udhav Thackrey hey sabhya Maharashtrian manoos aahet, khara thackrey la maharashtra chi chinta hai manhun to gor garib lokansaathi ladto. Bravo Udhav Saaheb, Jai Hind. Jai Maharashtra
देवेंद्र फडणवीस आता ह्या राज्यातील राजकारणातील विदवंसंक आहेत . ते महाराष्ट्राला खड्यात घालुन गुजरातला (मोदींच्या) पुढे आनण्याची शिकस्त करीत आहेत . जेणेकरुन मोदी शहा खुष होतील
साहेब तुम्ही एवढी माहिती देत आहे योग्य माहिती देत आहे पण ज्या वेळेला नाव विनाकारण त्रास दिला जातो त्या वेळेला माणूस पिसाळतो माणसाची सहनशीलता जाते त्या माणसाच्या घरापर्यंत या लोकांनी राजकारण केले तुमच्या घरापर्यंत राजकारण केलं तुम्ही गप्प बसाल का याचे उत्तर तुम्हीच दिलं तर फार बरं होईल जनतेला
जर अणिल देशमुख साहेब ने डायरेक्ट देवेंद्र फडणवीस वर अरोप केले आहे भाजपा ने विचार व्यक्त केल पाहीजे शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे ने असे बोले ते चुकी च नाही कारण की अणिल देशमुख हे सांगात आहे मग उद्धव साहेब सहन करनार कसे हो
साहेब तुमच विश्लेषण चांगले असते परंतु एक गोष्ट नक्की लक्षात घेण्यासारखी आहे कि फडणवीस सारखा माणूस ज्याने अख्या महाराष्ट्रच्या राजकारणाची वाट लावली त्याच्या बद्दल कुणाला ही चांगले वाटणे शक्य नाही त्यामुळे त्यांना त्यांची जागा दाखवणं गरजेचे आहे
ज्या पद्धतीने फडणवीस आणि भाजप ने शिवसेना आणि ठाकरेंना त्रास दिला, अगदी वाट लावली… त्यामानाने ठाकरे बोलले ते काहीच नाही… तरी पिता पुत्राने खूप सयंम दाखवला
फायदा तोटा हे सेनेने पाहून कधी राजकारण केलं नाही।रोखठोक भाषा ठाकरेंची नेहमीच असते।मग ते बाळासाहेब, उद्धव,राज,आदित्य असो।अन मुलाला अडकविण्याचा प्रयत्न कोण बाप ऐकून घेईल।ठोकायची भाषा तर फडणवीसांनी सुरू केली तर उत्तर त्याच भाषेत मिळाले तर चुकलं कुठे?
तुम्ही पत्रकार कमी आणि शरद पवार यांचे कट्टर समर्थक आहेत😂😂😂, काँग्रेस किंवा राष्ट्रवादी यांना लोकसभेला मिळालेल्या जागा मध्ये उद्धव ठाकरे यांचे योगदान खूप महत्वाचे आहे
नमस्कार.. चांगलेच असतात आपली विश्लेषण. 👏 पहा शक्य असेल तर हाफ बाह्या चे शर्ट वापरता आले तर...ऊगाच मुद्दा कुणाचा अन बाह्या सरसावतय कोण बुचकळ्यात पडायला होते हो.. 👍😊
शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी कॉंग्रेस चा प्रचार प्रसार, आणि मतदानही केले म्हणून कॉंग्रेस चे उमेदवार जास्त प्रमाणात निवडून आले हे सत्यच आहे...परंतु कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मात्र शिवसेनेच्या उमेदवारांना मतदान केले नाही.....ढळढळीत उदाहरणार्थ सांगली .....
तुमचे व्हिडिओ एकतर्फी असतात त्या मुळे उद्धव ठाकरे यांचा फायदा होणार खरच मला गुढ कळत नाही मराठी वृत्तवाहिन्या संपादक पत्रकार फडणवीस यांचे विरोधात का आहेत आमच्या भागातील एका जेष्ठ पत्रकारांनी सांगीतले की यात मोठी अर्थीक उलाढाल आहे.
