रावण बुद्धिमान होता. He yed त्याच्या जवळपास येऊ शकत नाही. Don't compare him with रावण. प्रभू रामचंद्र रावण हा विद्वान होता हे जाणून होते. म्हणुनच त्यांनी रावणाला त्याच्या अहंकाराने मारले असे विधान केले होते. आणि हा येडा कुठे?
नतद्रष्ट माणूस, पूर्ण दुर्लक्ष करावे.निराशावाद अंगात भरपूर भरलाय. हा अयोध्येत गेलाच नाही. हीच एकमेव चांगली गोष्ट उभ्या आयुष्यात केली. आपल्या मनात नको असले तरीही ते आपल्याच समाजाचा भाग दुर्दैव आहे.
बाळ्याची बाष्कळ बडबड बंद करण्यासाठी त्याला अफु चाटवायला सुरुवात केली, पण बाळ्याला अफु फारच आवडली आणि अफुची नशा कमी वाटण्याने त्यानं दारु प्यायला सुरुवात केली ,आणि........? तेच चाललंय!
भावानु - श्री उध्दव ठाकरे ( उबाठा) प्रमुख नासीक श्रीकाळाराम मंदीर गेले तरी शुध्द हिन्दु शिवसैनीक याना योग्य शब्दात उतर देतील - श्री उध्दव जी ना श्री शरदचद्र पवार यानी आदरणीय बाळ केशव ठाकरे याची शुध्द हिन्दु शिवसेना या संघटनेस "श व श या" - मृत्यूशंये वर पार झोपवले - या श्री उध्दव ठाकरे यानी .....
साहेब रावण हुशार , बुद्धीमान,शक्तिवान ,देव भक्त,पराक्रमी होता.हा निर्बद्ध,काडी पैलवान,राक्षस भक्त,सैनिकाना पुढे करुन स्वत: बायकोच्या पदरा खाली बसुन आदेश देणारा.हरामखोर. आज गोरेगांव मधे सर्वत्र रामाचा जयजयकार उत्साह होता. परंतु गोरेग्ंव (प) जवाहर हाॅल समोरील शिवसेना(उबाठा) शाखेत स्मशान शांतता सुतक होत.मियाँ उद्धवचे आदेश. आता या मियाँला कोण मारणार तरी शासनाने याची सर्व सुरक्षा काढुन घ्यावीउबाठाचे सैनिक करतील त्यांच रक्षण जय श्रीराम. यावर आपण पाठ पुरावा करावा
अंगात मी पणा भरलेला उद्धटराव केवळ देखल्या देवाला दंडवत करण्यासाठी गेले होते . किमान आजच्या पवित्र दिनी तरी आपल्या अकलेचे दिवाळे वाजवण्याची गरज च नव्हती.
अहो रावणाशी तरी साधर्म्य कसे असू शकते ? रावण तर फार ज्ञानी होता. In fact तो तर ब्राह्मणही होता. त्याला बऱ्याच विद्या ज्ञात होत्या आणि महादेवाचा निस्सिम भक्त सुद्धा होता.. पण तो अहंकारी होता. मुळातच ज्ञान व विद्या आणि ठाकरे यांचा काडीमात्र संबंध नाही .. 🙏🏼
सुशीलजी अत्यंत परखड व सत्य बोललात.अहंकार व द्वेष तसंच दुसऱ्यांनी केलेल्या चांगल्या कामाची स्तुती तर दूरच पण सतत गरळ ओकत राहायचं या मुळेच स्वतःचं व पक्षांचं वाटोळं करून घेतलेले दिसत आहेत.यांची देवाने केलेलीं अवस्था अगदी योग्य आहे.
सुशीलजी , धन्य तुमची बुद्धिमत्ता ! काय जबरदस्त तुलना आपण केली आहे. त्रिवार सलाम आपल्याला. आपली प्रतिभा अशीच दिवसेंदिवस समृद्ध होत जाओ बहारत जाओ हीच ईश्वर चरणी प्रार्थना .
