मिलन म्हणजेच महाराष्ट्र .
मराठा आरक्षणाच्या निम्मीताने शिवरायांचा संपूर्ण इतिहास पुराव्यानिशी जगासमोर येतोय आनंदच आहे, अजून ही ऐतिहासिक गोष्टी आम्हाला ऐकायला मिळतील, अशी अपेक्षा करतो. भोसले सर धन्यवाद 🙏
@@mahanteshkore364 आरक्षण मिळावे पण ते, कुनबी समाजाला मराठ्यांनी घरचा चाकरमानी बनवलाय, आणि बायांना मोळकरीन बनवलीय, इलेक्शन साठी त्यांना भाऊबंद करतात परंतु त्यांची शैक्षणिक, बौद्धिक प्रगती व्हावी यासाठी काही करत नाही, वरून त्यांच्या मुलांना कशाला शिकतो, आपल्या म्हणजे (मराठ्यांच्या) शेतीभाती कडे कोण लक्ष देईल असे गोड बोलून त्यांना कमी पैशात घरगडी बनवतात,ही परंपराच करून ठेवलीय त्या मुळे कुणबी समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे.
साहेब हिंदू म्हणून जगायला शिकवा मी तुम्हांला सध्या तर नाही पण आरक्षणावरुन हिंदूमधे फुट पाडण्याच्या कटाचा विस्तृत लेख पाठवेल. साधारणता 5 डिसेंबर पर्यंत आपण विश्लेषण खूप चांगले करतात कदाचित माझ्या लिखानाला देखील उजेडात आणाल ही कामना करतो.
@@sangram361 फार पूर्वीपासूनच ते आत्तापर्यंत ब्राम्हण करतच आले आहेत. त्यांनीच ब्राह्मण सोडून इतरांना लिहिण्यापासून, वाचल्यापासून, ते ऐकण्यापासूनही वंचित ठेवले आहे. आणि आता सगळीकडे ओरडून सांगत आहेत की ब्राह्मण जात बुद्धिमान आहे.
छत्रपति शिवराय यांची समाधि शोधुन पहिली जयंती महात्मा फुले यांनी सुरु केली तर मग त्या अगोदर कोनत्या च मराठा समाजातील लोकांना माहित नहुते का शिवरायांची समाधी रायगडा वरती आहे ते हे काय प्रकरण आहे सगळे त्यावरती एक विडिओ बनवा
@@MaratheShahiPravinBhosale Arakshan Gareebee Hataw Cha Karyakram Nahe Mind well 🤠 Study Abhyas Kara Reservation Policy Samjun Sanga Lokana Watch all Videos of Adv Sadavartae Professor Shravan Devray Rajaram Pateel Upholds Constitution of INDIA Tumchya Hakachae Nahe Tumchya Sathe Kalyan Karee Yogna 📢💦🌹 Visrun Jaa Reservation Shikshan Ghya Naukree ani Business Pun Kara Stall Taprya Taka Promote Distance Learning From Open University Private Sector Madhae Khoop Bhartee Recruitment Suru ahae No Privatization of Government Bodies Organization 📢😎📚💙
भारतात शिवाजी महाराज यांच्या खूप पूर्वी सम्राट अशोक जे स्वराज्य संस्थापक होऊन गेले त्यांच्या राज्याची सीमा अफगाणिस्तान व बॅबीलाॅन व ग्रीस पर्यंत होत्या हे आपण वाचले असेल असे वाटते.
महाराष्ट्रातील 18 पगड जाती जमातीचे लोक छत्रपतींच्या सैन्यात दाखल होऊन त्यांनी स्वराज्य निर्मिले! आणि त्यांची पारंपारिक कामे बंद पडल्याने गाव गाडा पुन्हा सुरळीत होण्यासाठी छत्रपतींनी दक्षिण ध्रुवावरून कारागीर आणून प्रत्येक गावी आलो ते दार बलुतेदारांच्या कामावर लावले! औरंगजेब पारस दयाळू आणि नीतिवान मनुष्य होता कारण मराठी लष्करातील लोक पावसाळी आपापल्या शेती कामासाठी गड-किल्ले लष्करी ठाणे सोडून जात होते परंतु 27 वर्ष महाराष्ट्रात तळ देऊन बसलेला औरंगजेब बादशहाने मोका असून सुद्धा स्वराज्य गिळंकृत केले नाही!
सर ,खूप मोलाची माहिती आपण देत आहात , त्यासाठी अनेक धन्यवाद ! कुणबी याचा अर्थ म्हणजे शेतकरी असा आहे . कुणबी हा त्याच्या चरीतार्थाचा भाग आहे . कुणबी हा जातीने ,धर्माने कोणीही असू शकतो,असे वाटते . शाब्दिक वाद हा राजकारणासाठी आहे,राज्यकारणासाठी वा भल्यासाठी नाही,हे वेळोवेळी प्रत्ययास येते. आपल्या अमूल्य कार्यास अनेक हार्दिक शुभेच्छा !!
आज कित्येक वर्षांंनी तसेच कित्येक पिढ्या नंतर हि छान माहिती ऐकून कान धन्य झाले... सर्व जातीच्या क्षत्रिय धर्माभिमानी, धर्म रक्षक, जातीवंत शूरवीर लढवय्ये असे आपल्या पूर्वजांच्या पराक्रमाला त्रिवार वंदन.... आणि भोसले साहेब तुम्ही दिलेल्या या अनमोल आणि कधीही न ऐकलेल्या माहिती बद्दल आम्ही सर्व तुमचे नक्कीच ऋणी आहोत.. धन्यवाद..🙏🙏 साहेब तुमचे मनापासून आभार..
छत्रपती शिवाजी महाराज की जय. व्हिडीओ खुप माहिती पूर्ण आहे व मराठाजाती विषयक गैरसमज दुर करणारा आहे.तसेच क्षत्रिय म्हणजे काय?त्यांचे कार्य काय असते हे खुपच छान वर्णन आहे.तुमच्या जिभेवर सरस्वती नांदते याची प्रचिती येते.असेच लिहीत जावे ही विनंती.पांडूराया तुमच्या पाठीशी आहेच.
मला हे माहित आहे कि पाटिल म्हणून जे टिव्हीवर येऊन आरक्षण संबंधात माहिती द्यायचे ते सांगायचे की मराठ्याना जे सरकारकडे आरक्षण मागितले आहे ते विशिष्ट काळापुरते ते मागत आहेत. त्यांना अनंत काळ आरक्षण नको आहे. काही वर्षांनी हे आरक्षण रहाणार नाही कारण तायाची आम्हाला गरज रहाणार नाही. सद्या पाटिल प्रवक्ते म्हहणून दिसत नाहीत. जरांगे पाटिलच सध्या चर्चेत असतात. मूक मोर्चे होते तैव्हा वेगळे नेतृत्व आता वेगळे नेतृत्व हा काय प्रकार आहे?
आर्थिक आरक्षण देण्यात आले तर , आज आपल्याला कुणबी म्हणून घेण्यास सर्वांचे आंदोलन चालले आहे ते संपेल आणि खर्या गरिबांना आरक्षण मिळेल. जातीं खर तर आता समाजात उरलेल्याच नाहीत पण राजकारण्यांकडून वापरल्या जातात.
आणि हे पण सांगा की अत्याचार जात बघून करतात की अमीर गरीब बघून करतात मी अशी खूप उदा. देऊ शकतो ती बोलतो की जात राहिली नाही जरा सांग द्रौपदी मुर्मु जी राष्ट्रपती आहे तिला मंदिरात का जाऊ दिलं नाही राम नाथ गोविंद याच्या बरोबर काय झालं होत सांग जरा
महाराष्ट्र हे नाव खूप प्राचीन युगापासून आहे. आणि त्याची भाषा महाराष्ट्री ज्या शब्दाचा अपभ्रंश होत होत महाराष्ट्री नंतर महाराठ्ठी नंतर म्हऱ्हाठी मग मराठी असं झालं. आणि महाराष्ट्रात राहणारे लोक महाराष्ट्रे मग महाराठ्ठे मग म्हऱ्हाठे होत होत मराठे हा शब्द आला. अनेकवचनी 'मराठे' या शब्दावरून एकवचनी 'मराठा' हा शब्द आला
एवढा सगळा प्रपंच कशासाठी? तर आम्ही मागासलेले, गरीब आहे आणि आम्हाला आरक्षण पाहिजे आहे म्हणून... आरक्षणच हवे आहे ना...मग सरळ सांगा ना... तसेही आपल्याला प्रगती करण्यापेक्षा आम्ही कसे गरीब आहे हे दाखवण्याची स्पर्धा लागलेली असते.