आवटे साहेब मि 1967 पासुन राजकारण पहातो आहे पण इतक निच आणी खालच्या दर्जाच राजकारण पाहिल नाही त्या वेळेस निवडणुकी पुरताच आणी विधानसभेत टिका असायची त्या वेळेस मोबाईल आणी टि व्ही नव्हते तर वृत्तपत्रांतून समजायच पण आता राजकीय नेते एकमेकांवर अक्षरशा शिवराळ भाषेत आणि शेतीच्या बांधावरून ग्रामीण भागातील काही शेतकरी करतात तशी भाषा वापरतात तस तर लोक प्रतिनिधी हे जनतेचे प्रश्न सोडवण्या साठी जनता त्यांना निवडुन देते पण जनतेचे प्रश्न बाजुलाच बरे झाले आता टि.व्हि वर कोणाला जनतेच्या प्रश्नावर कीती कळवळा आहे हे दिसत पण आता सत्ता कशी मिळेल कशी खेचून आणायची ह्यांची दिवस रात्र हिच तळमळ असते आणी सता मिळत नाही त्याची मळमळ मग ती शिवराळ भाषेतून बाहेर पडते मग सत्ते साठी काहीही अस आत्ताच राजकारण आहे हसत खेळत राजकारण करणयाच ते दिवस आठवतात ते कधीच येणार तर नाहीच पण या पुढे बंदुकीने गोळ्या सुटतील आणी ज्याची लाठी त्याची ....राहील विधानसभेत धराधरया मारामाऱ्या सुध्दा होतील कायद्याला कुणी घाबरणार नाही मनात द्वेष राहील अस चालल तर विधानसभेत चित्र 1930 च्या पुढे असच राहील
उध्दव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रातील मुंबई आणि नागपूर सोडून कोणत्याही एका मतदारसंघात परस्परविरोधी उभे रहावे आणि एकाने निवडून यावे. एक नवीन पायंडा पाडावा.
उद्धव ठाकरे साहेब जिंदाबाद
अजित दादा पवार यांची मुख्यमंत्री होण्याची लायकी नाही हे शरदचंद्र पवार साहेब यांना चांगलेच माहीत होते म्हणून २००४ मध्ये त्यांना मुख्यमंत्री केले नाही.
खरंतर ठाकरे खुप कमी बोलले आहेत.
याहीपेक्षा तिखट बोलले पाहिजेत.
तेवढं कपट कारस्थान झालेलं आहे.
udhav Thackrey hey sabhya Maharashtrian manoos aahet, khara thackrey la maharashtra chi chinta hai manhun to gor garib lokansaathi ladto. Bravo Udhav Saaheb, Jai Hind. Jai Maharashtra
संजय उद्धव ठाकरे बोलले ते अगदी बरोबर आहे
उध्दव ठाकरे
Most favourite jayant patil
उध्दव चे बरोबर आहे. अजून तिसरा अनाजी पंत महाराष्ट्रात तयार झाला नाही पाहिजे.
ऊधव ठाकरेच विजय होणार
उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झालेच पाहिजे चांगला मानुस
घरकॉम्बडा
मोदी,अमित शहा दररोज राज्यात येऊन विधानसभा निवडणुकीचा आत्तापासून प्रचार केला तरीही काहीच फरक पडनार नाही.जनतेने सरकार बदलण्याचे ठरविले आहे
आवटे साहेब,एका निष्कलंक मुलाला बलात्काराच्या आरोपा मध्ये गजाआड करण्याचा टरबूज्याचा निच कावा उघडकीस आल्या नंतर कुठला बाप सौम्य शब्दाचा हार घालेल बोलेल.