वंदे मातरम् मतदारांनो स न वि वि श्रीराम प्राणप्रतिष्ठा शुभ दिनी देशातील रावण आननांची आठवण नकोच, दहा तोंडा ने शिवराळ,मोडके धनुष्यबाण? संधान साधायला उरले नाही तरी विचकट पणा म्हणजे वात्रटपणा? मनोरंजनासाठी? मतदारांनो इतिहास विसरायचा नसतो नासक्याना राजकारणातून नष्ट करायचेच म्हणजे प्राणप्रतिष्ठा 🇮🇳भारत भारतीय तनमन जिवनसे जुडो मातृभूमीसे🙏 जा ग ते र हो🙏 वं दे मा त र म🇮🇳
वा वा वा सुशीलजी. अत्यंत योग्य पद्धतीने या रावणाला उजेडात आणलेत. हा अहंकारच एक दिवस आहे ते पण सर्व हा रावण गमावून बसेल. अहंकार सोडला तर अजूनही वेळ गेलेली नाही सर्व ठीक होईल
सुशील जी तुलनात्मक अभ्यास फारच चांगला आहे..... सुंदर सुमधुर वाणीतून मनोरंजन छान झालं,पण रावण हा अभ्यासु आणि ज्ञानी होता..... धाडसी होता.धामिऀक होता.....पण आमच्या उद्ध्वस्त रावांच्या या बाबतीत मात्र अंधारच आहे......
आज गोविंदगिरी महाराजांच्या तोंडातून शिवाजी महाराजांचं नाव ऐकून खूप अभिमान वाटला. ❤❤❤
अगदी बरोबर
@@swapnapandit478 😊🙏
नुसतं नांवच नाही तर समर्थांनी केलेली स्तुती सुद्धा अत्यंत शुद्ध मराठीत बोलून दाखवली. हे जास्त भावले.
गोविंदगिरी महाराजांनी आज छत्रपती शिवराय व समर्थ रामदास स्वामींचा उल्लेख केला आणि मन भरुन आले खुप खुप अभिमानही वाटला....
जे !! समर्थ !!असतात ते कालजइ होतात
कुलकर्णी साहेब तुम्ही महाराष्ट्रात राहणाऱ्या रावणाला 440 व्होल्टचा झटका दिला .तुमचा बाण सरळ त्या रावणाच्या काळजात घुसला असेल . जय श्रीराम
बेंबीत म्हणा 🤣
Kalja tach na
Kay dusarikade kuthe😂
Ravan kon ahe he udhav asel ka
Bembit ghusala
बेईमानी आणि स्वारथी हिंदू विरोधी पण संपले ना राव सर्व.
प्रभू श्रीरामाच आमंत्रण येऊनही न जाणाऱ्या
कपाळ करंट्याच भवितव्य अंधकारमय होईल !
दैव देते आणि कर्म नेते !
🙏 जय श्रीराम 🚩
एका दृष्टीने बरेच झाले. Actually
@@DESIBOY-fe7nm
श्रींची इच्छा 🙏🚩
@@maratha465 😂👍
काळाराम मंदिरात गेले नाहीत का
@@swapnapandit478
श्रीराम आज अयोध्येत अवतरीत झाले ! काळाराम मंदिराचा संबंध वनवसाशी आहे ! 550 वर्षाचा वनवास आज संपला ! म्हणुन अयोध्या !
आधीच दोन साधुंच्या हत्येचे पाप डोक्यावर असताना आजच्या प्राणप्रतिष्ठा दिनी तो जी गरळ ओकत होता, त्याचे भोग खूप वाईट भोगावे लागणार आहेत.
सुशिलदादा, रावण प्रचंड बुद्धीमान होता. महा पराक्रमी होता.... तेवढं फक्त इथे कमी आहे.
पण अनीतीमान, अधर्मी, होता.