@@MaratheShahiPravinBhosale मराठा जातीचे पुरावे हा व्हिडिओ टाकण्याची तुमची टायमिंग परफेक्ट आहे. तुमची माराठेतर बद्दल व्हिडिओ मधील भाषा अवमानकारक आणि आक्षेपार्ह आहे. बाकी सर्वांना माहिती आहे की तुम्ही हा व्हिडिओ बनवण्या मागे तुमचा मूळ उद्देश काय आहे, तेव्हा कृपया "आम्ही त्या गावचेच नाही" असा आव आणू नये. आम्हाला तुमचे छत्रपती शिवाजी महाराज यांबद्दल चे व्हिडिओ आवडतात, महाराज बद्दल नवीन नवीन माहिती आमच्या समोर आणा, फुकट राजकारण करू नका
जो तो संशोधन करतो आहे इतिहास सांगतो आहे आणि मुळ वासतवापासुन लोकांची दिशाभूल करून जातीभेद करून भांडणे लावण्याचे काम करतो.त्यामुळे वर्तमान दुर्लक्षित होतो आहे. जात धर्म कुठचाही असो प्रत्येक समाजात दुरबलता आहे. ती दुर होणे गरजेचे आहे.ही आर्थिक दुर्बलांसाठी आरक्षणची व्यवस्था कशी करता येईल ही वर्तमानाची गरज आहे.
अतिशय योग्य माहिती दिलीत आपण सर खरंतर मराठा जात आहे हे मला माहिती होतं पण तुम्ही सांगितलेल्या माहितीनुसार त्यावर शिक्कामोर्तब झालेला आहे खूपच छान माहिती दिली 96 कुळी म्हणजे 96 कुळांनी आतापर्यंत इतिहास घडवलेला आहे अशी ही कुळी आहेत
शिवाजी महाराजांच्या सोबत किंवा मदतीला किती जाती होत्या व त्यांचे योगदान काय होते याबद्दल आपण एक व्हिडिओ बनवा म्हणजे प्रत्येकाला सार्थ अभिमान राहील आणी मराठा समाजातल्या लोकांना सुद्धा त्यांच्याबद्दल बंधु प्रेम वाढेल.
अत्यंत महत्वाचं ची माहिती आपण दिली त्या बद्दल आपले अभिनंदन सर.हे समाजानी पण समजून घेणे गरजेचे आहे.तसेच समाजाची कार्यकर्त्यांनी पण समजाऊन घेणे गरजेचे आहे असे मला वाटते.समाजाची सक्ती वाया जात आहे.तरुण भरकात आहेत हे पण समजून घेणे गरजेचे vate
वर्ण हे कर्मानुसार आहे शिव छत्रपती महाराज हे धर्मरक्षक आणि परस्त्री रक्षक आहे त्यामुळे ते क्षत्रिय आहेच यात काही दुमत नाही आणि यासाठी पुराव्याचीही गरज नाही पण आपण पुरावा देऊन काहींच्या मनातील गैरसमज दूर केला यासाठी धन्यवाद 🙏🏻
भोसले साहेब, एक इतिहासकार म्हणून आपल्याकडे बघता आपण दिलेल्या प्रस्तुत उदाहरणांतून मराठा किंवा मराठे या शब्दाला आपण जातीचे लेबल लावून सांगितलेला अर्थ म्हणजे केवळ स्वतःच्याच भाबड्या समजुतीला हळुवारपणे कुरवळण्यासारखेच होय... चालायचंच 😊😊
पुराव्यानिशी माहिती. फारच छान... पण तुमचे पुरावे शिवकालीन किंवा फारतर फार त्याच्या २००-२५० वर्षाच्या आधीच्या काळातले आहेत... देवगिरी किंवा त्याच्या आधीच्या काळातले अजून काही पुरावे मिळाले तर बघावे
Should have mentioned that in the word used as 'Maratha', (particularly in historical text and litrature) has two seperate meanings. One is for the people of Maratha Caste and other, as popularized by the Moghuls is for the 'Marathi' , or in todays context, for 'Maharashtrian' people. All native to this region. By mistake or delibaration, they were considered as just one, of the Marartha Caste!
@@MaratheShahiPravinBhosaleसाहेब ," मराठा" हा ब्राह्मणी वर्णव्यवस्थेतील क्षत्रिय का ? की ज्या-ज्या जातींनी मातृभूमीच्या रक्षणासाठी शस्त्र धारण केले ते-ते सारेच क्षत्रिय,अशा प्रकारचा मराठा क्षत्रिय का?
Well analyasis sir very informative video मराठा हा जरी गेल्या 600 वर्षात आलेला शब्द असला तरी तो फार जूना आहे आधी महारथी पुढे महारथीचे अपभ्रंश होऊन ते चालुक्य काळात महारत्ती शिवकाळात मऱ्हाटी किंवा म्हराठा,मराठा या नावाने ओळखले जायचे आपली मराठी भाषा ही सातत्याने बदलत गेली आहे त्यामुळे अपभ्रंश आणि नाविण्य हे मराठी भाषेत रुजत गेल पन ह्याचा अर्थ हा नाही की ती जात समूह नाहीये मराठा हा हजारो वर्षा पासून भारतात आहे आणि मराठ्यांच् भारतात् योगदान देखील खुप मोठ आहे तरी जाणून बुजुन मराठ्यांच अस्तित्व न्हवत हे सांगने किंवा ही जात न्हवती हे बोलने हा एक मुर्खपना आहे जो स्वयंघोषित इतिहासकार आणि मुर्ख लेखकानी केला आहे मराठा हे महारथी होते याचे पुरावे पहिल्या शतका पासून आहेत, 7 व्या, 8 व्या, 12 व्या शतकात देखिल आहेत तरी मान्य न करता खोटा इतिहास मांडून भ्रम निर्माण करने म्हनजे दल्ले गिरी करने होय
@@ajaykumarhindusthani288मराठी भाषेत बदल हा खूप झाला आधी प्राकृत असो मोडी असो त्यामुळे अपभ्रंश सातत्याने होत राहिला इ.स. ८ व्या शतकात ‘कोहुअल’ कवी होऊन गेला त्याने जे काव्य लिहिले ते काव्य त्याने ‘मरहट्टी’ देशात लिहिले असे सांगतो. नाणेघाटात सातवाहनांचा जो शिलालेख उपलब्ध आहे त्यामध्ये सातवाहनांचा उल्लेख हा ‘महारठिनो गणकइरो’ म्हणजे (महारठ गणाचा सदस्य) असा केलेला आपल्याला दिसतो. हा उल्लेख इ.स.पूर्व पहिल्या शतकात केलेला आपल्याला आढळतो. म्हणजेच काय सातवाहन काळापासून, अगदी आठव्या, बाराव्या शतकात मऱ्हाटी,मरहट्ट, महारठ हे शब्द आहेत जे मराठा ह्या शब्दाशी जुळलेले आहेत महार हा शब्द कसा आला किंवा महार शब्दाचा उगम महारथी पासून झाला की नाही ह्याचे पुरावे नाहीत
@@ajaykumarhindusthani288 तुमच्या वर तर मागील 5000 वर्षांपासून अन्याय झालेला असल्या मुळे तुम्ही तर नक्कीच नाही कारण तुम्हाला कोणतेच हक्क नव्हते शस्त्र चालवण्याचे सुद्धा 😇 त्यामुळे महाराथी, मराहट्टी म्हणजे" मराठाच "
सातवाहन राजा पासून महाराष्ट्राचा इतिहास सुरु होतो सातवाहन राजे हे अगोदर सम्राट अशोकाचे मांडलिक महाराष्ट्राचे राजे होते त्यांचे काळातच महाराष्ट्रात मोठया प्रमाणात बौद्ध लेण्या खोदल्या गेल्या संपूर्ण भारत बौद्धमय होता हे राजे बौद्ध धम्माचे अनुयायी होते आजही त्यांनी खोदलेल्या लेण्या हे त्याचे प्रमाण आहे त्या मुळे मूळचे सर्व लोक एकच आहेत त्यांचे आडनावे एक आहेत नंतर जातीची निर्मिती करण्यात आली
लढाई करून पराक्रम करणे ही वेगळी गोष्ट आहे, जीवा महाला सारखे अनेक ब्राह्मणनानी ठरविलेल्या खालच्या जातीतील तरुण अनेक पराक्रम केले म्हणून त्यांना मराठा म्हणून कोणी ठरविले नाही
अभिमान जरुर असावा ,माज नसावा.माज म्हणजे आम्ही इतर जातीॅपेक्षा श्रेष्ठ ,जास्त शूर .खरे तर शिवरायानी हिंदु इ स्वराज्य म्हटले. मराठा राज्य हा उ ल्लेख मला वाटते डफ यांच्या पासून. आणि तो जातीवाचक नसावा. शिवरायांना अभिप्रेत "मराठा ति तुका मेळवा वा महारष्ट् धर्म वाढवावा हे असावे.आणि तेच आज हवे.
