जबरदस्त सर साठे अण्णाभाऊ ग्रेट साहित्यिक सामाजिक चळवळीचे लेखक. फकिरा. वारणेचा वाघ अशा अनेक कादंबरीचा विचार करायला भाग पाडतो. सर धन्यवाद सर.ही तर खरी महाराष्ट्र संस्कृती आहे होती.
सर, नमस्कार आपल्या मताशी मी पूर्ण सहमत आहे. उत्कृष्ट विवेचन. आपल्या माय मराठी भाषे बद्दल बोलताना "अमृताशी पैजा जिंके "असा सार्थ अभिमान बाळगून आहोत. अश्या या आपल्या माय मराठी भाषेत निषेध व्यक्त करताना / असहमाती व्यक्त करताना सय्यमाने माय मराठी चा आब राखत व्यक्त होणे गरजेचे आहे. नव्हे, संत शिरोमणी श्री ज्ञानेश्वर महाराज यांच्या या कर्म भूमीत माय मराठी भाषेत बोलत असताना आब राखून बोलणे बंधन कारक ठरावे. आपल्या या विवेचना बद्दल आपले मनःपूर्वक धन्यवाद व आभार.
अतिशय सुंदर, खरोखरच आपल्यासारख्या सभ्य वक्त्याची आज् या दूषित वातावरणात सभ्य भाषेत कसे बोलावे हे समजावून सांगण्यासाठी अगदीं निकडीची गरज आहे. धन्यवाद सर.
खरे आहे, राजकारणी लोक एकमेकावर अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन टीका करीत आहेत आणि न्यूज चॅनेल v ने सुद्धा ताळतंत्र सोडले आहे त्यामुळे मी बातम्या बघायचेच सोडून दिले आहे
राजकारणात फडणवीसांचा उदय झाला व ते जसेजसे मोठे झाले तसतसं महाराष्ट्राचा राजकीय दर्जा खालावला,त्याच परीणाम आता देवेंद्र लाच भोगावे लागत आहेत .हे थर्ड क्लास राजकारण महाराष्ट्रातील जनतेला अजीबात भावल नाही.
खरंच सर .. ज्या वेळेला हा कार्यक्रम चालू होता तेव्हा मला स्वतःला मी स्वप्न तर बघत नाही असा भास झाला होता. महाराष्ट्र देशाला दिशा देत अस म्टलं जात आता ती येईल असा अशा त्या प्रसंगांनतर आली...
धन्यवाद फार छान मुद्दा मांडून सध्यांच्या नेत्यांना गोड चारोळी वाहिली नाही घातली . त्यांच्या श्री मुखात व डोक्यात भरगच्च प्रभाश पडो. धन्यवाद सर .. सादर प्रणाम ..
खरं आहे संजयजी आम्ही पाहिलेल्या महाराष्ट्राच्या दर्जेदार राजकारणाचा अंत झाला असून अत्यंत विकृत भाषाशैलीच्या खालच्या दर्जाचे प्रवक्ते राजकीय पक्षांनी व मिडिया ने पुढे आणले आहेत.. दुर्दैव आहे...
फारच सुंदर छान उत्कृष्ट उपयुक्त स्तुत्य असं आजच्या राजकारणच विश्लेषण...😢😢 पण हे ही तितकंच खरंय की ह्याला सर्वस्वी जबाबदार RSS Jansangh BJP मोदी शाह फडणवीस यांनी जो सत्तेचा खेळ मांडला आहे तेचं आहेत 😮😢
राजकीय स्तर गेली दहा वर्षे पूर्ण बिघडला आहे तो लोकसभेच्या निवडणुकीत सरळ होण्यास सुरुवात झाली आहे विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्र बदल घडवून पूर्णपणे सरळ होईल
अशी शिवराळ भाषा हि फडणवीस साहेबांचे पंटर (पाळीव स्वयंभू नेते) यांनी महाराष्ट्राच्या राजकारणाची भाषा , त्यांच्या बौद्धिक कुवतीनुसार व पाळीमुळे फार फार नुकसान झाले आहे.असो,ऐ तो होना ही था.
