जाणून घेऊया पानिपतच्या रणसंग्रामाबद्दल ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ.वसंतराव मोरे यांच्याकडून
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 12 ม.ค. 2021
- #TarunBharat
hashtag - # kolhapur , #tarunbharat, #drvasantraomore, #itihaskar , #itihas , #history, #historyofpanipat, #panipatladhai , #panipantyudh, #panipat , #hariyana, #sadashivrao, #balaji , #vishwasrav,
|Tarun Bharat Social Media | तरुण भारत
पानिपत तिसरे युद्ध झालं आणि या युद्धात मराठी हरले ,पण सर्वत्र मराठ्यांचा गौरव झाला.
त्यांच्या पराक्रमाच्या गाथा गायल्या गेल्या ,असं का झालं ?
हे युद्ध कोणाकोणाच्या झालं ? हरियाणामध्ये असणाऱ्या मराठ्यांना रोड मराठा ही ओळख कशी मिळाली?
आणि पानिपत मध्ये शौर्यतीर्थ स्मारक कसं उभारले जाईल ?
जाणून घेऊया या सर्व प्रश्नांची उत्तरं या व्हिडिओ मधून........
Website : www.tarunbharat.com
Facebook : / tarunbharatdaily
Instagram : / tbdsocialmedia
Twitter : / tbdnews
E paper : epaper.tarunbharat.com/
Telegram : Tarun Bharat
छत्रपती शिवाजीमहाराज म्हणजे आदर्श, माणूसकी, आदर्श पुत्र ,बंधू ,पिता आणि रयतेचा राजा. जय महाराष्ट्र जय शिवराय.
Heche bomblat basa.
@@muhiuddininamdar2495 तुला कां मिरची लागली?
@@suryavanshi1436
मिरची लागणारच त्याला.त्याला आता कळलं कि नानाने ज्या रंगील्या राती सजवल्या तिथलंच बियाणं तो पण आहे.
तेच रक्त ते.दोष त्याचा नाही.तो पूर्वजांची साथ देतोय.
तुमचं पूर्ण भाषण मी एकलो नव्हत तेव्हा कॉमेंट केलं ते माझं चुकीचं आहे.आता मात्र तुम्ही पेशव्यांचे पितळ उघडे पाडले धन्यवाद
यशवंतराव होळकर ह्यांच्या बद्दल पण बोला सर १८ वेळा इंग्रजांचा पराभव केला हे हितीहास आहे
कथा, सांगण्याची हाथोटी आपल्याकडे नाही. त्यामुळे चांगल्या विषयाचा विचका झाला आहे.
बर..
सत्यनारायण पूजा नाही इथे
एका सत्यनारायणाची कथा...
देव देव्हाऱ्यात नाही देव आहे....
Bamna kadun aykayla avhhot ka
हातोटी नसेल पण विषय समजतो काही कमी नाही
Bamanach ekayachi savay zaliy tumhala😮
@@chandrakantpatil5455पठाणांना पराभूत करण्याचे धाडस आणि औकात कोणातच नाही. रशियन, ब्रिटिश, अमेरिकन अफगाणांचा पराभव करू शकले नाहीत आणि असे वाटते की कोणत्याही हिंदूमध्ये अफगाणांना मारण्याचे धाडस होते ?
व्हिडीओ पहाण्यापेक्षा कमेंट वाचून खूप दुःख होते, या महाराष्ट्राच्या माती मध्ये छत्रपती शिवरायांनी काय पेरले होते आणि काय उगवले हेच कळत नाही,
काही जणांना पेशव्याना वाईट बोलल्या बद्दल आनंद झाला तर काहींना दुःख झाले असो, पण या लढाईत जास्त नुकसान मराठ्यांच झाले आहे हे बाकी सत्य आहे.
आम्हाला कुणाच्या जाती धर्मात गुंतायचं नाहीये कारण मराठा हा जाती साठी नाही तर मनुष्याचा आस्तित्वा साठी, स्वातंत्र्या साठी, शिवरायांच्या विचारांसाठी लढत होता, लढतोय आणि लढत राहणार. ⛳️⛳️⛳️⛳️⛳️
जय भवानी जय शिवाजी, जय शंभूराजे 🙏
👍👍
Asa vichar karnare loka far Kami ahet Dada... , Mla tr wait yach watat ahe ki Jyanni Parkiy aakraman rokhnyasathi aaplya pranachi aahuti dili tyanchya nakhachi suddha sir nslele lok Tyancha Itka Apman karat ahe. Yudhhat haar jeet mahtvachi Naste Mahtwache aste te shevatparyant ladhne, Jr he yudhh zalach nst tr aapn asto ki nsto te mahit nahi . Karan Abdali ch Rajya ast.