खरोखर चांगली माहिती मिळाली. सध्या जे राज्यावर मराठयाना आरक्षण मिळण्यासाठी ह्याचा कश्या प्रकारे उपयोग करून घेता येईल ह्या वर आपलं सविस्तर मार्गदर्शन मिळणेस विनंती. जय शिवराय. 🙏🏻 👍🏻👍🏻👍🏻
खुप छान सर सरनोबत रायाजी नलगे 96 कुळी क्षत्रिय मराठा छत्रपतींच्या आदेशावर जिंजी अबाद ठेवणाऱ्या स्वराज्याचे धाकले धणी राजाराम महाराज यांना महाराष्ट्रात म्हणजे दख्खन मध्ये सुखरूप घेऊन येणारे मराठे व किल्ले भुदरगड येथे राजाराम महाराज यांना विशाळगड कडे प्रस्थान करून भुदरगड व भुदरगड परिसरातील 12 गावचे वतनदार असलेले मराठा सरनोबत रायाजी नलगे यांचे वंशज व पानिपत मध्ये कामी आलेले आप्पाजी नलगे व बाजी नलगे यांचे वंशज म्हणून आपला आभारी आहे अजूनही इतिहास दडलेला आहे तो मिळाला पाहिजे
@@MaratheShahiPravinBhosaleशिवाजी महाराज यांच्या स्वराज्यासाठी मराठेतर लोकांनी प्राणांची आहुती दिली आहे,तो पण इतिहास सांगावा म्हणजे मराठा व इतर जातीत बंधुभाव निर्माण होईल असे वाटते.
@@MaratheShahiPravinBhosaleपुराव्यामध्ये जात लिहिलेली असते का की केवळ नामोल्लेख असतो की जातीवरून तुम्ही आडनाव ठरवता की आडनावावरून जात ठरते? की सगळं तुम्हीच ठरवता😀
धन्यवाद भोसले साहेब ९६कुळी मराठा क्षत्रिय आहेत व त्या चा मराठयाना अभिमान आहे हेही स्पष्ट केले याबद्दल खूप खूप आभार.
Are maharastra madhil bakichya jatine bangdya bharun baslele navte 😂😂😂
@@PremchandGhodke-u6gमुसलमान झाल्या बाकीच्या जाती 😂
@@amitbhau mazya olkhit barech ahet pudhe muslim naw Ani pathi maratha surname soda to jarange bagha roj dargyat chadar chadawto😂
@@Raigadala_ali_jag apli layki kiti apan boltoy kiti, raktach ghan asude, to momin Mahalaxmi mandirat paya pasayla yetoy der Shukravari 😂
@@ajinkyajadhav7969 mazi layki samajli tar payawar nak ragadshil 😂
हे ऐकून मन गहिवरून जाते सर.आपण खूप महत्वाची माहीती दिल्याबद्दल धन्यवाद .महाराजांच्या नावावर पोट भरणाऱ्या सगळ्यात अगोदर राजकीय पक्षांनी व पद भोगणाऱ्या नेत्यांनी ऐकावयास पाहीजे
राजकीय पदे भोगणारे कोणत्याही प्रकारची कामे करत नाही म्हणून अशी पंचायत होते.
आभारी आहे. माज हा योग्य शब्द वापरल्याबद्दल.मराठे हे जवळपास राजेच असल्याने त्यांना आरक्षणाची गरजच काय?
@@handle8745बुद्धचा काल आणि छत्रपती शिवरायांचा काल यात फरक आहे. राजे 17 व्या शतकात होऊन गेले आहेत. अजून मराठ्यांकडे जमीन जुमला आहे.
सर्व जातीतील आम्हीच भारी ही गुर्मी असलेल्या लोकांसाठी माज हाच शब्द वापरता येतो. आरक्षणाची गरज कुणाला ते कोर्ट आणि शासन ठरवेल.
@@handle8745सम्राट अशोकाचे वंशज आरक्षण घेत नाहीत.त्यांचे वंशज अस्तित्वात नाहीत.केळुसकर गुरुजी,आ.ह.साळुंखे,मा.म.देशमुख हे मराठा समाजातील बौध्द धर्माचे समर्थक आहेत.बौध्द धम्माचा एवढा तिटकारा कशासाठी?
@@MaratheShahiPravinBhosale saheb tumhi asalya bhadwayana premane bolu naka hyanla hyanchya laykit theva
माज दाखवून आरक्षण मिळवणे अनैतिक वाटते.
अगदी थोडक्यात योग्य पद्धतीने सर्व ईतीहास उलगडून सांगीतलात,धन्यवाद. प्रत्येक महाराष्ट्रीयांना छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज यांच्या बद्दल जो अभीमान आहे तो त्याच्या स्वभावानुसार व्यक्त करतो हेही तितकेच खरे।जय महाराष्ट्र
प्रविणजी 13व्या शतकापासूनचा 96 कुळी मराठ्यांचा ईतिहास व शिवरायांचे क्षत्रिय कुलवंतास हे बिरुद ह्या विषयी आपण पुराव्या सहीत माहीती ईथे उपलब्ध करून दिलीत त्याबद्दल तळहृद्यापासून आभारी आहोत.
मराठा आहोत की कुणबी हा वाद मला तरी निरर्थक वाटतो. आपण स्वतःला मागास ठरविण्यासाठी धडपडत आहोत याचं अधिक दुःख होतंय.
आर्थिदृष्ट्या मागास काळानुरूप बदलत जावे लागते..... अर्थिक मागास कुणबी मराठा. शेतकरी ओबीसी आहेत व नोंदी ही आहे ती धडपड नाही काळानुरूप मागणी शासनाकडे केली. बाकीच्यांना दुःख वाटण्याचे कारण काय..मराठा इतिहासात वेगवेगळी नावाने जे व्यवसाय करत होते त्यावरून उपमा दिली आहे याला जात बदलण्याची धडपड म्हणत नाहीत
@@suniljadhav3824 एक आहोत आणि एक राहाण्यातच हित आहे. जात तुमची कार्यक्षमता ठरवत नाही, ऐपत ठरवत नाही की इच्छाशक्ती ठरवत नाही, पण या गोष्टी मात्र तुमची जात ठरवतात, तुमच्या मर्यादा ठरवतात. अहो, हे आरक्षण वगैरेची काहीही आवश्यकता पडणार नाही, जर व्यवस्था उत्तम लोकांच्या हातात असेल. भ्रष्ट व्यवस्था ही खरी समस्या आहे, आरक्षण नव्हे.
हा लढा शर्यतीचा आहे घोड्या बर गाढव लावून गाढव जिंकतो आरक्षण असल्याने त्यामुळे नकोच ते आरक्षण कोणाला नाय तर सर्वांना पाहिजे
@@Rajneeshnigade9999इतकी वर्षे घोडे स्वतः ला जगातील सर्वात वेगवान आणि हुषार आणि चाणाक्ष प्राणी समजत होते. आणि गाडवाला मठ्ठ म्हणुन , 2 रुपये किलो दराने चने खाणारा गाडव म्हणून हिणवत होते. पण घोड्याने हा विचार कधीच केला नाही की आपण आपल्या हुषारीचा फायदा आपल्या प्रजातीसाठी किती केला. खरच आपल्या प्रजातीमधे सर्वच्यासर्व घोडे खुपचं हुषार आहेत का ह्याचा सुध्दा त्या घोड्याने कधी विचार नाही केला. गाडवाला हिनवण्यातच घोड्याने पिढ्यानपिढ्या संपवल्या. तरी त्याचे डोळे अजून उघडले नाही. पण काही घोडे आता मात्र हिमालयातील खेचर प्रजातिचे होण्यास तयार झाले आहेत. घोड्याला नेहमी असे वाटते की मी प्राणी जगतातील सर्वात वरच्या पातळीवर असलेल्या प्राण्यांच्या बरोबरीचा आहे. आणि ह्याच अर्विभावत तो पिढ्यानपिढ्या जगत आला आहे. घोड्याने ह्याच अर्विभावत आपल्या स्वतः च्या कुरणाचे छोटे छोटे तुकडे केले. आता त्याच्या लक्षात आलं की आपल्या कडे आता खाण्यासाठी कुरणच शिल्लक नाही. जेव्हा घोड्याने गाडवाचे निरीक्षण केले तेव्हा त्याच्या लक्षात आले की गाडवाने आपल्या हिनवण्याकडे दुर्लक्ष केले आणि शर्यत एका ग्रतेने जिंकून स्वतःची प्रगती करून घेतली. पण अजूनही त्या घोड्याने आपली मानसिकता नाही बदलली.
❤
कधीही मागास वर्गीय जीवन न जगलेले राज घराण्यातील लोक केवळ गरिबांच्या सवलती मिळवण्यासाठी स्वतः ला मागास म्हणवून घेण्यास तयार झाले आहेत.ही अत्यंत खेदाची गोष्ट आहे.
