जाणून घेऊया पानिपतच्या रणसंग्रामाबद्दल ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ.वसंतराव मोरे यांच्याकडून
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 3 ต.ค. 2024
- #TarunBharat
hashtag - # kolhapur , #tarunbharat, #drvasantraomore, #itihaskar , #itihas , #history, #historyofpanipat, #panipatladhai , #panipantyudh, #panipat , #hariyana, #sadashivrao, #balaji , #vishwasrav,
|Tarun Bharat Social Media | तरुण भारत
पानिपत तिसरे युद्ध झालं आणि या युद्धात मराठी हरले ,पण सर्वत्र मराठ्यांचा गौरव झाला.
त्यांच्या पराक्रमाच्या गाथा गायल्या गेल्या ,असं का झालं ?
हे युद्ध कोणाकोणाच्या झालं ? हरियाणामध्ये असणाऱ्या मराठ्यांना रोड मराठा ही ओळख कशी मिळाली?
आणि पानिपत मध्ये शौर्यतीर्थ स्मारक कसं उभारले जाईल ?
जाणून घेऊया या सर्व प्रश्नांची उत्तरं या व्हिडिओ मधून........
Website : www.tarunbharat...
Facebook : / tarunbharatdaily
Instagram : / tbdsocialmedia
Twitter : / tbdnews
E paper : epaper.tarunbha...
Telegram : Tarun Bharat
छत्रपती शिवाजीमहाराज म्हणजे आदर्श, माणूसकी, आदर्श पुत्र ,बंधू ,पिता आणि रयतेचा राजा. जय महाराष्ट्र जय शिवराय.
Heche bomblat basa.
@@muhiuddininamdar2495 तुला कां मिरची लागली?
@@suryavanshi1436
मिरची लागणारच त्याला.त्याला आता कळलं कि नानाने ज्या रंगील्या राती सजवल्या तिथलंच बियाणं तो पण आहे.
तेच रक्त ते.दोष त्याचा नाही.तो पूर्वजांची साथ देतोय.
@@muhiuddininamdar2495तुला का झोबल बे
व्हिडीओ पहाण्यापेक्षा कमेंट वाचून खूप दुःख होते, या महाराष्ट्राच्या माती मध्ये छत्रपती शिवरायांनी काय पेरले होते आणि काय उगवले हेच कळत नाही,
काही जणांना पेशव्याना वाईट बोलल्या बद्दल आनंद झाला तर काहींना दुःख झाले असो, पण या लढाईत जास्त नुकसान मराठ्यांच झाले आहे हे बाकी सत्य आहे.
आम्हाला कुणाच्या जाती धर्मात गुंतायचं नाहीये कारण मराठा हा जाती साठी नाही तर मनुष्याचा आस्तित्वा साठी, स्वातंत्र्या साठी, शिवरायांच्या विचारांसाठी लढत होता, लढतोय आणि लढत राहणार. ⛳️⛳️⛳️⛳️⛳️
जय भवानी जय शिवाजी, जय शंभूराजे 🙏
👍👍
Asa vichar karnare loka far Kami ahet Dada... , Mla tr wait yach watat ahe ki Jyanni Parkiy aakraman rokhnyasathi aaplya pranachi aahuti dili tyanchya nakhachi suddha sir nslele lok Tyancha Itka Apman karat ahe. Yudhhat haar jeet mahtvachi Naste Mahtwache aste te shevatparyant ladhne, Jr he yudhh zalach nst tr aapn asto ki nsto te mahit nahi . Karan Abdali ch Rajya ast.
मराठा हे संरक्षक होते.मराठा साम्राज्यावर कर्ज होते आणि त्यांची तिजोरी जवळजवळ रिकामी होती . त्यांची अधीनस्थ राज्ये त्यांची कर वेळेवर भरत नव्हती. जेव्हा पेशव्यांनी लढाईत नेतृत्व करण्यासाठी कोणत्या सेनापतीची जबाबदारी शोधली तेव्हा बहुतेक सेनापतींनी माघार घेतली. सदाशिवरावभाऊ यांना आर्थिक आणि अनादरात असंख्य अडचणींचा सामना करावा लागला. तरीही, त्याची मूल्ये आणि विश्वासामुळे त्यांना दक्षिण आशियातील सर्वात बलाढ्य माणसांच्या सैन्याला सामोरे जावे लागले. यात भाऊ आशावादी असतील अशी कल्पना करणे मूर्खपणाचे आहे. होय, मुस्लिम राज्यांनी अब्दालीला पाठिंबा दिल्याप्रमाणे भाऊंना इतर हिंदू राज्यांकडून अधिक सहकार्य अपेक्षित होतं. तथापि, अखेरीस काही फरक पडला नाही कारण सदाशिवराव भाऊ अफगाण सैन्याशी लढण्यासाठी आयुष्याच्या शेवटपर्यंत लढले, सेनापती जर कमजोर असता मराठ्यांनी निकराची लढाई केली नसती आणि अब्दाली पळाला परत आला नाही ,आपले नुकसान झालं पण जर हे युद्ध केलं नसतं तर अब्दालीने अजून भयानक नुकसान केलं असत भाऊंचा जो उद्देश होता अब्दालीला हक्लावायचा तो पूर्ण झाला हे विसरून चालणार नाही .जर आपल्यात एकी असती तर आपला इतिहास वेगळा असता प्रत्येक वेळेला अफगाणि आपल्या इथे येऊन स्त्रियांची अब्रू लुटायचे,कत्तल करायचे हे सर्व माहित असून सुद्धा तिथल्या लोकांनी मराठ्यांना साथ दिली नाही ,जेव्हा परकीय आक्रमण होतात तेव्हा सगळ्यांनी एक व्हायला पाहिजे होते . राजा कुठल्याही धर्माचा असू दे जेव्हा देशाच्या हिताचा प्रश्न येतो तेव्हा सगळ्यांनी साथ द्यायला पाहिजे होती ...लढताना सगळे मराठा म्हणूनच लढले पण आता त्याला काही लोक जातीय द्वेषाचे वळण देत आहेत.