साहेब ज्यावेळी चारही बाजूनी एखादे सरकार धोरणे आणते आणि त्यात चांगला संसार पण रसातळाला जातो त्या गरीबाने कोणती भाषा वापरावी का बोगस भाषणे ऐकून थंड करणारे गारेगार खाऊन ठरवावे
फारच चांगला व्हिडिओ. राजकारण पराकोटीचे vindictive झाले आहे. १५/०८/२०२४ chya लाल किल्ल्याच्या कार्यक्रमात राहुल गांधींना ५ व्या रांगेत बसवले होते. ह्या सर्वाला मोदीच जबाबदार आहेत
Modiji himself using this type of language in parliament, in Maharastra politics Nitesh Rane is the third class person, this time Nitesh Rane should be defeated.
महोदयजी आवटेसो., राजकारणी परिस्थितीवरील बातम्यापैक्षा जनतेच्या हितवर्धक चर्चेवर काही मते वर्तमान कालीन अज्ञानी मतदारांना मार्गदर्शनपर निवेदन करणे ऊचित वाटते.!!!.असो..!.
I am teli OBC and in favor of giving reservations to maratha in OBC. That will strengthen OBC and we can control uppers also will get one honest leader.
आवटे साहेब चांगल्या प्रकारे सध्याच्या परिस्थितीत राजकीय क्षेत्रातील नेत्यांना समजावून सांगितले याबद्दल धन्यवाद.अंहकार हा. त्यांच्या अंगी असल्याने ते कोणत्याही प्रकारची कदर. करत नाहीत
तुमच्या मते जे असं वाईट बोलतात त्यांना तुमच्या भाषेत पत्र पाठवून बघा मग तुम्हाला कळेल की आपण यांच्या उगीच नादाला लागलो कारण ते तुमचा सल्ला ऐकणार नाही कदाचित तुमच्या पात्राला पात्र आणि उत्तर दिल्यास त्यामध्ये भाषा कोणती वापरतात ते बघा
छान मुद्दा मंडळात सर, अश्या राजकारणी लोकांची गरज आहे 🙏
महाराष्ट्राच्या थोर परंपरेचे जतन केल्याबद्दल दोन्ही नेत्यांचे मनःपूर्वक अभिनंदन. आवटे सर खूप छान विश्लेषण धन्यवाद.
अप्रतिम विचार मांडलेत खुप खुप धन्यवाद व आभार व्यक्त करण्यात येत आहेत ❤
Sir,
हा एपिसोड खूप डोळ्यात अंजन घालणारा तसेच स्वतः पासून बदल घडविण्याची सुरुवात करावी असा आहे.💐👌🙏
आवटीसर तुम्ही फार सुंदर समजून सांगितले कोन्ही काही म्हणू दे तुम्ही असेच प्रयत्न चालू ठेवा धन्यवाद
जबरदस्त सर साठे अण्णाभाऊ ग्रेट साहित्यिक सामाजिक चळवळीचे लेखक. फकिरा. वारणेचा वाघ अशा अनेक कादंबरीचा विचार करायला भाग पाडतो. सर धन्यवाद सर.ही तर खरी महाराष्ट्र संस्कृती आहे होती.
खरच अप्रतिम विश्लेषण
सर, नमस्कार
आपल्या मताशी मी पूर्ण सहमत आहे. उत्कृष्ट विवेचन.
आपल्या माय मराठी भाषे बद्दल बोलताना "अमृताशी पैजा जिंके "असा सार्थ अभिमान बाळगून आहोत.
अश्या या आपल्या माय मराठी भाषेत निषेध व्यक्त करताना / असहमाती व्यक्त करताना सय्यमाने माय मराठी चा आब राखत व्यक्त होणे गरजेचे आहे. नव्हे, संत शिरोमणी श्री ज्ञानेश्वर महाराज यांच्या या कर्म भूमीत माय मराठी भाषेत बोलत असताना आब राखून बोलणे बंधन कारक ठरावे.
आपल्या या विवेचना बद्दल आपले मनःपूर्वक धन्यवाद व आभार.
आजचं विवेचन उत्कृष्ट... कविमन असल्याने आपण हे बोलू शकलात. समाज स्वतःला असुरक्षित समजत असल्याने, आजची परिस्थिती उद्भवली आहे असेही म्हणता येईल.
अतिशय सुंदर, खरोखरच आपल्यासारख्या सभ्य वक्त्याची आज् या दूषित वातावरणात सभ्य भाषेत कसे बोलावे हे समजावून सांगण्यासाठी अगदीं निकडीची गरज आहे. धन्यवाद सर.