कसाय ना... आरक्षण नावाची कीड असल्यामुळं हे वेळ आली आहे.... ४० टक्के वाल्या ला सरकारी नोकरी मिळत आहे आणि ९० टक्के वाल्या laa मिळत नाही... mhnanun आरक्षण मिळावे अशी मागणी आहे....आणि तसच जर वाटत असेल .तर सरळ आरक्षण रद्द करा यला सांगा.... होऊदे गुणवत्तेवर भरती....😂😂😂😂
गुणवत्ता कोणाच्या घराच्या खुठ्याची बांधिलकी नाही. आरक्षण म्हणजे केवळ संधी. साधन आहे. साध्य नव्हे. स्प्रुश्य अस्प्रुश, जाती भेद यामुळे गुणवत्ता सिद्ध करता येत नव्हती. समानता नव्हती. संविधानाने ती सोय करून दिली आहे. त्यामुळे ओबीसी, भटके विमुक्त, आदिवासी, अनुसूचित जाती च्या युवकांना आपले सामर्थ्य दाखवता येऊ लागले.
@@123akhandbharatजमिनी वाटणार का?
@@123akhandbharatye shrikhand bharat whatsapp graduate, bs ki tujh 40% , 90% ch bogas puran.
@@mangesharkas7060 ka bar ?
शिवकालीन इतिहास समजून सांगितल्याबद्दल आभार शिवाजी महाराज की जय क्षत्रिय कुलवंत मराठा शिवछत्रपती महाराज की जय असा राजा आत्ता होणे कठीण आहे
A ba ba ba
प्रसाद गरुड अरे ! काय म्हणायचे तुला ? इंग्लीश ची बाराखडी लिहून दाखवतोय का ?
चिमत्या@@prasadgarud5609
Hone katin nahi assa raja hone nahi
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सैन्यात मराठा समाजाची प्रत्यक्षात संख्या किती होती. कृपया ऐतिहासिक पुरावे द्यावेत.
Chhatrapati shuvaji raje swatach marate hote vishay sampla
जेवढे सोबत होते त्यापेक्षा जास्त विरोधात होते. मुळात मुसलमान शासकांच्या पदरी असणाऱ्या मराठी भाषिक सैनिकांना मराठा म्हटले आहे. हे मराठा इतरांना तुच्छ लेखत. मोरे आणि घोरपडे छत्रपती शिवाजी महाराजांना खालचे समजत. कारण ते सत्तेत होते. सध्याचे आमदार खासदार गरीब मराठ्यांना समजतात तसेच😂
@@maheshshewale7732 he uttar asel tar tumhi tumachi layaki ughadi padatay
@@maheshshewale7732तस्स नाही ओ दादा...महाराजांबरोबर गद्दारी करणारे बहुतांश कुळे मराठाच होती म्हणून शंका वाटते उगाच
@@roahankaleयेड्या...शिवाजी महाराजांचे नातेवाईक आजोबा वडील सगळे आधी सुलतानी सैन्यात सरदार होते. शिवाजी महाराजनंतर मराठे शाही आली. तोपर्यंत आणि त्यानंतरही बरेच सरदार सुलतानी सैन्यात सरदार होते. म्हणजे ते काय फितूर नव्हते.. महाराजांच्या आधी त्यांना दुसरा ऑप्शन नव्हता..
पश्चिम महाराष्ट्रात "मराठा धनगर" मराठा तेली" "मराठा मळी" मराठा कोष्टी"अशा नोदी आढळतात, पण जेव्हा जातीचे प्रमाणपत्र काढतात तेव्हा त्या जातीच्या पुढे असलेला मराठा हा शब्द वगळतात,व केवळ त्या जातीचे नाव लिहीतात,उदा धनगर, माळी,तेली तेव्हा मराठा ही संज्ञा शिवकाळात खुप व्यापक होती हे लक्षात घ्या,
कुठे आधळतात मराठा धनगर मराठा माळी अश्या नोंदी? मीही पश्चिम महाराष्ट्रचा आहे कोणत्या काळातील नोंदी आहेत? आणि त्या सध्या कुठे आहेत?
@@mukund1826 पश्चिम महाराष्ट्र, सर्च करा, तसेच विदर्भात देखील मराठा माळी,मराठा तेली अशा नोंदी आहेत,,अमरावती मधील मंगळूरपीर मध्ये अशा नोंदी आहेत, बच्चू कडू यांचा २१ नोव्हेंबर २०२३ चा म्हणजेच आजचा व्हिडिओ पहा
❤
जात जात जाता जात नहीं ही राजकारण्यांची जात आणि तीच राजकारण
@@bhauyewale5167बरोबर आहे
एवढी सरळ व सोपी माहिती देवून तुम्ही
इतिहास सगितला जो आजपर्यंत मी
ऐकलेला नाही .अजून अशी इतिहास माहिती देत चला सर तुमचे खूप खूप
धन्यवाद जय शिवाजी जय मल्हार
प्रवीण भोसले आणि नामदेव जाधव.. सारखे महान इतिहास संशोधक उजेडात आले...
मुख्य म्हणजे पुराव्यांनिशी बाजू मांडणारे महानच असतात. पण पब्लिकला आवडतात ते महान कसे...तर दे दणादण विरोधकांवर धादांत खोटे आरोप पाळीव पत्रकारितेसमोर करायचे,आणि संविधानिक संस्थेने प्रेससमोर प्रश्न विचारले की थोतरीला लकवा लागायचा...! यापेक्षा हे तुलनेने अप्रकाशित वक्त्यांचं पुराव्यांनिशी केलेलं विवेचन महानच आहे.
आणि या निमित्ताने असे साधेसुधे पण गंभीरपणें अभ्यासू असणारे इतिहास संशोधक मोलाचे वाटतात.
🙏🙏🙏🚩
कठीण परिस्थितीत सुद्धा ब्राह्मण स्वतःला मागास बोलणार नाही... इतर अनेक जाती ची लोक स्वतःला मागास ठरवणार नाहीत... जगात असे अनेक जाती धर्माची लोक आहेत जे पूर्ण नष्ट होत आले तरी त्यांनी स्वतःला कमी लेखलं नाही...ना कधी आरक्षणावर अवलंबून राहिले... स्वतःच्या प्रयत्नांनी व संघटित होऊन प्रगती केली...आपला मराठा समाज मात्र केवळ आरक्षण हाच उन्नतीचा एकमेव मार्ग समजायला लागला आहे असे वाटत आहे...
माझं मत पण हेच आहे अहो स्वराज्य स्थापन केलेली लोकं आपण 🚩
36 takke madhe 30 takke actually garib aahet marathe...ani marathyamadhe subcategory 9 aahet fakt ghati marathe Maharashtra madhe shrimant aahet pahilyapasun..ani OBC category tyasathich aahe
You Brahmins are rich due to from British era you are connected with them for jobs and you are educated from 1000 years ago.Maratha are educating from last @50 years.How you compare.,you see only your benefits.Maratha struggle for Bharat.Why free India give reservation to particular community from last 70 years even they are rich now.Is it fair to give reservation on cast basis in today's world.Why not giving on income basis. Marathas are poor due to farming income source reduce.
शाहू फुले आंबेडकर यांचा जप करता करता वाण नाही पण गुण लागला...
नेते राजकारण आणि काही लोक त्यांना साथ आरक्षण ज्यांना आहे त्यांना सर्वानाच लाभ होतो का आणि आरक्षण नसेल तर स्वताची प्रगती होणार नाही हे काही मानून चालले आहे
ऐतिहासिक मराठा समाज आणि ९६ कुळी मराठा याबद्दल फारच उत्तम माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद जय भवानी जय शिवराय 💐💐🙏
मराठा हि जात नाही हे सिद्ध सोपे आहे . काहि कुळे हि महाराष्ट्र बाहेरची आहेत .
शहाणणव अडनावे .आर्य व द्रविड यांचे दंडकारण्य म्हणजे मिलन झाले यापुर्वी यांची सर्व कुळांची राजा ची नावे सोनवर्मा , इंदुवर्मा , प्रभु वर्मा इत्यादी आहेत महाराष्ट्रात मुळ रहिवाशी यांच्याशी सोयरीक करून स्वतःला मराठा म्हणून घ्यायला लाग ले हेच खरे आहे .
कोण काय आहे ज्यांनी मराठी भाषा व मराठा साम्राज्य तयार करण्यास योगदान दिले ते महत्वाचे ठरते . नंतर महाराष्ट्रात बस्तान बसल्यावर स्वतःला मराठा बोलु लागले .
मी स्वत : ९६ कुळी मराठा आहे मुळ आडनाव गायकवाड आहे मुळ राजा सोनवर्मा आहे . आजही बोली भाषेत मुलाच्या किंवा मुलीच्या लग्न जमले कि वरमा आई वडिलांना बोलले जाते .
राजस्थान काही कुळे आहेत मग महाराष्ट्र बोली भाषा मराठी त्यांच्याशी सोयरीक करून झालेले मराठा हाच खरा इतिहास आहे म्हणून मी स्वतः पहिले कुणबी म्हणजे शेतकरी मग मरणाला न घाबरणारा मरहट्टा मराठा क्षत्रिय होऊ शकेन .