@@Ssgamingoff-r3q 🙏🙏⛳️⛳️👌👌👍
@@Ssgamingoff-r3q 🙏🙏⛳️⛳️
पानिपत विषयी वास्तवच्या अगदी जवळ जाणारी ,विश्वसनीय म्हणून विश्वास पाटील लिखित पानिपत ही कादंबरी अवश्य वाचा !👍💐💐
,कोण इतिहासकार किती खरं बोलतात कळत नाही.प्रत्येक आपआपल्या सुविधा आपापल्या स्वार्था प्रमाणे इतिहासाचं विश्लेषण नव्हे तर नुसतं वर्णन करतात.
यशवंतराव होळकर ह्यांच्या बद्दल पण बोला सर १८ वेळा इंग्रजांचा पराभव केला हे हितीहास आहे
डाॕ मोरे यानी सांगताना एक गोष्ट सांंगितलली की पेशवे हे नाच गाण्यात दंग होते..हे स्टेटमेट करण्यापूर्वी त्यानी पुरावा समोर ठेवायला पाहिजे होता त्याऐवजी पेशव्याविषयी भलेबुरे सांगून ते कसे नालायक होते हे सांगण्यात धन्यता मानली आहे.पहिले बाजीराव(बाजिराव बाळाजी) व मस्तानी यांचे नाते काय होते हे जगजाहीर आहे पण ४० वर्षाच्या आयुष्यात त्यानी मराठी सांम्राज्य विस्तारण्यात घालवली हे मोरे विसरले.पानिपतच्या हानीनंतर मराठीसाम्राज्य उभे करण्याचे
गैरसमज होउ नये ..बाकी तुम्ही समझदार आहातच 💪🚩जय जिजाऊ जय शीवराय जय मल्हार
होळकर परिवाराच्या इतिहासाविषयी सांगा
सर खूप खूप छान माहिती काहीना पचनी पडणार नाही.शककर्ते श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार न घेणाऱ्यांचे अंती असेच होणार शककर्ते शिवराय शून्यातून स्वराज्य स्थापन केलं होतं
हा मोरे नावाचा माणूस मराठ्यांचा पराक्रम सांगतोय की पेशव्यांची ( खोट्या गोष्टी रचून ) निंदा नालस्ती करतोय ?
इतिहासाचं कितीही ज्ञान असलं तरी आपल्या नव्या पिढीला प्रेरणादायी तसेच एक जिनसी देशभक्त समाज निर्मिती करणारा इतिहास सांगितला गेला पाहिजे ! या बाबतीत मेकॉलेला मानलं पाहिजे ! आपल्याला कशा प्रकारची पीढी हवी , तिला कोणत्या प्रकारचे ज्ञान दिले पाहिजे याचे भान सर्वांना हवे . आजची सुखावह स्थिती उद्या असेल की नाही ते सांगता येणार नाही असे वातावरण आजचे आहे . भविष्यात काय करायचे त्याची तयारी करण्याची गरज आहे . दुसऱ्यांचे ऐकून जातींमध्ये फूट पाडण्याचे दिवस आज नाहीत . वास्तव स्थिती अशी असते की कोणाचाही खरा इतिहास कधीही समाजासमोर येत नाही , येवू शकत नाही .
तुमचं काय तरी बिनसले आहे साहेब. तुम्ही सदैव निराश का असता.
इतिहासच किती ज्ञान.असल तरी खोटा इतिहास सांगितला गेला पाहिजे असं तुमचं म्हणणं आहे काय साहेब? मला तुमच्या कमेंट वरून वाटते की तुमचा धर्म कोणीतरी जबरदस्तीने बदलेलेला आहे
आणि राहिला प्रश्न तुम्हीच सांगताय की जाती मध्ये फूट पडायला नको. पण तुमचं मूळ ध्येय तर जाती जातीत भांडण लावणे हेच आहे😂😂😂😂
इतने दीन गुरू आप कहा थे. झूठ बोलो बार बार झूठ बोलो हे आपल्या फेकू साहेबांचे धोरण आहे.😂😂😂😂
मॅकोलेले ने सांगितले आहे खोटं बोला म्हणून असं म्हणायचे आहे का साहेब😂😂
My fevret topic. खुप छान
तुमचं पूर्ण भाषण मी एकलो नव्हत तेव्हा कॉमेंट केलं ते माझं चुकीचं आहे.आता मात्र तुम्ही पेशव्यांचे पितळ उघडे पाडले धन्यवाद
😊😊
कथा, सांगण्याची हाथोटी आपल्याकडे नाही. त्यामुळे चांगल्या विषयाचा विचका झाला आहे.
बर..
सत्यनारायण पूजा नाही इथे
एका सत्यनारायणाची कथा...
देव देव्हाऱ्यात नाही देव आहे....
Bamna kadun aykayla avhhot ka
हातोटी नसेल पण विषय समजतो काही कमी नाही
Bamanach ekayachi savay zaliy tumhala😮
@@chandrakantpatil5455पठाणांना पराभूत करण्याचे धाडस आणि औकात कोणातच नाही. रशियन, ब्रिटिश, अमेरिकन अफगाणांचा पराभव करू शकले नाहीत आणि असे वाटते की कोणत्याही हिंदूमध्ये अफगाणांना मारण्याचे धाडस होते ?
नमस्कार सर आपले योगदान फार आहे. धन्यवाद.
दत्ता जी शिंदे आणि बचेंगे तो और भी लढेंगे, हे मराठी लोक कधीच विसरणार नाहीत.
Dattaji bholsat hota,najib ne tyala hatohat phasavun barari ghatat anle
I'm Marathi ...no one can doubt determination or valour of maratha but kingdoms need far deeper things than that ...
@@jaimineerajhans9897 Dattaji bholsat navhte.. holkar nalayak hote. Dattajini tyanchyawar vishwas theun paule uchhali hoti. Pan velich holkarani daga dila mhnun bichare dattaji marle gele. Asach daga holkarani panipat cha yuddhat pan dila. Mhnun tyancha pidhya vachlya pan shinde ani peshwyancha pidhya marlya gelya. Holkaransarkhe dagabaaj marathe naste tar hindustan surakshit rahila asta.. najib ha malhar rao hyancha manas putra hota.
माननीय सर खूप महत्त्वाची माहिती सोप्या भाषेत सांगितली
खूप बाळबोध घरगुती विश्लेषण. अभ्यास समज आणि माहिती फारच शाळकरी आहे.
Khara etihas ekayachi takat nahi.