एकदम बरोबर
उध्दव ठाकरे काहीच चुकीचे बोलले नाहीत
संजय, तुम्ही विश्लेषण छान करता पण उद्धव ठाकरे बोलले ते योग्य आहे. तुमची प्रतिक्रिया चुकीच्या आहेत.
देवेंद्र फडणविसच टारगेट असायला पाहिजेत कारण महाराट्राच वाटोल फडणविसानच केलय.
उद्धव साहेबांनी कधीच फायदा तोटा पहिला नाहीं, ते जे बोलले ते योग्यच बोलले
Udhavji thakarey jindabad next CM💯👍👌
उध्दव ठाकरे बरोबर बोलले
फोडणीस वीर, नित्याला कायमचे घरी बसवा
उद्धव साहेब बोलू शकतात, फडणवीस यांनी घरातील मुलांवर आरोप केले, ते काय होत?
संजय आवटे कोर्टानं मंत्रीमंडळाला नपुंसक म्हटलं होतं त्याच काय ॽ
देवेंद्र फडणवीस आता ह्या राज्यातील राजकारणातील विदवंसंक आहेत . ते महाराष्ट्राला खड्यात घालुन गुजरातला (मोदींच्या) पुढे आनण्याची शिकस्त करीत आहेत . जेणेकरुन मोदी शहा खुष होतील
जनतेनेच फसनवीस ना "कायमच "घरी बसावावे ही महाराष्ट्राची "गरज "आहे. कारण आजपर्यंत राज्यात एवढं कपटी खुनशी राजकारण कोणीही केल नाही.
गेल्या दहा वर्षात फडणवीसचा महाराष्ट्राला काहीच उपयोग झाला नाही
मात्र महाराष्ट्राचे अपरिमित नुकसान झाले आहे
गप्रे झाट्ट्य तुला घंटा तरी समजते का???
ठाकरे नाम नहीं है वह ब्रँड है.
🚩ONLY Uddhavji Thackeray 🚩
🚩🐯🚩ONLY SHIVSENA 🚩🐯🚩
🚩🚩JAI MAHARASHTRA 🚩🚩
साहेब तुम्ही एवढी माहिती देत आहे योग्य माहिती देत आहे पण ज्या वेळेला नाव विनाकारण त्रास दिला जातो त्या वेळेला माणूस पिसाळतो माणसाची सहनशीलता जाते त्या माणसाच्या घरापर्यंत या लोकांनी राजकारण केले तुमच्या घरापर्यंत राजकारण केलं तुम्ही गप्प बसाल का याचे उत्तर तुम्हीच दिलं तर फार बरं होईल जनतेला
आवटे साहेब विनाकारण कुटुंबाला अटक करण्याचा प्लॅन अनजि करीत होते त्यामुळे ठाकरे अस बोलले. ठाकरे बरोबरच आहे.
Only Uddhav ji 🚩🚩
आवटे अनिल देशमुख ह्याचे बोलणे ऐकून काय करावे, टरबूजाची पूजा करावी?
Right now
जर अणिल देशमुख साहेब ने डायरेक्ट देवेंद्र फडणवीस वर अरोप केले आहे भाजपा ने विचार व्यक्त केल पाहीजे शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे ने असे बोले ते चुकी च नाही कारण की अणिल देशमुख हे सांगात आहे मग उद्धव साहेब सहन करनार कसे हो
आवटे साहेब अनिल देशमुख ह्यांना जे करायला सांगितले होते त्यावर काय पूजा करायला पाहिजे का?