कोण काय यापेक्षा त्या राज्यासाठी त्या भाषा संस्कृती साठी दिलेले योगदान हेच श्रेष्ठ ठरते .
सत्य किती लपवा ते लपले जात नाही . यासाठीच बहुतेक कुळे पूर्ण महाराष्ट्र बाहेरची असुन समुह तयार करून मराठी आडनावे धारण केलेली आहेत . आर्य व द्रविड यांचे मिलन म्हणजेच महाराष्ट्र .
मराठा आरक्षणाच्या निम्मीताने शिवरायांचा संपूर्ण इतिहास पुराव्यानिशी जगासमोर येतोय आनंदच आहे, अजून ही ऐतिहासिक गोष्टी आम्हाला ऐकायला मिळतील, अशी अपेक्षा करतो. भोसले सर धन्यवाद 🙏
ही अक्लल जरांगेलानाही.चमकेगीरी करत आहे .सरकार त्याला फुस देते अशीशंका आहे. कोल्हिपुरच्या महाराजाला तर आरक्षण पाहीजे आहे.
@@mahanteshkore364 आरक्षण मिळावे पण ते, कुनबी समाजाला मराठ्यांनी घरचा चाकरमानी बनवलाय, आणि बायांना मोळकरीन बनवलीय, इलेक्शन साठी त्यांना भाऊबंद करतात परंतु त्यांची शैक्षणिक, बौद्धिक प्रगती व्हावी यासाठी काही करत नाही, वरून त्यांच्या मुलांना कशाला शिकतो, आपल्या म्हणजे (मराठ्यांच्या) शेतीभाती कडे कोण लक्ष देईल असे गोड बोलून त्यांना कमी पैशात घरगडी बनवतात,ही परंपराच करून ठेवलीय त्या मुळे कुणबी समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे.
@@mahanteshkore364te amhi baghato Kore , kay akkal hay
कुलावतंस शब्दाचा अर्थ आजच कळला. तो ईश्वरी अवतारच होता 🙏
अत्यंत उपयोगी माहिती. खरंच अत्यंत उपयोगी माहिती आहे. खूप खूप धन्यवाद सर.
आजच्या घडीला सर्वोत्तम उपाय!सर्वांनी एकत्र येऊन विचार करायला हवा !
नेहमीप्रमाणे आपले विचार वंदनीय आहेत .यात शंका नाही!
धन्यवाद सर!
सु.वि.तांदळे.
सर माहिती एकदम बरोबर दिलीत सर,पुरव्या सहित,आता जाती कुणी पडल्या,यावर एक व्हिडिओ नक्की बनवा, सर आम्ही वाट बघू,नवीन व्हिडिओ ची....?
साहेब हिंदू म्हणून जगायला शिकवा मी तुम्हांला सध्या तर नाही पण आरक्षणावरुन हिंदूमधे फुट पाडण्याच्या कटाचा विस्तृत लेख पाठवेल. साधारणता 5 डिसेंबर पर्यंत आपण विश्लेषण खूप चांगले करतात कदाचित माझ्या लिखानाला देखील उजेडात आणाल ही कामना करतो.
Waiting for video
Waiting For VDO
पाठवा लेख 🙏🙏
बरोबर...जातीत नको धर्मात भेदभाव करा😂
@@sangram361
फार पूर्वीपासूनच ते आत्तापर्यंत ब्राम्हण करतच आले आहेत. त्यांनीच ब्राह्मण सोडून इतरांना लिहिण्यापासून, वाचल्यापासून, ते ऐकण्यापासूनही वंचित ठेवले आहे. आणि आता सगळीकडे ओरडून सांगत आहेत की ब्राह्मण जात बुद्धिमान आहे.
छत्रपति शिवराय यांची समाधि शोधुन पहिली जयंती महात्मा फुले यांनी सुरु केली तर मग त्या अगोदर कोनत्या च मराठा समाजातील लोकांना माहित नहुते का शिवरायांची समाधी रायगडा वरती आहे ते हे काय प्रकरण आहे सगळे त्यावरती एक विडिओ बनवा
Sachin patil cha video aahe puravay sakat यांवर
नक्कीच
छत्रपती शिवाजी महाराज यांची समाधी तुकोजीराव होळकर यांनी बांधली आहे
@@SmSm-m9l बरोबर
समाधी हरवली होती का?जी फुलेंनी शोधली काही पण लोक बोलतात 🚩🚩🚩🚩🙏
उत्कृष्ट माहिती मिळाली,धन्यवाद
चांगला इतिहास समजवून सांगितल्या बद्दल आभार ! नाहीतर जातीयवाद पसरवून अर्धवट इतिहास सांगितला जातो !
माहिती नवीन मात्र पुरव्यासहित ....सामाजिक गोंधळ दूर करणारी ...आपल्या इतिहास व्यासंग आणि प्रसंगावधान स्तुत्य.. धन्यवाद सर
महाराजांनी त्या वेळेला सर्व मराठी भाषिक लोकांना मराठा हा शब्द उच्चारलेला आहे अमुक जातीला नाही.
आणखी एकदा नीट ऐका.
म्हणजे आम्ही येडे 😂😂😂
@@MaratheShahiPravinBhosale Arakshan Gareebee Hataw Cha Karyakram Nahe Mind well 🤠 Study Abhyas Kara Reservation Policy Samjun Sanga Lokana Watch all Videos of Adv Sadavartae Professor Shravan Devray Rajaram Pateel Upholds Constitution of INDIA Tumchya Hakachae Nahe Tumchya Sathe Kalyan Karee Yogna 📢💦🌹 Visrun Jaa Reservation Shikshan Ghya Naukree ani Business Pun Kara Stall Taprya Taka Promote Distance Learning From Open University Private Sector Madhae Khoop Bhartee Recruitment Suru ahae No Privatization of Government Bodies Organization 📢😎📚💙
मराठा नावाची जात मुळी .हे च नाही . उदा . ----- पहिले जात की भाषा
समाजात महाराज होते मन्हून समाज तेंचे सोबत होता महाराजांची ईज्जत आम्ही करतो मराठा समाज काय ते ठरवील ते पुढे पाहू
भारतात शिवाजी महाराज यांच्या खूप पूर्वी सम्राट अशोक जे स्वराज्य संस्थापक होऊन गेले त्यांच्या राज्याची सीमा अफगाणिस्तान व बॅबीलाॅन व ग्रीस पर्यंत होत्या हे आपण वाचले असेल असे वाटते.
Are kehna kya chate ho 😂😂😂😂😂
😢😢😢
Chandragupta ne rajya stapan kela dada
Tyacha natu Ashok hota
Fakta kalinga jinkala tyane
@@bnhushan सम्राट अशोकाचे चरित्र एकदा नीटपणे वाचा,मग कळेल सत्य काय आहे ते!
Kiti pn bombala la tri laksht thev...hindu hota too he sagla milavatana.. he sagl milavun zalyvr tyan sagl sodun dil.ani mg budhist zaly
अति सुंदर वर्णन इतिहासात आले आहे मराठा तितुके मिलवा हि माहिती खुप छान आहे धन्यवाद 🙏🙏🙏🙏 🙏
थोडी तरी ठेवा १८अलुटेदर आणि बलुतेदार स्वराज्यकरिता लढाया जिंकल्या आहेत
महाराष्ट्रातील 18 पगड जाती जमातीचे लोक छत्रपतींच्या सैन्यात दाखल होऊन त्यांनी स्वराज्य निर्मिले! आणि त्यांची पारंपारिक कामे बंद पडल्याने गाव गाडा पुन्हा सुरळीत होण्यासाठी छत्रपतींनी दक्षिण ध्रुवावरून कारागीर आणून प्रत्येक गावी आलो ते दार बलुतेदारांच्या कामावर लावले!
औरंगजेब पारस दयाळू आणि नीतिवान मनुष्य होता कारण मराठी लष्करातील लोक पावसाळी आपापल्या शेती कामासाठी गड-किल्ले लष्करी ठाणे सोडून जात होते परंतु 27 वर्ष महाराष्ट्रात तळ देऊन बसलेला औरंगजेब बादशहाने मोका असून सुद्धा स्वराज्य गिळंकृत केले नाही!
सर ,खूप मोलाची माहिती आपण देत आहात , त्यासाठी अनेक धन्यवाद !
कुणबी याचा अर्थ म्हणजे शेतकरी असा आहे . कुणबी हा त्याच्या चरीतार्थाचा भाग आहे . कुणबी हा जातीने ,धर्माने कोणीही असू शकतो,असे वाटते . शाब्दिक वाद हा राजकारणासाठी आहे,राज्यकारणासाठी वा भल्यासाठी नाही,हे वेळोवेळी प्रत्ययास येते. आपल्या अमूल्य कार्यास अनेक हार्दिक शुभेच्छा !!