😂😂😂 मग *बरे झाले पेशवाई बुडाली* है ताराबाईंनी का म्हंटले?? याचे इत्यंभूत, अभ्यासपूर्ण आणि माहितीपूर्ण विश्लेषण तू कर🤣🤣कोणी अडवले?
@@surajwavre8291 संदर्भ सांगा ? ताराराणी महाराणी च्या निधनानंतर पण पेशवाई ५०/६० वर्षे होती
कारण तुमच्या बुडला हात घातला त्यांनी आणि खरा इतिहास सांगितला
सत्य वाघिणीचे दूध.. पचवायला सोन्याचं पात्र पाहिजे
अतिशय अभ्यासपूर्ण विवेचन मोरे साहेबांचा इतिहासाचा प्रचंड अभ्यास आहे हे जाणवतं
आजोबा काश्मीरच्या बॉर्डर जाऊन या की जरा मग कळेल युद्ध काय असते
आजोबांची फाटेल
तुझा आजोबा कुठेय बघ .. तो तरी इतिहास संशोधक आहे...तू बेरोजगार आहेस भावा 😢😢😢😢 नोकरी पाण्याचं बघ तेवढं😢
@@adwait73😂😂😂😂 तुझीच फाटलेली दिसतेय इतिहास आईकुन 😂😂😂😂
@@SaPat-h1f माझे वडिल आर्मी ऑफिसर होते (ब्रिगेडियर रिटायर). मी एक्स आर्मी, तु नको काळजी करु. आमचा रक्तात देश सेवा. आम्ही लोक आहोत, म्हणून तुम्ही लोक ऐश आरामात हात.
आजोबांना फक्त पेशवे कसे नालायक होते तेच सांगायचे होते. युद्ध का हारले हे सांगण्यातही विसंगती. विंचूरकर ब्राह्मण होते हे मात्र न विसरता सांगितले.
अप्रतिम विश्लेषण
श्रीमंत सुभेदार मल्हारराव होळकर 🙏🚩आणि सरदार महादजी शिंदे जय हो 🙏🙏🚩🚩
जेव्हा, जेव्हा शिवाजी महाराजांना महाराष्ट्र विसरेल तेव्हा तेव्हा त्याचे पानिपत होइल.
अगदी सहज व यथायोग्य विवेचन फार दिवसांनी ऐकायला मिळाले. नमस्कार.
Shinde,Holkar, Pawar, Gaikwad team of Maratha warriors developed by Bajirao 1st
Witch Pawar ? Name please.
@@sufiporeVishwasrao Pawar
@@sufiporeYashwantrao Pawar
Initially it was only Peshave-Holkar Partnership. Later on Others joined
Bochya...not gaikwad and pawar...sirsrnapati khanderao dabhade promoted Damajirao Gaikwad and pawar... illiterate
माझे राजे असते तर मराठे मारले गेले नसते जय शिवराय
Tumhala shinge hoti ter tumhi Abdalila marun takla asta 😆😆😆
@@sanjaydhawaliker4878तू गाढव आहेस बिन मेंदूच्या.
दादा महाराज असताना पन्हाळा किल्ला घेताना १००० हजार लोक मारले गेले... तेव्हा महाराजांनी घोडदळाचे प्रमुख म्हणजे सरनोबत नेतोजी पालकरांना खडसावून विचारलं होतं की
समयासी कैसे पावला नाहीत....
महाराज नेतोजींवर खूप चांगले होते... त्याचा राग मनात धरून नेतोजी आदिलशाहीत गेले... नंतर मोगलांकडे गेले...नंतर औरंगजेबानं त्यांचा मुहम्मद कुली खान केला...
Raje aste tar Peshwayanche ...... Laath marli asti
जय शिवराय 🙏🚩 एक मराठा लाख मराठा 💪🗡️🚩
Absolutely True and Amazing Analysis...Really Hats off to Prof Vansantrao More Sir...These are exact reasons why Maratha Empire lost the war in just an hour...Kudos Sir👏👏👏👏
more appears a biased man.has anti Brahmin attitude and so tries to tarnish image of peshve.advo ram Gogte Vandre Mumbai51.
@@ramgogte.8985Don't mind my friend but he is speaking the gross blunders of Brahmanical peshwas
आपल्या महाराजांचा आदर्श नाही घेतला म्हणून मराठ्यांचे राज्य गेले इंग्रजाचे राज्य आले...मस्त माहिती इतिहास ऐकावा शंका निरसन साठी...जागतिक राजकारण आणि आपला जातीवाद बाजूला ठेवायला हवा🙏
Om shanti
किमान भारतीय म्हणून तरी सन्मान करा पानिपत युद्धा मध्ये वीरगती प्राप्त झालेल्या मराठा पिढीचा एकेरी नाव न घेता, स्व घोषित इतिहासकार सोडून दुसरे कोण नाही हे
राघोबा दादाच नेतृत्व पाहिजे होते पानिपतात 🚩🙏🚩
पानिपतच्या 1761 च्या तिसऱ्या युध्दाबद्दल खूप महत्वपूर्ण ऐतिहासिक माहिती दिली. मनापासून अभिनंदन व धन्यवाद.
पानिपत पराक्रमी योध्दा खंडेराव निंबाळकर वंशज राजेंद्र सिंह निंबाळकर.
गाव कुठले??
काय कामधंदा करतोय आता
.😢😢😢 झेंडे घेऊन नाचतो तर नाहीना कुठल्या पुढाऱ्यांच्या दाराशी😢😢😢..स्वाभिमान टिकवून ठेव भावा ... नेता बन पण कार्यकर्ता नको बनू ....सरपंच जरी झाला तरी चालते मग😢
More saheb u r true historian ...a historian should present fact without bias ...vishawas patil glamourised the defeat ...q is not about defeat or loss ...marathas did many mistakes leading upto battle and appointing sadashiv bhau as main leader was the blunder ...hats off to courage as well because in our culture we dt like hearing unpleasant things about our past ...
खूप छान माहिती
हे इतिहास सांगताना पूर्वग्रहही आहेत. अतिसामान्य इतिहासकार.....😮😊
छान विश्लेषण संपूर्ण पानिपत युद्धाचा इतिहास तीस मिनिटात समजवला🙏
मा आदरनिय वसंतराव मोरे सर जय शिवराय जय शंभुराजे जय जिजाउ माॅ साहेब सकल मराठा समाज भारत भर पसरलेला आहे फार छान माहिती दिली धन्यवाद
हा कसला इतिहासकार,
पानिपत यद्ध काळात देखील मराठा सैन्यात मोठी सांप्रदायिकता ,भेदभाव, उंचनीच ,सोवळे ओवळे पाळण्यात येत होता 😢😢😢😢
डाॅ. वसंतराव मोरे सर तुम्ही खरा इतिहास देशाला सांगितला. अभिमान वाटला धन्यवाद.