मराठा हे संरक्षक होते.मराठा साम्राज्यावर कर्ज होते आणि त्यांची तिजोरी जवळजवळ रिकामी होती . त्यांची अधीनस्थ राज्ये त्यांची कर वेळेवर भरत नव्हती. जेव्हा पेशव्यांनी लढाईत नेतृत्व करण्यासाठी कोणत्या सेनापतीची जबाबदारी शोधली तेव्हा बहुतेक सेनापतींनी माघार घेतली. सदाशिवरावभाऊ यांना आर्थिक आणि अनादरात असंख्य अडचणींचा सामना करावा लागला. तरीही, त्याची मूल्ये आणि विश्वासामुळे त्यांना दक्षिण आशियातील सर्वात बलाढ्य माणसांच्या सैन्याला सामोरे जावे लागले. यात भाऊ आशावादी असतील अशी कल्पना करणे मूर्खपणाचे आहे. होय, मुस्लिम राज्यांनी अब्दालीला पाठिंबा दिल्याप्रमाणे भाऊंना इतर हिंदू राज्यांकडून अधिक सहकार्य अपेक्षित होतं. तथापि, अखेरीस काही फरक पडला नाही कारण सदाशिवराव भाऊ अफगाण सैन्याशी लढण्यासाठी आयुष्याच्या शेवटपर्यंत लढले, सेनापती जर कमजोर असता मराठ्यांनी निकराची लढाई केली नसती आणि अब्दाली पळाला परत आला नाही ,आपले नुकसान झालं पण जर हे युद्ध केलं नसतं तर अब्दालीने अजून भयानक नुकसान केलं असत भाऊंचा जो उद्देश होता अब्दालीला हक्लावायचा तो पूर्ण झाला हे विसरून चालणार नाही .जर आपल्यात एकी असती तर आपला इतिहास वेगळा असता प्रत्येक वेळेला अफगाणि आपल्या इथे येऊन स्त्रियांची अब्रू लुटायचे,कत्तल करायचे हे सर्व माहित असून सुद्धा तिथल्या लोकांनी मराठ्यांना साथ दिली नाही ,जेव्हा परकीय आक्रमण होतात तेव्हा सगळ्यांनी एक व्हायला पाहिजे होते . राजा कुठल्याही धर्माचा असू दे जेव्हा देशाच्या हिताचा प्रश्न येतो तेव्हा सगळ्यांनी साथ द्यायला पाहिजे होती ...लढताना सगळे मराठा म्हणूनच लढले पण आता त्याला काही लोक जातीय द्वेषाचे वळण देत आहेत.
@@Shreesha2922 🙏🙏⛳️⛳️👌👌👍
@@Shreesha2922 🙏🙏⛳️⛳️
माझे राजे असते तर मराठे मारले गेले नसते जय शिवराय
Tumhala shinge hoti ter tumhi Abdalila marun takla asta 😆😆😆
@@sanjaydhawaliker4878तू गाढव आहेस बिन मेंदूच्या.
दादा महाराज असताना पन्हाळा किल्ला घेताना १००० हजार लोक मारले गेले... तेव्हा महाराजांनी घोडदळाचे प्रमुख म्हणजे सरनोबत नेतोजी पालकरांना खडसावून विचारलं होतं की
समयासी कैसे पावला नाहीत....
महाराज नेतोजींवर खूप चांगले होते... त्याचा राग मनात धरून नेतोजी आदिलशाहीत गेले... नंतर मोगलांकडे गेले...नंतर औरंगजेबानं त्यांचा मुहम्मद कुली खान केला...
खूप बाळबोध घरगुती विश्लेषण. अभ्यास समज आणि माहिती फारच शाळकरी आहे.
Khara etihas ekayachi takat nahi.
😂😂😂 मग *बरे झाले पेशवाई बुडाली* है ताराबाईंनी का म्हंटले?? याचे इत्यंभूत, अभ्यासपूर्ण आणि माहितीपूर्ण विश्लेषण तू कर🤣🤣कोणी अडवले?