सुंदर विश्लेषण, धन्यवाद सर.आजच्या कलुशित वातावरणात आपला लेख मार्गदर्शक ठरेल.
सर अशा मुळे आम्हा सामान्य माणसाला खरा इतिहास लेखी पुरावा मिळत आहेत आता साहित्यात भर पडायला खुप मदत होत आह
सर, आपण दिलेली माहिती अचूक अशीच आहे मात्र माज सारखे शब्द असभ्य शब्द टाळायला हवे होते, धन्यवाद!
आजच्या पिढी साठी खूप गरजेची माहिती . धन्यवाद भोसले साहेब.
आज कित्येक वर्षांंनी तसेच कित्येक पिढ्या नंतर हि छान माहिती ऐकून कान धन्य झाले... सर्व जातीच्या क्षत्रिय धर्माभिमानी, धर्म रक्षक, जातीवंत शूरवीर लढवय्ये असे आपल्या पूर्वजांच्या पराक्रमाला त्रिवार वंदन....
आणि भोसले साहेब तुम्ही दिलेल्या या अनमोल आणि कधीही न ऐकलेल्या माहिती बद्दल आम्ही सर्व तुमचे नक्कीच ऋणी आहोत..
धन्यवाद..🙏🙏
साहेब तुमचे मनापासून आभार..
छत्रपती शिवाजी महाराज की जय. व्हिडीओ खुप माहिती पूर्ण आहे व मराठाजाती विषयक गैरसमज दुर करणारा आहे.तसेच क्षत्रिय म्हणजे काय?त्यांचे कार्य काय असते हे खुपच छान वर्णन आहे.तुमच्या जिभेवर सरस्वती नांदते याची प्रचिती येते.असेच लिहीत जावे ही विनंती.पांडूराया तुमच्या पाठीशी आहेच.
भोसले सर तुमचं खरं रूप समजल . धन्यवाद
पुराव्यांचे आणि इतिहासाचे रुप मी सांगतोय. माझे नाही. ते समजून घेण्यासाठी इतर व्हिडिओ पहा.
तूझं पण खरं रुप समजलं आणि किती बुद्धि आहे ती पण कळली
छान माहिती. आरक्षणाची मागणी का करता. ब्राह्मण आणि क्षत्रिय यांनी आरक्षणापासून दूर राहिले पाहिजे
कारण ज्यांची लायकी नसताना फक्त आरक्षणामुळे अनेक सवलती मिळतात .
सरसकट आरक्षण काढले गेले पाहिजे यासाठीच हा आटापिटा
मराठे आरक्षणा ची मागणी करत नाही आहेत. तुतारी पक्षाचे कार्यकर्ते जरांगे पाटील ही मागणी करत आहेत पूर्ण राजकीय stunt चालू आहे त्यांचा.
मला हे माहित आहे कि पाटिल म्हणून जे टिव्हीवर येऊन आरक्षण संबंधात माहिती द्यायचे ते सांगायचे की मराठ्याना जे सरकारकडे आरक्षण मागितले आहे ते विशिष्ट काळापुरते ते मागत आहेत. त्यांना अनंत काळ आरक्षण नको आहे. काही वर्षांनी हे आरक्षण रहाणार नाही कारण तायाची आम्हाला गरज रहाणार नाही. सद्या पाटिल प्रवक्ते म्हहणून दिसत नाहीत. जरांगे पाटिलच सध्या चर्चेत असतात. मूक मोर्चे होते तैव्हा वेगळे नेतृत्व आता वेगळे नेतृत्व हा काय प्रकार आहे?
प्रवीण जी आपली कार्यपद्धती उल्लेखनीय आहे
आर्थिक आरक्षण देण्यात आले तर , आज आपल्याला कुणबी म्हणून घेण्यास सर्वांचे आंदोलन चालले आहे ते संपेल आणि खर्या गरिबांना आरक्षण मिळेल. जातीं खर तर आता समाजात उरलेल्याच नाहीत पण राजकारण्यांकडून वापरल्या जातात.
त्यासाठी मराठ्यांना ews आहे ebc आहे
गरिबीच्या आरक्षणाचा जास्तीच फायदा मुसलमान च घेतील
खर का अच्छा जर जाती नाही आहे तर तुम्ही किती तुमच्या मुला मुलीची लग्न दुसऱ्या जातीच्या लोकांन बरोबर करून दिलं जरा सांगा
आणि हे पण सांगा की अत्याचार जात बघून करतात की अमीर गरीब बघून करतात मी अशी खूप उदा. देऊ शकतो ती बोलतो की जात राहिली नाही जरा सांग द्रौपदी मुर्मु जी राष्ट्रपती आहे तिला मंदिरात का जाऊ दिलं नाही राम नाथ गोविंद याच्या बरोबर काय झालं होत सांग जरा
आजचे इतिहासकार फक्त जाती जातीत भांडणे लावतात पण आपण त्यापासून कोसो दूर आहात,सत्य पुराव्यानिशी समोर आणत असल्याने आपले व्हिडिओ खूप आवडतात.
मराठेशाही जपण्याचा प्रयत्न ....सर्वागीण नाही वाटत फक्त मराठेशाही जपत असल्याची भावना जाणवत आहे.
Kon khare he kase tharvayache
मग तू नाव बदलून घे
👌👌👌👍👍👍खूपच छान अन खरीच माहिती, खापर पणजोबा अन त्याही आधीपासून क्षत्रिय मराठा अशीच जात म्हणून नोंद होती
पन आपला प्रांथ महाराष्ट्र असल्याने आपन सर्वंच प्रत्येक्षात मराठे आहोत!!
महाराष्ट्र हे नाव खूप प्राचीन युगापासून आहे.
आणि त्याची भाषा महाराष्ट्री ज्या शब्दाचा अपभ्रंश होत होत महाराष्ट्री नंतर महाराठ्ठी नंतर म्हऱ्हाठी मग मराठी असं झालं.
आणि महाराष्ट्रात राहणारे लोक महाराष्ट्रे मग महाराठ्ठे मग म्हऱ्हाठे होत होत मराठे हा शब्द आला. अनेकवचनी 'मराठे' या शब्दावरून एकवचनी 'मराठा' हा शब्द आला
एवढा सगळा प्रपंच कशासाठी?
तर आम्ही मागासलेले, गरीब आहे आणि आम्हाला आरक्षण पाहिजे आहे म्हणून...
आरक्षणच हवे आहे ना...मग सरळ सांगा ना...
तसेही आपल्याला प्रगती करण्यापेक्षा आम्ही कसे गरीब आहे हे दाखवण्याची स्पर्धा लागलेली असते.
या भागात मराठा जातीचे पुरावे हा विषय आहे. बाकी कमेंट निरर्थक आहेत.
@@MaratheShahiPravinBhosale मराठा जातीचे पुरावे हा व्हिडिओ टाकण्याची तुमची टायमिंग परफेक्ट आहे.
तुमची माराठेतर बद्दल व्हिडिओ मधील भाषा अवमानकारक आणि आक्षेपार्ह आहे.
बाकी सर्वांना माहिती आहे की तुम्ही हा व्हिडिओ बनवण्या मागे तुमचा मूळ उद्देश काय आहे, तेव्हा कृपया "आम्ही त्या गावचेच नाही" असा आव आणू नये.
आम्हाला तुमचे छत्रपती शिवाजी महाराज यांबद्दल चे व्हिडिओ आवडतात, महाराज बद्दल नवीन नवीन माहिती आमच्या समोर आणा, फुकट राजकारण करू नका
जो तो संशोधन करतो आहे इतिहास सांगतो आहे आणि मुळ वासतवापासुन लोकांची दिशाभूल करून जातीभेद करून भांडणे लावण्याचे काम करतो.त्यामुळे वर्तमान दुर्लक्षित होतो आहे. जात धर्म कुठचाही असो प्रत्येक समाजात दुरबलता आहे. ती दुर होणे गरजेचे आहे.ही आर्थिक दुर्बलांसाठी आरक्षणची व्यवस्था कशी करता येईल ही वर्तमानाची गरज आहे.
Khup chhaan vivechan
वाह वाह खूप छान इतिहास माहित करुन दिल्याबद्दल धन्यवाद.
अतिशय उत्तम आणि मुद्देसूद मांडणी !! खोडू म्हणता खोडता येणार नाही अशी !! व्वा !!!
नमस्कार महोदय ,
योग्य विश्लेषण , आपल्या अभ्यासाशी सहमत धन्यवाद ..🎉🎉
जय श्री आर्य वैदिक हिंदू सनातन धर्म रक्षक क्षत्रिय ९६ कुळी मराठा सम्राट छत्रपती शिवाजी महाराज !!!
एक मराठा लाख मराठा !!!