साहेब तुमच विश्लेषण चांगले असते परंतु एक गोष्ट नक्की लक्षात घेण्यासारखी आहे कि फडणवीस सारखा माणूस ज्याने अख्या महाराष्ट्रच्या राजकारणाची वाट लावली त्याच्या बद्दल कुणाला ही चांगले वाटणे शक्य नाही त्यामुळे त्यांना त्यांची जागा दाखवणं गरजेचे आहे
Mashal🎉
महाराष्ट्रात टरबूज नक्कीच फुटणार यात काहीच शंका नाही
Tarbuz lavkar phoda rey, lai waitaglo,
महाराष्ट्रात सर्वात जास्त लोकप्रिय ऊद्धव ठाकरे आहेत...जनतेच्या मनातले मुख्यमंत्री ऊद्धव ठाकरे..🎉
सर नमस्कार फडणवीस हे राजकारण गुजराती रंगाबिल्ला च्या आदेशानुसार करतात,आणि ठाकरे कुटुंबातील सदस्य टारगेट करणे हे भाजप जुने खेळ आहे,
फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे ❤
खरंय लक्ष्य एकच... म वि आ सत्तेवर आणणे... आणि मुख्यमंत्री पदाचा चेहरा उध्दव ठाकरे हाच एकमेव पर्याय...🚩🚩🚩
टार्गेट नाही तर स्वतःच्या कर्माने आलेली वेळ
Only Uddhav Balasaheb Thakre forever
Only UBT
Only Uddhav Thakre
Shri Uddhav Thakare right talk on Shri Devendra Fadanvis
उद्धव जी चे भाषण ऐका साहेब जेव्हा कोणी तुमच्या घरापर्यंत पाहोचलो तेव्हा आक्रमक व्हावं लागतं तेच उद्धव जी ने केले
ऊध्दव ठाकरे बरोबरच बोलले
मोत्यानी पक्षात सगळ्यांचं खाच्चीकरण केलं आहे हे स्पष्ट दिसत असून पण षंढ म्हणायचं नाही तर काय करायचे.
उत्तम विश्लेषण
मुलाला खोट्या आरोपांखाली जेलमध्ये पाठविण्याचे विचार कुठला बाप सहन करील.या उद्वेगाने आलेले शब्द आहेत.त्यात चुकीचे काय?
आपल्याला आवडले नसेल पण अनील देशमुख यांनी जो देवेंद्र फडणवीस यांचा भांडा फोड केला ते पण सांगा
देवेंन्द्र महाराष्ट्र द्वेशी आहे मराठी माणसाकडून याला क्षमा नाही .
90%जनतेने पुस्तके वाचली आहे. नेते नॉन बायोलॉजिकल आहेत मतदार बायोलॉजिकल आहेत.
उद्धव ठाकरे साहेब जिंदाबाद...................bjp+shinde gut+dada gut.....hey fakt Gujrat chya lokanche eknaare ahet......
बीजेपी महाराष्ट्रातून हद्दपार झाली पाहीजे ,नाहीतर सगळेच उद्योग गुजरात मधे जातील, येथील तरूणांचे खूप हाल होतील
ज्या पद्धतीने फडणवीस आणि भाजप ने शिवसेना आणि ठाकरेंना त्रास दिला, अगदी वाट लावली… त्यामानाने ठाकरे बोलले ते काहीच नाही… तरी पिता पुत्राने खूप सयंम दाखवला
काय फायदा काय तोटा? सर्व हाताच्या पलीकडे गेल.
का षंढ बोलू नये, जो माणूस पोराला अडकवण्यासाठी खोटे आरोप करतो त्याला खरंतर फटकवले पाहिजे
आवटे साहेब अण्णा हजारे हा भाजपचा एजंट आहे,आणी त्या आंदोलनात सर्व भाजपची माणस होती हे सर्वांना कळून आलय,
Devendra कपटी माणूस आहे असे मला वाटते तु्हाला सुद्धा तसाच वाटे 😢😢😢😢
फडणवीस विषयी जनतेच्या मनात प्रचंड राग आहे. हे या विधानसभेच्या निवडणुकीत १००% दिसेल. महायुतीला लोकसभेपेक्षाही मोठा फटका बसेल. 🙏🚩
उध्दव साहेब ठाकरे फक्त.....जय महाराष्ट्र
आशे निच राजकारणी लोकाला घरी पाठवा
फडणवीस यांनी दोन पदाची मागणी केली आहे. ती पदे कोणती? तमाशा 😂😂😂
फायदा तोटा हे सेनेने पाहून कधी राजकारण केलं नाही।रोखठोक भाषा
ठाकरेंची नेहमीच असते।मग ते बाळासाहेब, उद्धव,राज,आदित्य असो।अन मुलाला अडकविण्याचा प्रयत्न कोण बाप ऐकून घेईल।ठोकायची भाषा तर फडणवीसांनी सुरू केली तर उत्तर त्याच भाषेत मिळाले तर चुकलं कुठे?