रावणाच्या सासऱ्याचे नाव काय होते.
Ivbhakst hota ho Ravan
मय.हे नाव होत रावणाच्या सासऱ्याच@@suhaskarkare7888
कुलकर्णी साहेब सर्व काही खूप छान सांगितलेत पण यांची तुलना रावणाशी केलीना कर्मा प्रमाणे ही तुलना जास्त आवडली
या रावणानेही कुणाची तरी बायको पळवली काय?
रावण बुद्धिमान होता. He yed त्याच्या जवळपास येऊ शकत नाही. Don't compare him with रावण. प्रभू रामचंद्र रावण हा विद्वान होता हे जाणून होते. म्हणुनच त्यांनी रावणाला त्याच्या अहंकाराने मारले असे विधान केले होते. आणि हा येडा कुठे?
टोमणे बाज बांद्रावाले हा महाराष्ट्रातील मोठा सन् गणेशोत्सव काळात सहकुटुंब गोव्यात् होता,,, आणि तो एकाही गणपती दर्शनासाठी गेला नाही
😮
कपाळलकरंटे म्हणजे काय असं विचारलं तर सांगावं उद्धव. खरच सर स्वतःच्या हातानी हा क्षण घालवला
काळ्या मनाची माणसं जेव्हा काळाराम मंदिरात जातात तेव्हा तो काळाराम देखील बाहेर पळून जात असेल आणि तो काळारामच शर्मिंदा होत असेल.
मतदार रावण दहन करतील चिंता नसावी
नुसत कुळ खुप मोठं असून उपयोग नाही, चांगले संस्कार पण व्हावे लागतात आई वडिलांकडून 😂
👌👍
अगदी यथार्थ, ... उचित बोललात.
100%.
नतद्रष्ट माणूस, पूर्ण दुर्लक्ष करावे.निराशावाद अंगात भरपूर भरलाय. हा अयोध्येत गेलाच नाही. हीच एकमेव चांगली गोष्ट उभ्या आयुष्यात केली. आपल्या मनात नको असले तरीही ते आपल्याच समाजाचा भाग दुर्दैव आहे.
सगळी तुलना बरोबर फक्त मंदोदरी रावणाला विरोध करत असे. इथे....???? 🤔🤔🤔👎👎
👍
इथे "इंद्रजित" ला पण मुख्यमंत्री व्हायचं होतं.
मंदोदरी पेक्षा ही खरी पतिव्रता.... काहीही कर... माल कमव.... मी तुझ्या पाठीशीच आहे...
@@balasahebshelke5210भारीच!😂😂😂😂😂
Well observation 😂
कशाला रावणा बरोबरी करून त्यांचा मोठे पणा वाढवताय
खरे आहे. रावण सर्वगूण संपन्न,जिद्द, पराक्रमी महाशक्तीशाली होता. इथे वसुलीशिवाय बाकी शून्य. स्वार्थ साधण्यात पण फसलेले
ऊध्वस्त ठाकरेची आता ऊरली-सुरली इज्जत लोकसभेला संपणार आहे.
Ajun urliay?
बाळ्याची बाष्कळ बडबड बंद करण्यासाठी त्याला अफु चाटवायला सुरुवात केली, पण बाळ्याला अफु फारच आवडली आणि अफुची नशा कमी वाटण्याने त्यानं दारु प्यायला सुरुवात केली ,आणि........? तेच चाललंय!
घटनांची तुलना छान समर्पक केलीत पण बुद्धि शक्ति व सिद्धि च्या बाबतीत रावणाची इज्जत कमी होईल 😊😊
मी आपल्याशी सहमत आहे ।
त्याची सगळी हतबलता आहे, नशीब काळाराम मंदिरात गेला,खर नमाजासाठी जायला हवं होतं
वृत्या मरत नसतात, आजही कंस, रावण आहेत.छान विश्लेषण.
अगदी खरं बोललात. लोकं संपून जातात, पण त्यांनी केलेली कर्मे, त्यांची वृत्ती ही इथेच राहते.