एक मराठा लाख मराठा,मुसलमान दीखा की भाग मराठा 😂😂😂
होता जीवा म्हणून वाचला शिवा. जीव कोण होता माहीत आहे ना.
@@Badlapurkar967 जीवा हा न्हावी होता
@@user-rb6tx5uf5x Bhimtya cha 1818 cha chumta cha asar ajun gela nahin na 😜
खूप खूप छान आहे नवीन माहिती मिळाली आहे आपले खूप खूप अभिनंदन व धन्यवाद
खूप छान माहिती दिलीत...अगदी रोमांचित झालो...
जय भवानी जय शिवराय 🙏🙏🙏
छान वाटली माहिति मराठ्याविषयि धन्यवाद कधि कधि परीस्थिति बघुन स्वभाव बदलतो त्यावरून हे तिनं प्रकार पडतात सात्विक राजस व तामसिक
अतिशय योग्य माहिती दिलीत आपण सर खरंतर मराठा जात आहे हे मला माहिती होतं पण तुम्ही सांगितलेल्या माहितीनुसार त्यावर शिक्कामोर्तब झालेला आहे खूपच छान माहिती दिली 96 कुळी म्हणजे 96 कुळांनी आतापर्यंत इतिहास घडवलेला आहे अशी ही कुळी आहेत
शिवाजी महाराजांच्या सोबत किंवा मदतीला किती जाती होत्या व त्यांचे योगदान काय होते याबद्दल आपण एक व्हिडिओ बनवा म्हणजे प्रत्येकाला सार्थ अभिमान राहील आणी मराठा समाजातल्या लोकांना सुद्धा त्यांच्याबद्दल बंधु प्रेम वाढेल.
१० निरनिराळ्या जातींच्या स्वराज्य वीरांची शौर्यगाथा आपल्या या चॅनेलवर आहेत. जरूर पहा.
@@MaratheShahiPravinBhosale👍🏻👍🏻.
खूप चांगली माहिती दिली सर बर्याचशा लोकांचा या माहितीमुळे गैरसमज दूर झाला
अत्यंत महत्वाचं ची माहिती आपण दिली त्या बद्दल आपले अभिनंदन सर.हे समाजानी पण समजून घेणे गरजेचे आहे.तसेच समाजाची कार्यकर्त्यांनी पण समजाऊन घेणे गरजेचे आहे असे मला वाटते.समाजाची सक्ती वाया जात आहे.तरुण भरकात आहेत हे पण समजून घेणे गरजेचे vate
आपण निरहेतूक माहिती देता आणि इथेही दिली आहे.
त्या बद्दल धन्यवाद.
आपण योग्य इतिहास पुरावे मांडून जी माहिती दिली ती खरंच उपयोगी आहे.यात शंका नाही. यामुळे गैरसमज दूर होतील अशी आशा आहे.
🎉
Parwa apan kunbi Ani Maratha Ekach ahe asa Video banavla hota 😅
@@rajatsinhr.thackray2499कदाचित असं असेल जे सैन्यात सामील झाले ते क्षत्रिय,आणि शेती करत होते ते कुणबी.दोन्हीही मराठाच.
व्यवस्थित ,सकारात्मक, द्वेष युक्त नाही ,
छान सांगितले
Very great investigation and information
Many times in old hindu law मराठा was regarded as shudra but Pravinji has enlightened us
With documentary.
वर्ण हे कर्मानुसार आहे शिव छत्रपती महाराज हे धर्मरक्षक आणि परस्त्री रक्षक आहे त्यामुळे ते क्षत्रिय आहेच यात काही दुमत नाही आणि यासाठी पुराव्याचीही गरज नाही पण आपण पुरावा देऊन काहींच्या मनातील गैरसमज दूर केला यासाठी धन्यवाद 🙏🏻
मराठयानी बिझनेस वा उच्च घेऊन प्रगती करावी.खाली बघू नये.रिझरवेशन जस्तकाळ राहणार नाहिये.🙏🙏🙏🙏🙏🙏
जरांगे ला सांगा राव
@@mangesharkas7060निदान 20 वर्षे राहील, तोपर्यंत घेऊ तर दया
Agdi barobr job mdhe kahich ny buisness krne faydyache Aaj deshat jewdhe pn buisness man aht te sagle garibitun ch VR alet kahi buisness man tr shiklele pn nhit bill gates, mark juker berg Aaj kuthlya kuthe aht mhnun deshat fkt atma nirbhar Bharat jhale tr business krta yeil
नक्कीच छान माहिती समाजासाठी आणि निंदकांसाठीही. धन्यवाद. जय शिवराय.
आता लोकशाही आहे. जातीनिहाय व आर्थिक जनगणना. ज्यांची जितकी संख्या तितके त्यांना शासन प्रशासनात प्रतिनिधित्व दिले जावे.तरच खरी लोकशाही.
बरोबर
खूप छान सर,अत्यंत मुद्देसूद आणि सप्रमाण उत्तम स्पष्टीकरण, आपले सर्वच व्हिडीओ असेच असतात ! धन्यवाद
वरील माहिती खुप सुंदर रीत्या समजावली त्या बद्दल धन्यवाद त्याच प्रमाणे बरेच गैरसमज दूर झाले.
धन्यवाद, अशीच महत्त्वाची असलेले अजून व्हिडिओ आणावे🙏🙏
यात काहीच शंका नही कि तुम्ही महान इतिहासकार आहात 🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩
प्रविण भोसले साहेब उत्तम माहिती सादर केली अभिनंदन🎉🎊❤
अभिनंदन भोसले साहेब, खूप सुंदर माहिती दिली धन्यवाद. 🎉.
Very nice
Chaan माहिती 👌👌 ek मराठा लाख मराठा 🚩
चांगली माहिती दिल्याबद्दल "धन्यवाद,
👍👍🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
भोसले साहेब, एक इतिहासकार म्हणून आपल्याकडे बघता आपण दिलेल्या प्रस्तुत उदाहरणांतून मराठा किंवा मराठे या शब्दाला आपण जातीचे लेबल लावून सांगितलेला अर्थ म्हणजे केवळ स्वतःच्याच भाबड्या समजुतीला हळुवारपणे कुरवळण्यासारखेच होय... चालायचंच 😊😊
खूप छान माहिती दिल्याबरोबर तुमचे अभिनंदन धन्यवाद
वर्ण जात व्यवस्था संपली पाहिजे. आरक्षण हा आर्थिक दृष्टया मघासल्याला मिळाला पाहिजे.
सगळ्या गोष्टी पैशात नाही मोजता येत राजे
आर्थिक दृष्ट्या आणि गुणवत्तेवर आरक्षण असावे ...
बास गर्व वाटला व्हिडिओ बघून..... 96 कुळी क्षत्रिय मराठा वतनदार बाबर - सरकार आहोत आम्ही.🚩🔥⚔️
आरक्षण हवंय का ?
@@sunilmukadam2368 tula pahije ka deto mi.
अप्रतिम माहिती
मला अभिमान आहे मी ९६ कुळी मराठा आहे 🚩 जय शिवराय 🚩
मराठा जात धर्म व कर्म जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे धन्यवाद सर जबरदस्त माहिती दिली
एक मराठा, लाख मराठा, जय शिवराय ❤
अतिशय योग्य प्रकारची माहिती पुराव्यानिशी सांगितली खूप खूप छान
पुराव्यानिशी माहिती. फारच छान... पण तुमचे पुरावे शिवकालीन किंवा फारतर फार त्याच्या २००-२५० वर्षाच्या आधीच्या काळातले आहेत... देवगिरी किंवा त्याच्या आधीच्या काळातले अजून काही पुरावे मिळाले तर बघावे
Should have mentioned that in the word used as 'Maratha', (particularly in historical text and litrature) has two seperate meanings. One is for the people of Maratha Caste and other, as popularized by the Moghuls is for the 'Marathi' , or in todays context, for 'Maharashtrian' people. All native to this region. By mistake or delibaration, they were considered as just one, of the Marartha Caste!
MARATHA has 3 meanings. One of them is existing Maratha caste
This doubt is very valid and persisting
@@MaratheShahiPravinBhosaleसाहेब ," मराठा" हा ब्राह्मणी वर्णव्यवस्थेतील क्षत्रिय का ? की ज्या-ज्या जातींनी मातृभूमीच्या रक्षणासाठी शस्त्र धारण केले ते-ते सारेच क्षत्रिय,अशा प्रकारचा मराठा क्षत्रिय का?
@@tularammeshram2170 Maratha ha kshatriya ahe he 1453 chya maha kavichya bhakharit 96 kuli cha ullekh ahe....
शिवरायांचे सर्वच सैनिक है शेतकरी होते यात कसलाही संशय नाही...
जय जिजाऊ जय शिवराय 🙏🚩🚩🚩
अत्युत्तम असेच उत्तरोत्तर राजे व मराठा यांचा इतिहास आम्हाला आपल्या अध्ययनातून शिकण्यास मिळो हीच प्रार्थना
आपण जे उल्लेख देत आहात ते मराठा आणि मुस्लिम राजवरीतले देत आहात त्यामुळे मराठे म्हणजे स्थानिक किंवा मराठी मुलखी लोक असाच लागतो .