बरं ह्या तथाकथित खर्या इतिहासाबद्दल मी जे कागदपत्रे मिळवली आहेत त्या वरुन जरा पडताळणी करुया, मी जे काही मुद्दे मांडत आहे त्याचे पुरावे पेशवा दफ्तरखंडात, तत्कालीन पत्रव्यवहार, व बखरीत आहेत, मी कादंबरी धरत नाही कारण त्यात ठोकून देणे हा विषय खुपच त्रासदायक ठरते
सत्य व पडताळणी
१) पानीपत नंतर अब्दाली भारतात परतला नाही
पानीपत नंतर अब्दाली ने पंजाब प्रांत ४ वेळा लुटण्याचे कागदोपत्री उल्लेख आहेत
२) मनुस्मृती मुळे राष्ट्र विभागले
मनुस्मृती हा भारताच्या तत्कालीन सामाजिक मानसिकता दाखवणारा ग्रंथ आहे, त्याचा आणि राष्ट्राच्या सीमांचा काही संबंध नाही
३) समस्त मराठी सरकारांमध्ये भांडणे होती,
मतभेद असतीलही, मान्य, पण मनभेद नहुते आणि दुफळी आणण्यासाठी मनभेद हवा(मतभेद व मनभेद यात प्रचंड अंतर आहे)
४) मराठी सैन्य जेव्हा अष्टदिशांना आपले वर्चस्व प्रस्थापित करत होता तेव्हा पेशवे पुण्यात बसुन केवळ नाचगाणी बघायचे आणि ऐशोआराम करायचे;
बर आपण बघु पेशव्यांचे पानीपत च्या आधी कोण कुठे होते;
पेशव्यांचे धाकटे बंधू रघुनाथराव (राघोभरारी) उत्तरेतील मराठ्यांचे वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी झटत होत; मधले बंधु सदाशिवराव (भाऊसाहेब) दक्षिण प्रांतात स्थैर्य यावे म्हणून तीथे झटत असताना चढत्या वाढत्या मराठी साम्राज्याचा हिशोब बघत होते, आणि थोरले बंधू पेशवे नानासाहेब मराठी दौलतीचा विकास कसा करता येईल याच्या कडे लक्ष देत होते, पुणे त्या वेळी जे विकसित झाले ते त्यांच्या मुळेच
५) छत्रपतींचे राज्य जाऊन पेशव्यांचे राज्य आले;
कुठेही याचा पुरावा मिळत नाही, छत्रपतींचे राज्य हे १८१८ मध्ये तीसरे आग्लो मराठा युद्धात संपले, कोणताही पेशवा कधीही कोणत्याही छत्रपतींचा अवमान करताना कुठल्याही कागदपत्रात दिसत नाही, पेशवाई विरुद्ध छत्रपती हे सगळे मनाचे खेळ आहेत बाकी काही नाही.
६) प्रत्येक सरदाराने १० बायका करण्या मागचे कारण म्हणजे पेशवे स्त्री लंपट होते, कधी पण कोणत्याही बाईला कोणत्याही सरदारा कडे मागायचे;
जे पेशवे स्वतःला छत्रपती शिवाजी महाराज यांचे शिष्य म्हणून घ्यायचे ते स्त्री लंपट असतील हे बुद्धी ला पटण्यासारखे अजिबात वाटत नाही
अशे अजून भरपूर आहे व्हिडिओ मध्ये
जिभ दिली आहे म्हणून काहीही बोलाल का?
हे इतिहासकार..???? धन्य धन्य 🙏
अच्छा ते जोशी, गोखले नाहीत म्हणून का ??
नाही त्यांचा मनासारखा खोटा इतिहास सांगितला नाही म्हणून ते नैराश्याने ग्रासले आहेत. 😂😂😂.
तुम्ही द्वादशीवार यांचे माफिविर सावरकर यांचे प्रताप ऐका. अजून नैराश्यात जाल😂😂😂
बुराडी घाट, जनकोजी शिंदे, बचेंगे तो और भी लढेंगे. ह्या गोष्टी महाराष्ट्र कधीच विसरू शकणार नाही.
दत्ताजी शिंदे!
Ek no ekdum barober
सुंदर माहीती सर
खूप छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद मोरेसा हेब ..
*Agdi बरोबर शिवाजी महाराज ची बरोबरी कोनही करु शकत नाही*
Tula chhatrapati ya word cha artha tari mahit ahe ka
@@abhishekjoshi5296 अरे जोश्या सुधरा की जरा
@@vishalkalekar1520 tumhi ahech marnar lavdya amhala shivya deta deta
@@abhishekjoshi5296 तू कुत्र्या शुक्रचार्यकडून संजीवनी मंत्र घेऊन आलायस
गाद्या उबवणारे आणि लोडला टेकून बसणारे पेशव्याची बाजू घेणार जाणवेवाला जोशी .
छान
सर आम्ही पण संग्रहालयाला मदत करू
छत्रपती शिवाजी महाराज की जय 🚩🙏🏻
Nice explanation...never heard this reality of Peshawas before
महादजी शिंदे यांना कधीच विसरू शकणार नाहीत.
😊
Tumcha varnan khupach sunder ahe more saheb....ekach number.....
छत्रपती संभाजी महाराजांचे निधन झाल्यावर 27 वर्षे मराठे औरंगजेब विरुद्ध लढले. परंतु औरंगजेबच्या निधनानंतर मराठ्यांमध्ये यादवी माजली. बाळाजी विश्वनाथ पेशवे होते. पेशव्यांनी स्वराज्याचा अंतर्गत कारभार बघायचा असतो.