@@surajwavre8291 संदर्भ सांगा ? ताराराणी महाराणी च्या निधनानंतर पण पेशवाई ५०/६० वर्षे होती
,कोण इतिहासकार किती खरं बोलतात कळत नाही.प्रत्येक आपआपल्या सुविधा आपापल्या स्वार्था प्रमाणे इतिहासाचं विश्लेषण नव्हे तर नुसतं वर्णन करतात.
दत्ता जी शिंदे आणि बचेंगे तो और भी लढेंगे, हे मराठी लोक कधीच विसरणार नाहीत.
Dattaji bholsat hota,najib ne tyala hatohat phasavun barari ghatat anle
My fevret topic. खुप छान
जय शिवराय 🙏🚩 एक मराठा लाख मराठा 💪🗡️🚩
सर खूप खूप छान माहिती काहीना पचनी पडणार नाही.शककर्ते श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार न घेणाऱ्यांचे अंती असेच होणार शककर्ते शिवराय शून्यातून स्वराज्य स्थापन केलं होतं
हा मोरे नावाचा माणूस मराठ्यांचा पराक्रम सांगतोय की पेशव्यांची ( खोट्या गोष्टी रचून ) निंदा नालस्ती करतोय ?
इतिहासाचं कितीही ज्ञान असलं तरी आपल्या नव्या पिढीला प्रेरणादायी तसेच एक जिनसी देशभक्त समाज निर्मिती करणारा इतिहास सांगितला गेला पाहिजे ! या बाबतीत मेकॉलेला मानलं पाहिजे ! आपल्याला कशा प्रकारची पीढी हवी , तिला कोणत्या प्रकारचे ज्ञान दिले पाहिजे याचे भान सर्वांना हवे . आजची सुखावह स्थिती उद्या असेल की नाही ते सांगता येणार नाही असे वातावरण आजचे आहे . भविष्यात काय करायचे त्याची तयारी करण्याची गरज आहे . दुसऱ्यांचे ऐकून जातींमध्ये फूट पाडण्याचे दिवस आज नाहीत . वास्तव स्थिती अशी असते की कोणाचाही खरा इतिहास कधीही समाजासमोर येत नाही , येवू शकत नाही .
आपल्या महाराजांचा आदर्श नाही घेतला म्हणून मराठ्यांचे राज्य गेले इंग्रजाचे राज्य आले...मस्त माहिती इतिहास ऐकावा शंका निरसन साठी...जागतिक राजकारण आणि आपला जातीवाद बाजूला ठेवायला हवा🙏
नमस्कार सर आपले योगदान फार आहे. धन्यवाद.
अप्रतिम! सरांना ऐकतच रहावे असे वाटते.
हे इतिहासकार..???? धन्य धन्य 🙏
खूप छान माहिती
अप्रतिम विश्लेषण
श्रीमंत सुभेदार मल्हारराव होळकर 🙏🚩आणि सरदार महादजी शिंदे जय हो 🙏🙏🚩🚩
Shinde,Holkar, Pawar, Gaikwad team of Maratha warriors developed by Bajirao 1st
Witch Pawar ? Name please.
@@sufiporeVishwasrao Pawar
@@sufiporeYashwantrao Pawar
Initially it was only Peshave-Holkar Partnership. Later on Others joined
Bochya...not gaikwad and pawar...sirsrnapati khanderao dabhade promoted Damajirao Gaikwad and pawar... illiterate
छान विश्लेषण संपूर्ण पानिपत युद्धाचा इतिहास तीस मिनिटात समजवला🙏
खुपच छान सर धन्यवाद
Khup chan knowledge
सुंदर माहीती सर
आजचा मराठा ब्राम्हणाची 100% रखेल आहे. त्याबाबतचे लाखो पुरावे सुद्धा आहेत.
खूप छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद मोरेसा हेब ..
Gret gatha
हे कन्सल्टंट म्हणून त्यावेळी हवे होते.
Very fine explanation
best introduction sir thaks
जय जिजाऊ जय शिवराय
History written with blood ......🙏
खुप सुंदर वर्णन केले सर
😮 Thank yoú
सुरेख महिती दिली. धन्यवाद. पेशव्यांच्या करामती सांगू नयेत असे का म्हणालात. ते ही सांगून टाका.
Tumcha varnan khupach sunder ahe more saheb....ekach number.....