तुलना 100% बरोबर केली आहे.👌👌❤❤🙏🏻🙏🏻
भावानु - श्री उध्दव ठाकरे ( उबाठा) प्रमुख नासीक श्रीकाळाराम मंदीर गेले तरी शुध्द हिन्दु शिवसैनीक याना योग्य शब्दात उतर देतील - श्री उध्दव जी ना श्री शरदचद्र पवार यानी आदरणीय बाळ केशव ठाकरे याची शुध्द हिन्दु शिवसेना या संघटनेस "श व श या" - मृत्यूशंये वर पार झोपवले - या श्री उध्दव ठाकरे यानी .....
फरक एकच...रावण एक विद्वान शिवभक्त होता...
इथे विद्वत्तेचा संबंध शाब्दिक कोट्या करण्यापूर्ताच...
या उध्दवाला भविष्यात zero करावे लागणार हे निश्चित.
बाय ~ बाय ऊद्धटा !
आता ठाकरे,पवार मुक्त महाराष्ट्र झाला आहे.कारण मोदीजी आणि अमित शहा यांनी या दोघांचा हिशोब चुकता केला आहे.
👍👍👍
जैसी करणी वैशी भर्नी गरीब कामगारांचा तळतळाट घेतलेला परिणाम
साहेब, तो वेडा झाला आहे. रस्त्यावर येऊन दगड मारू नये म्हणून आपण सारे देवाला प्रार्थना करूया.
रावण महाज्ञानी आणि शिवशंकराचा महान भक्त होता,तसाच तो महापराक्रमी सुध्दा होता, म्हणून त्याचा नाश करण्यासाठी प्रत्यक्ष देवालाच अवतार घ्यावा लागला.
इथे स्वताच कारणीभूत ठरणार
साहेब रावण हुशार , बुद्धीमान,शक्तिवान ,देव भक्त,पराक्रमी होता.हा निर्बद्ध,काडी पैलवान,राक्षस भक्त,सैनिकाना पुढे करुन स्वत: बायकोच्या पदरा खाली बसुन आदेश देणारा.हरामखोर.
आज गोरेगांव मधे सर्वत्र रामाचा जयजयकार उत्साह होता. परंतु गोरेग्ंव (प) जवाहर हाॅल समोरील शिवसेना(उबाठा) शाखेत स्मशान शांतता सुतक होत.मियाँ उद्धवचे आदेश.
आता या मियाँला कोण मारणार तरी शासनाने याची सर्व सुरक्षा काढुन घ्यावीउबाठाचे सैनिक करतील त्यांच रक्षण
जय श्रीराम.
यावर आपण पाठ पुरावा करावा
काय जबरदस्त तुलना करताय सुशीलजी , तुमच्या विद्वतेला त्रीवार धन्यवाद
आमचा पण मनापासून बरका
सुशील भाऊ खूप झालं की आता ऊ. बा. ठा. यांना मौखिक "अतिसार" झालाय त्याची "दुर्गंधी" यायला लागलीय हो. (हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब यांचेच हे पुत्र आहेत?)
दशानन शिव भक्ताच कुळ सविस्तर कथन केलत तसेच कुबेराचे व रावणाच नात विशद केलत मस्त.आपण काय बोलणार हे नमनालाच समजल.अहाहा सीता सत्ता भारदस्त तुलना.”विनाश काले विपरित बुध्दी”रावण ज्ञानी होता.टोमणे बहाद्दर खतरूड नव्हता
माकड म्हणतो माझीच आहे.
या माणसांचा तोल आधीच गेलेला आहे, सैरभैर झालेत, आत जायची वेळ नक्कीच येत आहे.
अशी band वाजवता ना , कुलकर्णी साहेब तुम्ही एखाद्याची की मजा येते 😂
सुशिलसर 2024 इलेक्शन नंतर रावणाच राजकीय दहन होऊन रामराज्य येईल 108% आणि एक नंबर विश्लेशण .