पेशवा हे पंतप्रधान पद होते राजा म्हणून शेवटपर्यंत शिवाजी महाराजांचे चे वंशज होते जे आज पण आहेत पेशव्यांनी कर्तुत्वाने राज्य विस्तार करून दाखवलं
छत्रपतींच्या गादीवर पेशवे कधीच आले नव्हते. मुळात 'पेशवे' हे पद छ.शिवाजी महाराजांनीच निर्माण केलं होतं अष्टप्रधान मंडळात, प्रशासकीय कामकाजाची देखभाल करणे आणि मोठ्या स्तरावरील ध्येय-धोरणांची सल्लामसलतीने अंमलबजावणी करणे ह्यांसाठी. छ.संभाजी महाराजांपर्यंत हे पद तुलनेने स्थिर होते. नंतर धामधुमीच्या काळात जेंव्हा स्वराज्याच्या अस्तित्त्वाचाच प्रश्न होता, छत्रपतीच दक्षिणेला जाऊन लढा देत होते तेंव्हा इतर ठिकाणी विखुरलेल्या स्वराज्याच्या रक्षणासाठी हे पद धारण करणाऱ्या व्यक्तीची जबाबदारी आणि अधिकार अजून काहीसे वाढले. महाराणी ताराबाईंपर्यंत हे चित्र काहीसे असंच होतं. वतनदारी पद्धत सुरु केल्यामुळे एकछत्री अंमल कमी झाला ह्या काळात. मात्र पराक्रमी छत्रपती आणि त्यांचे सेवक पेशवे ह्यांचे स्थान एक होते, त्यामुळेही कर्तृत्त्ववान छत्रपतींचे स्वराज्यावर थेट वर्चस्व दिसून येते. पुढे जेंव्हा शाहू महाराजांचा प्रवेश स्वराज्यात झाला आणि गादीवरील हक्काचा प्रश्न निर्माण झाला तेंव्हा हे चित्र बदलले. स्वराज्याचेच दोन भाग झाले तेंव्हा साहजिकच छत्रपतींच्या अंतर्गत पेशवे पदं दोन्ही ठिकाणी वेगवेगळी झाली. खुद्द शाहू महाराज हेच सातारा सोडून छत्रपतींची युद्धविषयक कर्तव्ये धडाडीने पार पाडण्यास त्यांना अडथळा येत होता, कारण तिथले काही लोक भ्रष्ट झाले होते...त्यांचं राज्य स्थिर करण्यापासून, त्यांच्या शत्रूचे पारिपत्य करून स्वराज्य विस्तार-रक्षण करण्याची जबाबदारी त्यांचे पेशवे आणि इतर ठिकाणचे कर्तृत्त्ववान सरदार ह्यांच्यावर आली. वर लिहिल्यानुसार पेशव्यांची मूळ कर्तव्ये तशीच होती. त्यातून अजून अनेक जबाबदाऱ्या आल्या. शाहू महाराजांनी त्यांना आणि इतर ठिकाणच्या सरदारांना त्याबरोबरच अजून काही अधिकार दिले होते. त्यामुळे छत्रपतींचा एकछत्री अंमल वरवर पाहिल्यास दिसून येतच नाही; काही अंशी निर्णयस्वातंत्र्य असले तरी ध्येय-धोरण विषयक महत्त्वाच्या निर्णयासाठी ह्या सर्व अधिकाऱ्यांना छत्रपतींची संमती आवश्यकच होती. काही छत्रपतींनंतर ते देखील थांबले; ह्याचे कारण मुख्यत्त्वे त्या छत्रपतींची अकार्यक्षमता हे होते. पेशवे हे सातारा गादीच्या संमतीने आपल्या प्रदेशात निर्णय लागू करू शकायचे आणि तेच निर्णय इतर अधिकाऱ्यांच्या प्रदेशातही लागू करून घ्यावे लागायचे जी आज इतरांना ढवळाढवळ वाटू शकते. पेशवे म्हणजे फक्त श्रीवर्धनचं 'भट' घराणं नव्हे. आणि वारसाहक्काने चालू असलेलं कोणतं घराणं पण नाही. नानासाहेब पेशव्यापर्यंत ही निवड पद्धत असायची. पानिपत प्रकरणानंतर हे बदललं. आणि पाहिल्याच उदाहरणात ते योग्यही ठरलं. मग हा पायंडा पडला जो 3 पेशव्यापर्यंत चालला. 1818 मध्ये पेशवे इंग्रजाबरोबर लढाईत हरले, स्वराज्य संपलं. एव्हढ्याच प्रसंगावरून स्वराज्य रक्षणासाठी असलेली पेशव्यांची कटीबद्धता आणि तत्कालीन छत्रपतींचा नाकर्तेपणा दिसून येतो.
असो. पेशवे हे छत्रपतींच्या गादीचे सेवक होते आणि ना त्यांनी ना इतर सरदारांनी, छत्रपतींची गादी कधीच बळकावली नव्हती. तुमच्या प्रश्नाच्या निमित्ताने सगळ्यांनाच आवाहन.. छत्रपती आणि पेशवे ही प्रतिकं वापरून दोन समाजात भांडणं लावण्याचं कोणालाही काहीच कारण नाही. 3 पेशव्यांच्या अदूरदर्शीपणाबरोबरच नंतरच्या छत्रपतीं मुळे हळूहळू मराठा स्वराज्य बुडवायला कारणीभूत ठरला.
पेशव्यांनी छत्रपती च्या दोन गाद्या केल्या हा ईतिहास आहे.
शाहु महाराजांनी लढलेल्या एका तरी लढाई च वर्णन ऐकायची ईच्छा आने.आप ती पूर्ण करावी
खूप अर्धवट, त्रोटक आणि एकांगी माहिती
खर पचत नाही ऐकावस वाटत नहीं😂😂😂😂
Khup mast माहीती
ये येडझवे इतिहासकार
बामन तो बहाणा हैं !
मराठा असली निशाना हैं
पिवळा इतिहास👑
हे पिवळे पुस्तक वाले इतिहासकार मारले पाहिजेत
Baman haram khor asto
@@rohanclassic👍👍👍👍
😢mirchi lagali, tumhala khot eknyachi savay zaliy
खरं बोललं की पिवळी पुस्तकं ह्यांवं त्यांवं करण्यापेक्षा सप्रमाण खोडून काढायची बौद्धिक क्षमता बाळग. केळ्या.
जय जिजाऊ जय शिवराय
अप्रतिम! सरांना ऐकतच रहावे असे वाटते.