Thanksgiving for true story
Excellent 🎉
छान माहिती
Very nice, best wishes
सर आम्ही पण संग्रहालयाला मदत करू
छत्रपती शिवाजी महाराज की जय 🚩🙏🏻
Good information
आता दोनशे साठ वर्षे झालीना! बस करा चर्चा.
खूप छान माहिती मिळाली सर. इतिहास माझा आवडीचा विषय नव्हता. आणि मला आजही आठवते की दहावीला मी दोनदा नापास झालो पण माझी उन्नती झाली नाही. दोन्ही वेळा 32 मार्क मिळाले मला त्याचे वाईट वाटले नाही कारण तुमच्या सारखे समजाऊन सांगणारे सर मिळाले नाही. त्याच वेळी मोठा संप झाला होता. ( सन 1977-78) मुख्य मंत्री वसंत दादा पाटील होते.
Khup chan mahiti dili saheb
सर..... 🙏🙏
Nice explanation...never heard this reality of Peshawas before
Khup mast माहीती
मा आदरनिय वसंतराव मोरे सर जय शिवराय जय शंभुराजे जय जिजाउ माॅ साहेब सकल मराठा समाज भारत भर पसरलेला आहे फार छान माहिती दिली धन्यवाद
अगदी सहज व यथायोग्य विवेचन फार दिवसांनी ऐकायला मिळाले. नमस्कार.
महादजी शिंदे यांना कधीच विसरू शकणार नाहीत.
😊
ज्येष्ठ इतिहास तज्ज्ञांनी खूपच बालिशपणाने विश्लेषण केले आहे पानिपत चे, यांचे विश्लेषण एकूण एकंदरीत असं वाटतंय यांचा पेशवाई वर राग आहे यांचा ....
साहेब अभिनंदन
Nice video.
Make more such videos
Very True sir
❤️ सदाशिवराव भाऊ ❤️
जय शिवराय
लेखक 'विश्वास पाटील' लिखित "पानिपत" पुस्तक👌🏼👌🏼👌🏼👌🏼👌🏼👌🏼
🙏🏻🙏🏻🙏🏻
आज पन फक्त महापुरुषांच्या नावाने दुकाने निष्ठा गुण एक ही नाही
पानिपतच्या 1761 च्या तिसऱ्या युध्दाबद्दल खूप महत्वपूर्ण ऐतिहासिक माहिती दिली. मनापासून अभिनंदन व धन्यवाद.
पानिपत पराक्रमी योध्दा खंडेराव निंबाळकर वंशज राजेंद्र सिंह निंबाळकर.
गाव कुठले??
काय कामधंदा करतोय आता
.😢😢😢 झेंडे घेऊन नाचतो तर नाहीना कुठल्या पुढाऱ्यांच्या दाराशी😢😢😢..स्वाभिमान टिकवून ठेव भावा ... नेता बन पण कार्यकर्ता नको बनू ....सरपंच जरी झाला तरी चालते मग😢
अत्यंत छान माहिती दिली आहे. कोटी कोटी धन्यवाद सर
Sir you have told true fact.M.P Wasnik Nagpur Thanks.
🙏🌹
संजय सोनवनी सरांचा या बाबतीत व्हीडीओ खुप अभ्यासपूर्ण वाटतो.
जय शिवराय जय शंभुराजे
Jay Shivray
Ram
Krishan
Hari
🚩🙏🚩
Majhya l si 😂😂
🙏🙏🌹🌹
सबसे पहले यह सुधार की जरूरत है कि, पानीपत मे पेशवा हारे थे।
*Agdi बरोबर शिवाजी महाराज ची बरोबरी कोनही करु शकत नाही*
Tula chhatrapati ya word cha artha tari mahit ahe ka
@@abhishekjoshi5296 अरे जोश्या सुधरा की जरा
@@vishalkalekar1520 tumhi ahech marnar lavdya amhala shivya deta deta
@@abhishekjoshi5296 तू कुत्र्या शुक्रचार्यकडून संजीवनी मंत्र घेऊन आलायस
गाद्या उबवणारे आणि लोडला टेकून बसणारे पेशव्याची बाजू घेणार जाणवेवाला जोशी .