देवेंद्र फडणवीस यांची लोकप्रितलहळी गेली .आहे या शिवाय जनतेचे प्रश्न लोंबकळत तेवले आहेत
तुम्ही पत्रकार कमी आणि शरद पवार यांचे कट्टर समर्थक आहेत😂😂😂, काँग्रेस किंवा राष्ट्रवादी यांना लोकसभेला मिळालेल्या जागा मध्ये उद्धव ठाकरे यांचे योगदान खूप महत्वाचे आहे
देशपांडे सर.... तोरसेकर, माळकर, कुलकर्णी, सुर्यवंशी, जोगळेकर, निरगुडकर.. अजून बरेच आहेत.. लष्करएदेवेंद्र.. भाजप आयटी सेल पत्रकार
केंद्राचा गलथान कारभार हा देखील, मुद्दा असु शकतो
Udhavji is absolutely right.
Your analysis about Udhavji is wrong
आत्तासुद्धा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत एकनाथ शिदे हे सोंग आहे मुख्यमंत्री नावाचे
Next CM Udhav Thackeray honar 100%
आहो आवटे साहेब टरबूज 🍉 किती खालच्या तरेच राजकारण करतोय तिकडे लक्ष केंद्रित करावे येचा पहिल्या आसं राजकारण होते का
राजकारण हे स्वच्छ असले पाहिजे, कपट, कट, द्वेष, बदला या गोष्टी ना थारा नसला पाहिजे, तसेच सत्ता ची चावी ही बहुजन समाज कडे असली पाहिजे
नमस्कार.. चांगलेच असतात आपली विश्लेषण. 👏
पहा शक्य असेल तर हाफ बाह्या चे शर्ट वापरता आले तर...ऊगाच मुद्दा कुणाचा अन बाह्या सरसावतय कोण बुचकळ्यात पडायला होते हो.. 👍😊
आपले अंदाज. बरोबर आहेत
फक्त उध्दव बाळासाहेब ठाकरे ❤❤❤
निश्चित फायदा होईल
Welcome aawte sir well expression thanks sir
उद्धव ठाकरे ✌️🐅🐅🐅🐅🚩🚩
एकदम बरोबर बोललात साहेब फडणवीस हे टार्गेट होणार आणि आमीतशहा राहतील जय महाराष्ट्र जय शिवराय
Mahastra bachav
तेच केले पाहिजे फडवीणस साहेब खो टाटारडेफड.फडवीणस काही शरद पवार साहेबांच्या बरोबरीचे नाही सहानुभूती मिळेल असं वाटत नाही
उध्दव ठाकरे यांनी पंच व्यवस्थित ठिकाणी मारला आहे knok out होणार अनाजि पंत टरबूज नक्की 👍🍉
शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी कॉंग्रेस चा प्रचार प्रसार, आणि मतदानही केले म्हणून कॉंग्रेस चे उमेदवार जास्त प्रमाणात निवडून आले हे सत्यच आहे...परंतु कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मात्र शिवसेनेच्या उमेदवारांना मतदान केले नाही.....ढळढळीत उदाहरणार्थ सांगली .....
Future of Maharashtra uddhav saheb Thakre Jay Maharashtra 🔥🚩💯
देवेंद्र गेले तेल लावत.