शिवशतिपानीपद एक राष्ट्र हे
पेशव्यांचे हे पडद्यामागील राजकारण अजुन हि चालू आहे साहेब,खर सांगितल्या बद्दल धन्यवाद साहेब
खूप छान अभ्यास आहे
Very realistic 👏👏🙏
खूप माहिती मिळाली धन्यवाद
ताई मराठे हरलेच नाही ते जिंकले होते.. मी पवार धार वंशातील ( परीवातील सदस्य आहे ) धन्यवाद
भाऊ नंबर भेटेल का?
इतिहास खोटा आहे भौ तू खर्रा आहे ...तू सांग लोकांना ...90 नको मारू फक्त😂😂😂😂😂
सुरेख महिती दिली. धन्यवाद. पेशव्यांच्या करामती सांगू नयेत असे का म्हणालात. ते ही सांगून टाका.
अत्यंत छान माहिती दिली आहे. कोटी कोटी धन्यवाद सर
भगवान् परशूरामाचा इथे विषय कधा ची काय गरज नाहीं 🚩🙏🚩
खुपच छान सर धन्यवाद
हे कन्सल्टंट म्हणून त्यावेळी हवे होते.
खूप छान माहिती मिळाली
कुठून धरून आणलाय?
तुम्हाला माहित नाही वाटते हे महाराष्ट्रातील प्रसिद्ध इतिहासकार आहेत ते. तुमचं कसं झालंय नाही त्यांचा मनासारखा खोटा इतिहास सांगितला नाही म्हणून ते नैराश्याने ग्रासले आहेत. 😂😂😂.
तुम्ही द्वादशीवार यांचे माफिविर सावरकर यांचे प्रताप ऐका. अजून नैराश्यात जाल😂😂😂
आपला अभ्यास खुप दांडगा आहे सर आणि सत्य घटना कथन केले आहेत आपण
अचंबित करणारा पानिपतचा इतिहास🚩🚩
Yes ताई ..
Achambhit nahi he khota itihaas sangtoy
Nirbhik satya
खोटी माहिती दिल्या बद्दल धन्यवाद आपला पुर्वज द्वेष, ब्राम्हण द्वेष आमच्या पर्यंत पोहोचला, तुम्ही अस्सल कागदपत्री पुराव्यांना जी तिलांजली दिली ते मी पाहिले, जरा कागदपत्रे वाचली असती तर बरं वाटलं असतं, आपल्याच पुर्वजांवर असलं गलिच्छ, घाणेरडे आरोप करण्यात आपल्याला आनंद वाटावा, आश्चर्य वाटलं. ईथे भेटलात तीथे भेटू नका! 🙏🙏
मॅफिविर इन्या
पळपुटा सदा
बाईलवेडा नाना
बिनाआकली विषवाष्या
तिथे ना तुम्हीच थांबा आणि माघारी येऊच नका
@@ruralmaharashtra8043मित्रा तुला पुराव्यानिशी उत्तर द्यायचं म्हंटले तर ईथे मी ढिगाने पुरावे देउ शकतो, आपण जे पुर्वजांबद्दल बोलतो ते किमान इतीहासाला धरून असाव, ऐतिहासिक पुराव्या वीना काहीही बोललेलं जर का खरं मानलं जाणार असेल, तर मी पण कोणाही विषयी काहीही गरळ ओकली तरी ते खरंच मानलं जाईल, नाही का? उद्या जर का मी माझ्याकडे काहीही पुरावा नसताना म्हंटले की आपलं तीर्थरूप (शुद्ध मराठी मध्ये वडिलांना तीर्थरूप सुद्धा म्हणतात, सांगायची गरज म्हणजे तुझा रिप्लाय बघीतला तर तुझा आणि अभ्यासाचा फारसा संबंध आला नाही असं वाटते) अट्टल दारुडे होते, त्यांनी अनेक बायांना नादी लावलं अनेकांच्या जमीनी लुटल्या, तु मान्य करशील?? पुरावा मागशीलच ना? तसंच हे महाशय ऐतिहासिक कागदपत्रे जे सांगतात त्याच्या अगदी विरुद्ध सांगतात, आपल्याच वाडवडिलांवर लांछन लावतात, मग मी जरा राग व्यक्त केला तर बिघडलं कुठे?
२) मी जिथे आहे तिथेच बराय आधी तु ती वैचारिक उंची गाठ मग आपण बघूच कोण कुठे थांबतय आणि कोण कुठे जातय!
बघ पटतय का!
पूर्वज द्वेष करायचं कारण काय ? सत्य काय आहे तेच सांगितले !
@@rohidasjadhao922 jya arthi te Maratha yodhhanna ekeri navane bolat ahet tithech samjun yet ...are ture krayla Hyanche friends hote ka te, tyanchy bolnyatun spasht kalat ki jatiy dvesh ahe te...
Ladhtana saglech Maratha mhnunch ladhle Pn he lok veglach valan det. Ahet,mi kahi Bramhan nahi, mi Maratha Ahe pn hyach bolana patat Nahi, Hyanna aaplya purvajancha man Sanman nahi, itihas saglyabajune wachaycha asto eka bajune wachun konavrhi Aarop krn chukich ahe na Dada, Panipat chya veles Pn Asach zaal aapli eki nvti mhnun tr Abdalichi Himmat Zal, aapn Jr ekatra asto tr Konachi Himmat nvti aaplya ithe paay thevnyachi, Panipat yudhhamule Hani zali Pn, Jr yudhh zalach nst tr Abdalilne ajun bhayanak nuksan kela asta, to pratyek velela yeun aaplya streeyanchi abru lutayche he sgl mahit asun suddha tithlya lokanni Koni sath dili Nahi, Nidan tya Abdalila haklavaysathi tri ekkatr yayla pahije hot na , Pn Marathe Konachi sath nstana suddha evdhya nikrane ladhle tyanchya Chuka kadhne mhanje tyanncha Apman krn, Tyancha abhiman balgaycha takun tyanna ekeri navane bolat ahet. Nuksan zaal ahe Aapl Pn sadashivrao Bhauncha jo main uddesh hota ki Abdalila haklavaycha to purn zala To Punha Delhi la Ala nahi. Mla abhiman ahe Sadashivrao bhau Ek mahan yodhha hote ani tyanchya nakhachi suddha sir nslelya lokanni tyanna naav thevu nye.