👍🏽👍🏽
छान माहिती दिलीत आपण
आज खऱ्या अर्थाने तरुण भारत ने इतिहास समोर आणला
बुराडी घाट, जनकोजी शिंदे, बचेंगे तो और भी लढेंगे. ह्या गोष्टी महाराष्ट्र कधीच विसरू शकणार नाही.
दत्ताजी शिंदे!
Khup chan
👍🏽
अज्ञानी माणसाला माहिती नाही का?
पेशवे हे छत्रपती च्या आदेश चे पालण करीत. (प्रधान )
हिंदू विरोधोक बि ग्रेड.?
सत्य आहे हे
बी ग्रेडी
तुला का एवढ दुखल 😂
का rss च कुत्रा आहेस
आला हिंदू मुस्लिम कऱ्याले 😂😂😂 दुसर काही सुचते की नाही 😂😂😂..
More sar Chan mahiti dili Ashish mahiti pudhe det Raha hi apexy
Absolutely True and Amazing Analysis...Really Hats off to Prof Vansantrao More Sir...These are exact reasons why Maratha Empire lost the war in just an hour...Kudos Sir👏👏👏👏
more appears a biased man.has anti Brahmin attitude and so tries to tarnish image of peshve.advo ram Gogte Vandre Mumbai51.
@@ramgogte.8985Don't mind my friend but he is speaking the gross blunders of Brahmanical peshwas
छत्रपती शिवरायांची युद्ध नीतीचा वापर आज ही आपल्या देशात व परदेशात ही केला जातो, आमचे राजजकीय नेते त्या च्या नावाचा वापर समाजात तेढ व राजकीय पोळी भाजनेसाठी करतात
मोरे साहेब तुम्ही महाभारतातील काल्पनिक दाखले देत आहात
मराठ्यांचा नादच नाय करायचा
Jai shivray
Jai shivray khup chan 🎉🎉🎉manaca mujra great 🎉🎉
मराठे हे युद्ध हरले हे खरं परंतु ते अब्दाली जिंकला का आणि हे न युद्ध न होताच जिंकता तर काय घडलं असतं..हे देखील महत्त्वाचे.
किमान भारतीय म्हणून तरी सन्मान करा पानिपत युद्धा मध्ये वीरगती प्राप्त झालेल्या मराठा पिढीचा एकेरी नाव न घेता, स्व घोषित इतिहासकार सोडून दुसरे कोण नाही हे
अचंबित करणारा पानिपतचा इतिहास🚩🚩
Yes ताई ..
Achambhit nahi he khota itihaas sangtoy
मोरे साहेब काउंटर अटॅक होळकरांनी विरोध केला, म्हणून नानासाहेब परतीच्या प्रवासाला निघाले
Very important information from Dr Vasantrao More Sir,, why was he stopped, atleast one hour video..
Plz make an hour videos..
Regards
Background musichi kay garaj hoti ka
**पाई पेशवाई गेली म्हण तात ते खर आहे
Sadashiv bhau great
Very realistic 👏👏🙏
True story
Truth is not easy to digest
Barobar aahe tumache peshavaine kayam itihasat, vartamanatahi kititari vela chhatrapatincha vishvas ghat kela, aajahi kartat tarihi kshatriya maratha chhatrapati tyanchyavar vishavas thevatoch.....aamhi jatiyavadi nahi aapan sarva hindu he tyanche dakhavayache dat aahet tar pathit khanjir khupasane, sarvach samajanchi, marathyanchi dihsbhul karun kurapati karun satta milavayachi tyanchi juni savay.....aangavar balant aale kinva tyanchya kinva tyanchya samajavar gunha siddha zala ki mhanayache aapan kiti divas junya chuka karanar ase mhanun sarvanche man jinkayache aani vel aali ki parat ghat karayacha.....tyanchyasarkhe asech jar dusarya samjane gunhe kele asate tar tyana badanam karun takayalahi yani mage pudhe pahile nasat kinva aajahi pahat nahi....yani kinva yanchya samajatil purvajani gunhe kele tar mhantat ki..jo zala to itihas aahe ase mhanun swatachya samajala shudha karun ghetat...nirdosh karanyacha prayatna karatat....
हार ही हार असते , मान्य करायला शिका.
The great abdali.
चाट अजून त्याची. त्याच्यामुळे मराठी, हिंदू लोक मेले bhadya.
त्याला पानिपत युद्ध करावे लागल नसते तर तू टोपी घालून जन्माला आला असतास.
अप्रतिम माहिती 🚩🙏