Well analyasis sir very informative video मराठा हा जरी गेल्या 600 वर्षात आलेला शब्द असला तरी तो फार जूना आहे आधी महारथी पुढे महारथीचे अपभ्रंश होऊन ते चालुक्य काळात महारत्ती शिवकाळात मऱ्हाटी किंवा म्हराठा,मराठा या नावाने ओळखले जायचे आपली मराठी भाषा ही सातत्याने बदलत गेली आहे त्यामुळे अपभ्रंश आणि नाविण्य हे मराठी भाषेत रुजत गेल पन ह्याचा अर्थ हा नाही की ती जात समूह नाहीये मराठा हा हजारो वर्षा पासून भारतात आहे आणि मराठ्यांच् भारतात् योगदान देखील खुप मोठ आहे तरी जाणून बुजुन मराठ्यांच अस्तित्व न्हवत हे सांगने किंवा ही जात न्हवती हे बोलने हा एक मुर्खपना आहे जो स्वयंघोषित इतिहासकार आणि मुर्ख लेखकानी केला आहे मराठा हे महारथी होते याचे पुरावे पहिल्या शतका पासून आहेत, 7 व्या, 8 व्या, 12 व्या शतकात देखिल आहेत तरी मान्य न करता खोटा इतिहास मांडून भ्रम निर्माण करने म्हनजे दल्ले गिरी करने होय
बरोबर काही कुळा कडे जवळपास 1200 वर्ष जुन्या लिखित नोंदी आहे.
महारथी, महारठ् म्हणजे मराठा की महार?
@@ajaykumarhindusthani288मराठी भाषेत बदल हा खूप झाला आधी प्राकृत असो मोडी असो त्यामुळे अपभ्रंश सातत्याने होत राहिला इ.स. ८ व्या शतकात ‘कोहुअल’ कवी होऊन गेला त्याने जे काव्य लिहिले ते काव्य त्याने ‘मरहट्टी’ देशात लिहिले असे सांगतो.
नाणेघाटात सातवाहनांचा जो शिलालेख उपलब्ध आहे त्यामध्ये सातवाहनांचा उल्लेख हा ‘महारठिनो गणकइरो’ म्हणजे (महारठ गणाचा सदस्य) असा केलेला आपल्याला दिसतो. हा उल्लेख इ.स.पूर्व पहिल्या शतकात केलेला आपल्याला आढळतो.
म्हणजेच काय सातवाहन काळापासून, अगदी आठव्या, बाराव्या शतकात मऱ्हाटी,मरहट्ट, महारठ हे शब्द आहेत जे मराठा ह्या शब्दाशी जुळलेले आहेत महार हा शब्द कसा आला किंवा महार शब्दाचा उगम महारथी पासून झाला की नाही ह्याचे पुरावे नाहीत
@@ajaykumarhindusthani288 तुमच्या वर तर मागील 5000 वर्षांपासून अन्याय झालेला असल्या मुळे तुम्ही तर नक्कीच नाही कारण तुम्हाला कोणतेच हक्क नव्हते शस्त्र चालवण्याचे सुद्धा 😇 त्यामुळे महाराथी, मराहट्टी म्हणजे" मराठाच "
सातवाहन राजा पासून महाराष्ट्राचा इतिहास सुरु होतो सातवाहन राजे हे अगोदर सम्राट अशोकाचे मांडलिक महाराष्ट्राचे राजे होते त्यांचे काळातच महाराष्ट्रात मोठया प्रमाणात बौद्ध लेण्या खोदल्या गेल्या संपूर्ण भारत बौद्धमय होता हे राजे बौद्ध धम्माचे अनुयायी होते आजही त्यांनी खोदलेल्या लेण्या हे त्याचे प्रमाण आहे त्या मुळे मूळचे सर्व लोक एकच आहेत त्यांचे आडनावे एक आहेत नंतर जातीची निर्मिती करण्यात आली
माज हा शब्द जाणुन बुजुन वापरण्यात आलेला शब्द आहे.
त्याजागी अभिमान हा शब्द सार्थ ठरला असता.
बरोबर
फारच सुंदर.परखड आणि योग्य तेच सर आपण सांगत आहात🎉🎉🎉
छान मत मांडले आहे अभिनंदन.खूप अभ्यास पूर्ण विचार मांडलेआहेत.
लढाई करून पराक्रम करणे ही वेगळी गोष्ट आहे, जीवा महाला सारखे अनेक ब्राह्मणनानी ठरविलेल्या खालच्या जातीतील तरुण अनेक पराक्रम केले म्हणून त्यांना मराठा म्हणून कोणी ठरविले नाही
ब्राह्मणांनी ठरविले तर ते वाईटच मग जातपात न मानणाऱ्या मराठ्यांनी त्यांना आपल्यात का घेतले नाही.
सर्व मराठी भाषीक मराठा आहेत…..
छत्रपती शिवाजी महाराज हे सर्व ज्ञानी समजदार आध्यात्मिक सनातनी हिंदू अनुयायीयांचे अत्यंत आदराचे व्यक्तिमत्त्व आहे…
अभिमान जरुर असावा ,माज नसावा.माज म्हणजे आम्ही इतर जातीॅपेक्षा श्रेष्ठ ,जास्त शूर .खरे तर शिवरायानी हिंदु इ स्वराज्य म्हटले. मराठा राज्य हा उ ल्लेख मला वाटते डफ यांच्या पासून. आणि तो जातीवाचक नसावा. शिवरायांना अभिप्रेत "मराठा ति तुका मेळवा वा महारष्ट् धर्म वाढवावा हे असावे.आणि तेच आज हवे.
मराठा ही जातच नाही हे खोडण्यासाठी माहिती दिली आहे. स्वराज्याच्या सर्व सैन्याला शत्रू मराठेच म्हणत असत
kunabi hech marathe ahetka
😂
@@MaratheShahiPravinBhosaleमराठा जात नाही महाराष्ट्रात राहणारे सगळे मराठा त्यांची भाषा मराठी
खरोखर चांगली माहिती मिळाली. सध्या जे राज्यावर मराठयाना आरक्षण मिळण्यासाठी ह्याचा कश्या प्रकारे उपयोग करून घेता येईल
ह्या वर आपलं सविस्तर मार्गदर्शन मिळणेस विनंती. जय शिवराय. 🙏🏻 👍🏻👍🏻👍🏻
खुप छान सर
सरनोबत रायाजी नलगे 96 कुळी क्षत्रिय मराठा छत्रपतींच्या आदेशावर जिंजी अबाद ठेवणाऱ्या स्वराज्याचे धाकले धणी राजाराम महाराज यांना महाराष्ट्रात म्हणजे दख्खन मध्ये सुखरूप घेऊन येणारे मराठे व किल्ले भुदरगड येथे राजाराम महाराज यांना विशाळगड कडे प्रस्थान करून भुदरगड व भुदरगड परिसरातील 12 गावचे वतनदार असलेले मराठा सरनोबत रायाजी नलगे यांचे वंशज व पानिपत मध्ये कामी आलेले आप्पाजी नलगे व बाजी नलगे यांचे वंशज म्हणून आपला आभारी आहे
अजूनही इतिहास दडलेला आहे तो मिळाला पाहिजे
राजे आपलं कर्तुत्व काय?
आत्यंत महत्वाचे व खुपच छान माहिती दिली धन्यवाद
आधुनिक इतिहासकारांनी तटस्थ असावं असा संकेत आहे. आपण तर जातींशिवाय पाणी सुद्धा पीत नाही!
याला जातीवर जाणे नव्हे तर पुरावे मांडणे म्हणतात
@@MaratheShahiPravinBhosaleशिवाजी महाराज यांच्या स्वराज्यासाठी मराठेतर लोकांनी प्राणांची आहुती दिली आहे,तो पण इतिहास सांगावा म्हणजे मराठा व इतर जातीत बंधुभाव निर्माण होईल असे वाटते.
@@MaratheShahiPravinBhosaleपुराव्यामध्ये जात लिहिलेली असते का की केवळ नामोल्लेख असतो की जातीवरून तुम्ही आडनाव ठरवता की आडनावावरून जात ठरते? की सगळं तुम्हीच ठरवता😀
खूप छान योग्य मार्गदर्शन केले आहे आभारी आहोत. आपण रहायला कुठे आहात?आपणास भेटण्याची ईच्छा आहे.
Very good information asusal Mr.Bosle you always give information which is added to our knowledge.You are really get.God bless you.
सुंदर ऐतिहासिक माहिती आहे
अतिशय चांगली माहिती समजून दिली, ९६ कुळी मराठा हे क्षत्रिय आहेत हे माहीत झाले👌👌👌