@@Ssgamingoff-r3q नक्कीच एकी तर नव्हतीच त्यामुळे युद्ध हरलो पण पेशवें स्त्रीलंपट होते हे एक ऐतिहासीक सत्य आहे. तसेच त्यांच्याकडे अंतर्गत सत्तेसाठी कुरघोड्या चालत . छत्रपती शिवाजी महाराज , छत्रपती संभाजी महाराज यांनी कधी स्त्रिया नाचवल्या नाही त्या पेशव्यांच्या दरबारी नाचण्याची प्रथा सुरू झाली . पेशव्यांनी छत्रपती पद नाममात्र करून ठेवला होता . युद्धाच्या वेळी नाचगाण्या वाल्या स्त्रिया सोबत नेल्यामुळे तसेच युद्धाचे नियोजन नसल्याने युद्धाचे वाईट परिणाम भोगावे लागले . ज्या मराठ्यांचा दिल्लीवर वचक असतानाही उत्तरेत एकही शासक मराठ्यांचा मित्र बनून आला नाही हे नवलच आहे. अब्दाली बाहेरून येऊन इथल्या नद्या पार करू शकला ती ताकद मराठ्यांच्या अंगी नव्हती का ? होती पण सदाशिव भाऊ एक कुचकामी नेतृत्व होत त्यामुळे ते मराठे करू शकले नाहीत . जर छत्रपती शिवाजी महाराज असते तर एवढी जीवितहानी होऊ दिली नसती आणि त्यांच्यासाठी एक एक मावळा महत्वाचा होता . पेशव्यांच्या कुचकामी नेतृत्वाने अनेक शूरवीर विनाकारण मारले गेले . त्यामुळेच पुढे मराठ्यांचे सैन्य कमजोर होऊन इंग्रजांपुढे योग्य लढा देऊ शकले नाहीत. आणखी म्हणजे छत्रपतींच्या काळात जे अठरापगड जाती धर्माचे लोक एकत्र येऊन लढत ते बाजीराव पाहिले यांच्या नंतर दिसून आले नाही . राहिला प्रश्न मराठी योध्यांना एकेरी बोलण्याचा तर ती त्यांची नैतिकता आहे . ते त्यांचे संस्कार आहेत . पण यावरून पेशव्यांचे पाप झाकत नाही.
धन्यवाद सर
पूर्वग्रह दूषित असल्याने चुकीचा व अर्धवट इतिहास सांगतोय हा
तू सांग खरे...बाई कशाला नेली युद्धात
सत्य सांगत आहेत..
एकांगी इतिहास सांगत आहेत.या महाशयांनी बाबासाहेब पुरंदरे यांच्या विषयी जे अकलेचे तारे तोडले आहेत,त्यावरूनच हे ब्रीगेडी इतिहासकार आहेत हे लक्ष्यात येते.खरा इतिहासकार हा फक्त त्या काळातले राजकीय आणि सामाजिक संदर्भांचा विचार करून विस्लेशन करतो.त्याचा आजच्या राजकीय,सामाजिक परिस्थितीचा संबंध जोडत नाही. या पिवळ्या इतिहासकारांची हीच मोठी समस्या आहे.यामुळे हे विकृत इतिहास समाज्यासमोर ओकत असतात.
याच्या पेक्षा माननीय प्रवीण भोसले sir हे उत्तम विस्लेशन करतात.
आरोप करून बुद्धीतले शेन सर्वाना दाखवण्यापेक्षा सप्रमाण बोल.
१) अत्यंत अभ्यासपूर्ण मार्गदर्शन.
२) पानिपत हा सर्वांग सुंदर हिंदी सिनेमा पाहावा (प्रियांका चोप्रा) चा.
३) डॉक्टर वसंतराव मोरे यांनी १९४५ नंतर मुंबई, पुणे, नागपूर, महाराष्ट्र मध्ये मराठी माणसे कां हरली ? नेस्तनाबूत झाली ? यावर असेच सुंदर विवेचन कृपया करावे.
अप्रतिम माहिती 🚩🙏
Thanksgiving for true story
अज्ञानी माणसाला माहिती नाही का?
पेशवे हे छत्रपती च्या आदेश चे पालण करीत. (प्रधान )
हिंदू विरोधोक बि ग्रेड.?
सत्य आहे हे
बी ग्रेडी
तुला का एवढ दुखल 😂
का rss च कुत्रा आहेस
आला हिंदू मुस्लिम कऱ्याले 😂😂😂 दुसर काही सुचते की नाही 😂😂😂..
खुप सुंदर वर्णन केले सर
शब्द नाही तर गटार ओकण वाटतंय
अनाजी पंतांना असेच वाटणार ओ करण अनाजी पंत यांचा पूर्ण हिस्सा सांगितले
छत्रपती संभाजी महाराजांनी उगाच नाही दिले हात्तीच्यापायाखाली.
चाट ती गटार थोडी 😂😂😂😂 ज्ञान येईल तुला .. बिंज्ञाण्या 😅😂
@@madhukartemboogde8625 1 number
खूप छान माहिती साहेब दिलीत😊
ब्राम्हण द्वेष अधीक जाणवतोय, खोटा इतिहास सांगू नका. सदाशिवराव भाऊ बद्दल अब्दाली पण आदराने बोलला होता. तस पत्र त्याने पुण्याला पाठवलं होत.
बॅकग्राऊंड music कशाला लावलय?
का ? पेशवे नाही हरले का ? अरे विजयी झाले तर पेशवे, आणि हारले तर मराठे हे कसं ?
Sir ,Very fundamental question asked by you.👌👍🙏
Peshawe and Maratha are not different
@@akkhare7642 then why vthe term Peshwa came into routine after SHAMBHU RAJE , instead of Marathas🤔
@@anilshirsat4406 पेशवा हे छत्रपतींचे सेवक होते म्हणजेच मराठा साम्राज्यातला एक भाग छत्रपतींच्या आदेशाशिवाय पेशवा काहीच करू शकत नव्हते नानासाहेब पेशव्यांच्या मृत्यूनंतर छत्रपतींच्या आदेशानुसारच माधवराव यांना पेशवा बनवलं यातच तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तर आहेत🙏
@@Ssgamingoff-r3q then ues the words Chatrapati sevak
Why not descendants of Maharaj was not The Head of Maratha Empire after the Shambhu,Raje.
Why were they in the exile of so called Peshwe , got released after BHIMA koregaon conflict. 🤔
सरांनी विश्वास पटीलांच्या ' 'पानिपत'' कादंबरीचेच वर्णन केले आहे.