आवटे साहेब एकटा माणूस आहे उद्धव ठाकरे पण तिकडे किती मोठी फौज आहे कौरवांची पण विजय कुणाचा झालायं तुम्हाला पण माहित आहे
मोदीच व शाहा बोलते ते चालत का
राजकारणी लोक कितीही भांडण करा परंतु महाराष्ट्र् चा विकास करा,गुजरात चा नको😊
मुख्य मंत्री, उद्धव ba. ठाकरे होणार!
उध्दव ठाकरे यांना शरदचंद्र पवार मुख्यमंत्री. होऊ. देणार नाही
देवेंद्र फडणवीस यांनी गेल्या दहा वर्षात महाराष्ट्रासाठी काय केल हे संजय आवटे यांनी प्रमाणिकपणे सांगावे.
One and only Sanjay Awate sirji
तुमचे व्हिडिओ एकतर्फी असतात त्या मुळे उद्धव ठाकरे यांचा फायदा होणार खरच मला गुढ कळत नाही मराठी वृत्तवाहिन्या संपादक पत्रकार फडणवीस यांचे विरोधात का आहेत आमच्या भागातील एका जेष्ठ पत्रकारांनी सांगीतले की
यात मोठी अर्थीक उलाढाल आहे.
Only uddhav balasaheb thakare ❤❤❤❤
UT is right
Only CM Ekanath shinde saheb
आवटे साहेब मि 1967 पासुन राजकारण पहातो आहे पण इतक निच आणी खालच्या दर्जाच राजकारण पाहिल नाही त्या वेळेस निवडणुकी पुरताच आणी विधानसभेत टिका असायची त्या वेळेस मोबाईल आणी टि व्ही नव्हते तर वृत्तपत्रांतून समजायच पण आता राजकीय नेते एकमेकांवर अक्षरशा शिवराळ भाषेत आणि शेतीच्या बांधावरून ग्रामीण भागातील काही शेतकरी करतात तशी भाषा वापरतात तस तर लोक प्रतिनिधी हे जनतेचे प्रश्न सोडवण्या साठी जनता त्यांना निवडुन देते पण जनतेचे प्रश्न बाजुलाच बरे झाले आता टि.व्हि वर कोणाला जनतेच्या प्रश्नावर कीती कळवळा आहे हे दिसत पण आता सत्ता कशी मिळेल कशी खेचून आणायची ह्यांची दिवस रात्र हिच तळमळ असते आणी सता मिळत नाही त्याची मळमळ मग ती शिवराळ भाषेतून बाहेर पडते मग सत्ते साठी काहीही अस आत्ताच राजकारण आहे हसत खेळत राजकारण करणयाच ते दिवस आठवतात ते कधीच येणार तर नाहीच पण या पुढे बंदुकीने गोळ्या सुटतील आणी ज्याची लाठी त्याची ....राहील विधानसभेत धराधरया मारामाऱ्या सुध्दा होतील कायद्याला कुणी घाबरणार नाही मनात द्वेष राहील अस चालल तर विधानसभेत चित्र 1930 च्या पुढे असच राहील
barober bolale
उध्दव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रातील मुंबई आणि नागपूर सोडून कोणत्याही एका मतदारसंघात परस्परविरोधी उभे रहावे आणि एकाने निवडून यावे. एक नवीन पायंडा पाडावा.
आवटे सर
अनिल देशमुख जे बाेलले ते उद्धव साहेबाना खर वाटल असेल मह्णून फडनवीसावर अटाक केला फडणवीस माेदी शहाना अटाक केल तर अल्पसखाक खुश हाेतील,
1930 ऐवजी 2030 च्या पुढे असच राहील अस वाचाव
सगळ्याना Mukyamantri करा
उद्धव ठाकरे काही चुकीचे बोलले नाहीत. त्यांना v त्यांच्या पक्षाला खूप काही सोसायला लागलं आहे.