सुशिलजी सकाळपासुन दिवाळी होती सायंकाळी शिमगा सुरू झाला म्हणा
बरोबर आहे भाऊ
आपल्या चर्चात आम्हाला रावणाचा ईतिहासा माहीत झाले, जे ऐकल नाही . धन्यवाद.
निवडणूक होऊन जाऊद्या ह्यांची पण लंका दहन होणार आहे.
अगदी योग्य बोललात सुशीलभाऊ 😂
बरोबर साम्य दाखवले आपण.👌🙏😆
असे हे अहंकारी ही संपणार आहेत हे त्रिवार सत्य आहे?
सुशील जी आपण चुक करतायत ह्या लोकाना रावण म्हणुन ह्याचा मान वाढवु नका राम च्या हातून मोक्षाची प्राप्ती झाली.
सुंदर वर्णन केलय कुळकर्णीजी. असल्या कपाळकरंट्याना निवडणूकीतच जनतेनी अस्मान दाखविले तर बरं होईल.
नाही हो त्या अजय देवगण च्या पिक्चर मधला "वसुली भाई" वाटतोय...😂😂😂😂 👌👌
आज कोणत्या चहाबिस्कीटवाल्यांना काळाराम मंदिराचं प्रक्षेपण कव्हर करायला वेळ नाही मिळाला वाटतं.
😂😂 पाकीट मिळाले नाही त्यांना . 😅😅
अंगात मी पणा भरलेला उद्धटराव केवळ देखल्या देवाला दंडवत करण्यासाठी गेले होते . किमान आजच्या पवित्र दिनी तरी आपल्या अकलेचे दिवाळे वाजवण्याची गरज च नव्हती.
अहंकार +रावण=नाशः।
एकदम सत्य,
सुशील जी अप्रतिम,फारच छान.आज मोदींचा तिरस्कार करणार्यांना हे उदाहरण चपखलपणे बसतं.👍💯🙏
रावणाचा अपमान केला आहे
रावण शंभु भक्त होता
रावणाने सीतेला स्पर्श केला नाही
कुठ रावण... कुठ ऊद्धवोद्दीन्
रावण शिवभक्त होता ठीक आहे. पण सीतेला स्पर्श 'केला नाही' असे नाहीये, स्पर्श 'करू शकला नाही' असे आहे. कारण त्याला तसा शाप मिळालेला होता.
अर्थात उध्दवच्या बुद्धिमत्तेशी तुलना केली तर हा रावणाचा नक्कीच अपमान होईल 😂
🙏👍👌👏👏👏👏👏🚩🚩🚩🚩🚩💯% ✅️
Ravana may bhiksha de !!
Bolala hota
रावणाच्या बुद्धिमत्तेबाबत त्याच्या नखातील मळाइतकी सुद्धा बुद्धी उद्घाटलं नाही
तुम्ही केलेली तुलना अगदी बरोबर आहे. उत्कृष्ठ.
अहो रावणाशी तरी साधर्म्य कसे असू शकते ? रावण तर फार ज्ञानी होता. In fact तो तर ब्राह्मणही होता. त्याला बऱ्याच विद्या ज्ञात होत्या आणि महादेवाचा निस्सिम भक्त सुद्धा होता.. पण तो अहंकारी होता. मुळातच ज्ञान व विद्या आणि ठाकरे यांचा काडीमात्र संबंध नाही .. 🙏🏼
पूर्णपणे आपल्या विचारांशी सहमत आहे.
आजच्या मंगलदिनी भाषेवर संयम ठेवूनच प्रतिक्रिया. 🙏
बरोब्बर तुलना केलीत सुशीलजी. मनास तंतोतंत पटले. गर्वाचे घर नेहमीच खाली असते.