इतिहास कार आहे की हजाम
Ha hindu dharm drohi aahe
काय सांगताय. द्वादशीवार यांचे माफिविर सावरकर पण ऐका खूप छान आहे. पण तुमच्या पचनी पडणार नाही.
प्रत्येक मराठयाने ऐकावे व धडा घ्यावा
छान माहिती दिलीत आपण
Gret gatha
The great Maratha🙏 🚩⚔
पण कनिष्ठ ब्राह्मण पेशवा.
ज्येष्ठ इतिहास तज्ज्ञांनी खूपच बालिशपणाने विश्लेषण केले आहे पानिपत चे, यांचे विश्लेषण एकूण एकंदरीत असं वाटतंय यांचा पेशवाई वर राग आहे यांचा ....
बाजीरावांचे, राघोबाचे कौतुक केले आहे..नीट ऐक.. पण जे परखड आहे ते बोलले
फालतू... कोणताही अभ्यास न करता उधळलेली मुक्ताफळ.
तुम्हाला नागड केलं जातंय😂😂😂 खरा इतिहास बाहेर येतोय
@@saiprasadkhot1317विश्वास पाटील यांना एकदा ऐका.. "आमच्या " इतिहासकारचे नावं नाही सांगितले... परत म्हणताल आमचे म्हणून.. आम्ही तर नागडे आहोतच.. 3% आम्ही..वोट बँक नाही आमची.. त्यामुळं कुणी येतो आणि काय पण बोलतो
खुपच छान माहिती सांगितली भाऊ बऱ्याच माणसांना खरा इतिहास माहित नसताना आपले विचार मांडायची सवय आहे पण तुम्ही ही दाखल्यासकट दिलेल्या माहिती मुळे मला माझ्या ज्ञानात नक्कीच मदत होईल 🙏
अब्दाली ने यमुना ओलांडली कारण तिथल्या लोकल लोकांचा त्याने उपयोग करून घेतला आणि यमुना ओलांडली.
पाणिपत युद्धात,
मराठे हरले नाहित,,,,,
खुप नुकसान झाले,,,,,,,,,
मराठ्यांनी ईतिहास बनवला ,,,,,,,,,⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳
आजचा मराठा ब्राम्हणाची 100% रखेल आहे. त्याबाबतचे लाखो पुरावे सुद्धा आहेत.
काय बोलतात???
हे इग्रजांची पैदास
काय बोलतो तुला तरी कळले का
डॉं. साहेब, अगदी बरोबर आहे. मल्हारराव शिंद्यांना बोलले होते कि नजीबला संपवले तर उद्या हेच पेशवे आपल्याला धोत्रे बडवावयास लावतील. अजून साहेब आपण बोलता बोलता विसरले कि त्याच वेळी नानासाहेब पेशवे चे वधू संशोधन सुरू होते.
👌👌🙏🙏
अरे ब्रिग्रेडी इतिहासकार आहे हा म्हणतो की पेशवे सरदाराकडे बायको मागायचे म्हणून त्यांनी आठ आठ बायका करत होते अरे एवढे ते सरदार षंढ होते काय की ते त्याविरुदद उठाव करू शकले नाहीत. हा म्हणतो की पेशवाई कटकरस्थानाने आली मग बाकीच्या शूर सरदारानी काय बांगड्या भरल्या होत्या. किती खोटे बोलतोय हे दिसून येते. किती द्वेष भरला आहे ते कळून येते.
असे काही नाही हो
हा लंपट नाना सदाशिवराव भाऊस पानीपतास मदत करण्यासाठी ४५००० चे सैन्य घेऊन पुण्याहून १९ ऑक्टोबर, १७६० ला निघाला म्हणजे पानीपतच्या १४ जानेवारी १७६१ पूर्वी ८६ दिवस पुण्याहून निघाला. मात्र पहिल्या ६९ दिवसात फक्त ३०० की.मी. गेला म्हणजे दिवशी फक्त ४ की. मी. गेला व पैठण येथे जाऊन ९ वर्षाच्या बालिकेशी स्वतः:चे लग्न लाऊन घेतले. सदाशिवराव भाऊ बिचारे दीड दोन महिने, उपासपोटी पानीपतास या लंपटाची वाट पहात राहिले. कामातूर नानास, ना मुलगा विश्वासरावाची चिंता, ना चुलत भाऊ सदाशिवराव भाऊंची चिंता. हा कामविव्हल नाना २७ डिसेंबर १७६० रोजी म्हणजे पानीपतच्या युद्धा अगोदर १४ दिवसपर्यंत हा लंपट नाना ५ दिवस ९ वर्षाच्या कुमारिकेशी हनीमून करून १ जानेवारी, १७६१ ला पुढे निघाला. बिचारा सदाशिवराव भाऊ पानीपतच्या उत्तरेस नानाची वाट पाहून निराश झाला असेल तर नवल ते काय.
१००%बरोबर हाच खरा ईतिहास आहे.. सावकराच्या मुली बरोबर लग्न केले.
Panipatanantar sadashivbhaunche kaay zale te sanga pl
मराठे पानिपत युद्धात हारले हे तद्दन चुकीचे आहे.त्या वेळी पूण्याला कोणत्या मराठयांचे राज्य होते?
पानिपत युद्धात पेशवे हारले, विश्वासराव, सदाशिवराव हे पेशवे होते.
Jo parayt peswe hoteto paryat marathe hote peswe harle nahit itihas bagha peswe mude marathe hote peswe cha itihas koni banvu nay sakat
छत्रपती हरले. पेशवे धारातीर्थी पडले. पळून गेले नाहीत. विश्वासराव आणि सदाशिव राव पेशवे नव्हते. बारामती बखरीचा अभ्यास पक्का दिसत आहे.😂
Tuzi aukat dakhau nako bhadkhau.
Prakash s k
पेशवे काय एकटे लढत होते कारे हुषार माणसा ? पुण्या मध्ये छत्रपती शाहू राज्य करत होते. पेशव्यांमुळे मराठ्यांचे राज्य अटके पार पोचले.
❤❤❤ very nice information
अरक्षणाच्या युध्दात शरद पवारांनि 5 कोटी मराठ्यांचे पुर्ण पानिपत केले 1994 साली GR काडून मराठयांचे 16 % आरक्षण OBC ना धिले