रावण ज्ञानी होता पण हा आधुनिक रावण? इथे मात्र ज्ञानाच्या नावाने बोंब
खुपच छान कुलकर्णी सर नमस्कार जय श्रीराम राष्ट्र प्रथम शुभ रात्री
🚩हो, मंगल भवन, अमंगल हारी
द्रबहु सु दसरथ, अजिर बिहारी 🚩
राम सिया राम, सिया राम जय-जय राम
राम सिया राम, सिया राम जय-जय राम
🙏🙏🙏🚩🚩🚩
खरय अमंगलाचे हरण झाले आज
मज्या आली बरका सुशीलजी। काय भारीविश्लेषण।आगे बढो
अजूनही विनंती आहे.. फक्त संजय राऊत, सुषमा अंधारे यांना उद्धव साहेबांनी दूर करावे. अन्यथा विनाश अटळ आहे.
सगळं जग अयोध्ये कडे पळत असताना विरोधक आमंत्रण असतानाही नाही तिथे शोधत पळत होते ,त्यामुळे तुमचे वाक्य खरे वाटते.
एक पूजा समर्पित भावांनी
एक पूजा अपेक्षित भावांनी
खूप छान विश्लेषण. हे विश्लेषण राष्ट्रीय स्तरावर व्हायला हवे.
जय श्रीराम🚩🚩🚩🚩🚩
भारत माता की जय 🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
आज गोविंदगिरी महाराजांचं भाषणात त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची स्तुती करून समस्त हिंदू धर्मियांच मन जिंकून घेतलं खूप सुंदर भाषण 🚩🚩🚩🚩🚩🙏🙏🙏🙏🇮🇳🇮🇳🇮🇳
सुशीलजी,
रावणाशी नतभ्रष्टाची तुलना एकदम परफेक्ट
अहो ह्यांची तुलना रावणाशी काय करताय? रावण किती जरी वाईट होता तरी तो ज्ञानी होता ..
फार छान कुलकर्णी साहेब तुम्हाला कसे सुचतेहे धन्यवाद
काय मस्त तुलना केली राव.
खूपच छान साम्यस्थळं दाखवली, तुलना केली आहेत!
🟧🟧🟧🟧🟧🟧🟠🟠🧡🔶🔸🔸🚩
🟧🟧🟧🟧🟠🟠🧡🧡🔶🔸🚩
🟧🟧॥जय श्रीराम॥🧡🔶🔸🚩
🟧🟧🟧🟧🟠🟠🟠🧡🔶🔸🔸🚩
🟧🟧🟧🟧🟧🟠🟠🧡🧡🔶🔸🔸🚩
🙏सीताराम ! 🙏 🚩जै श्री राम !! 🙏
सब मिलकर बोलो। जय जय श्री राम। 🚩🚩🚩🚩🚩🙏
सुशीलजी अत्यंत परखड व सत्य बोललात.अहंकार व द्वेष तसंच दुसऱ्यांनी केलेल्या चांगल्या कामाची स्तुती तर दूरच पण सतत गरळ ओकत राहायचं या मुळेच स्वतःचं व पक्षांचं वाटोळं करून घेतलेले दिसत आहेत.यांची देवाने केलेलीं अवस्था अगदी योग्य आहे.
Sushil ji, only you can find such striking comparisons. Brilliant !!
सुशीलजी , धन्य तुमची बुद्धिमत्ता ! काय जबरदस्त तुलना आपण केली आहे. त्रिवार सलाम आपल्याला. आपली प्रतिभा अशीच दिवसेंदिवस समृद्ध होत जाओ बहारत जाओ हीच ईश्वर चरणी
प्रार्थना .
खूप छान विश्लेषण केले आपण कुलकर्णी साहेब आपण..
Brilliant analysis Sushilji
वा सुशील जी तुम्ही कुलकर्णी आहात हे सार्थ केले. आधुनिक रावणाला जरी कळलं नसलं तरी आम्हाला तुमचा अभिमान आहे.
हे सर्व राक्षसी वृत्तीचे राऊत काय आव्हाड
मस्त व योग्य तुलना. एकच फरक रावण ज्ञानी होता.
संपूर्ण सनातनी बांधवांना अयोध्या श्रीरामलला प्राणप्रतिष्ठा निमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा..... 👏🙏🌹 जय श्रीराम....🙏🚩🚩🚩🚩🚩
अगदी सत्य बोल्ल्लात सुशील भाऊ एकच नंबर 🎉🎉🎉🎉🎉
योग्य शब्दात विश्लेषण केले आहे
सुशीलजी... छान रामायण सांगितले तेसुद्धा पात्रं सर्व हेरुन... अतिउत्तम, धन्यवाद लेका 🙏🏼
Excellent And brilliant 👌👌
सुशील जी आजचा संपुर्ण भारता तील माहोल पाहुन असे वाटते की मोदी गठबंघन एन डी ए ४१३ पक्के जय जय श्री राम
वंदे मातरम् मतदारांनो स न वि वि
श्रीराम प्राणप्रतिष्ठा शुभ दिनी देशातील रावण आननांची आठवण नकोच, दहा तोंडा ने शिवराळ,मोडके धनुष्यबाण? संधान साधायला उरले नाही तरी विचकट पणा म्हणजे वात्रटपणा? मनोरंजनासाठी? मतदारांनो इतिहास विसरायचा नसतो नासक्याना राजकारणातून नष्ट करायचेच म्हणजे प्राणप्रतिष्ठा
🇮🇳भारत भारतीय तनमन जिवनसे जुडो मातृभूमीसे🙏 जा ग ते र हो🙏 वं दे मा त र म🇮🇳
तन्तोतंत तुलना, कल्पनाशशक्तीला सलाम🙏
जे २२ ला आले नाहीत .ते
२४ मध्ये येणार नाही
👍👍 अगदी बरोबर बोललात.
कुलकर्णी साहेब अंहकारी लोकांच एकदिवस गर्व खाली होतो हि म्हण आपल्या कडे प्रचलित आहेच ना
विनाश काले विपरीत बुद्धी 😅
अगदी बरोबर आहे
सुशीलजी, कमाल आहे तुमची !
अगदी बरोबर बोलत आहात तुम्ही !
तंतो तंत लागू होतेय
ऋषीचे नांव पुलत्स्य नाही तर *पुलस्त्य* असून रावणाच्या आईचे नांव *कैकसी*.
रावणाची उपमा खूप छान दिली खरच रावण आहे
Hats off to you for your fearless and thoughtful ANALYSIS. KEEP IT UP.
जय हिंदू राष्ट्र
उत्तम तुलनात्मक विश्लेषण , पुरता उघड केले
वा वा वा सुशीलजी. अत्यंत योग्य पद्धतीने या रावणाला उजेडात आणलेत. हा अहंकारच एक दिवस आहे ते पण सर्व हा रावण गमावून बसेल. अहंकार सोडला तर अजूनही वेळ गेलेली नाही सर्व ठीक होईल
सुशील जी तुलनात्मक अभ्यास फारच चांगला आहे..... सुंदर सुमधुर वाणीतून मनोरंजन छान झालं,पण रावण हा अभ्यासु आणि ज्ञानी होता..... धाडसी होता.धामिऀक होता.....पण
आमच्या उद्ध्वस्त रावांच्या या बाबतीत मात्र अंधारच आहे......
खूप छान विश्लेषण कुलकर्णी
Wa Kulkarni Sundar.
सुशीलजी,अगदी छान तुलना आणि विश्लेषण.
श्रीरामांची प्राण प्रतिस्थापना झाली,आता मराठी मेन स्ट्रीम मिडिया जरांगेचं उदो उदो करायला लागेल
कुठल्याही U tube चॅनलला दिलेली ही माझी पहिली comment....
अतिशय छान विश्लेषण आहे....एकदम समर्पक...
आगदी बरोबर आहे सुशील जी