मोदी शहा मुळेच भाषा बिघडली राजकारणाची..
उद्धव आणि संजय राऊत ची भाषा किती रसाळ आहे 😂😂
2014 नंतर राजकारणाचा स्तर खालावला
माणसं अश्याप्रकारच्या काॅमेंट करताना स्वतःची ओळख जाणिवपूर्वक लपवतात !!!!😮
संजय सर, तुम्हीच एवढा छान विश्लेषण करता, आणि बौद्धिक आशावाद टिकून आहे ह्याची जाणीव होतेच. 🙏🙏🙏
आवटे सर सलाम
खूप सुंदर विश्लेषण
पवार साहेबांकडून खूप गोष्टी शिकण्या सारख्या आहेत
विनोद तावडे ही त्यामानाने ठीक बोलतात
भाजप मधे अटल जी चे विचार चांगले होते
श्री आवटे सर नमस्कार, अतिशय योग्य नि चांगले, सुसंस्कृत भाषेत आपण केलेले विवेचन आवडले... जयमहाराष्ट्र.. जयहिंद
🥰 आजच्या वाळवंटातील पाण्याचा झरा
राजकारनातील दुर्मिळ सुसंस्कृतपणा
शोधणारे संजय आवटे सर
🥰धन्यवाद 🥰
2014 नंतर राजकारणाचा स्तर खालावला
मला वाटत हे मोदी जी नी द्वेषाची सुडाची भाषा सूरू केलीय.
खरे आहे, राजकारणी लोक एकमेकावर अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन टीका करीत आहेत आणि न्यूज चॅनेल v
ने सुद्धा ताळतंत्र सोडले आहे त्यामुळे मी बातम्या बघायचेच सोडून दिले आहे
राजकारणात फडणवीसांचा उदय झाला व ते जसेजसे मोठे झाले तसतसं महाराष्ट्राचा राजकीय दर्जा खालावला,त्याच परीणाम आता देवेंद्र लाच भोगावे लागत आहेत .हे थर्ड क्लास राजकारण महाराष्ट्रातील जनतेला अजीबात भावल नाही.
2014 पासून महाराष्ट्राच्या व देशाच्या संस्कृतीला बाधा निर्माण करण्यात सत्ताधारी पक्ष यशस्वी झाला
खूप छान. 🙏🏽🙏🏽👌🏽👌🏽❤️❤️
Nice Sir
खरंच सर .. ज्या वेळेला हा कार्यक्रम चालू होता तेव्हा मला स्वतःला मी स्वप्न तर बघत नाही असा भास झाला होता. महाराष्ट्र देशाला दिशा देत अस म्टलं जात आता ती येईल असा अशा त्या प्रसंगांनतर आली...
अप्रतिम विश्लेषण
खुप सुरेख सोप्या भाषेत मांडलत
खूप महत्त्वपूर्ण मुद्दा मांडलात. अभिनंदन 🙏
अतिशय योग्य विवेचन केले सर.... धन्यवाद......!!!
शब्दांच स्तर घसरण्याची सुरुवात सर्वात प्रथम संजय राऊत् आणी उबाठा ने केली
👌
फडणवीस ने राजकीय संस्कृती नासवली
आवटे साहेब आपले विचार मला खूप आवडतात मी ते नेहमी आवडीने ऐकतो. गडकरी, तावडेंसारखे भाजपमधील राजकीय नेते राजकारणातील जुनी परंपरा परत आणू शकतात.
अप्रतीम विवेचन सुसंस्क्रुतपना जोपासने ही काळाची गरज आहे
सर याला जबाबदार फक्त फडणवीस आहे असे वाटत नाही का
ह्याला संजय व उद्धव जबाबदार आहेत
@@alkapotnis1955फोडाफोडी फडणवीस साहेबांना चांगली जमती.
खूप छान....हे कोणीतरी बोलायला हवेच होते.
हल्ली राजकारण सुसंस्कृत राहिलं नाही ... ही खंत आहे ..
धन्यवाद फार छान मुद्दा मांडून सध्यांच्या नेत्यांना गोड चारोळी वाहिली नाही घातली . त्यांच्या श्री मुखात व डोक्यात भरगच्च प्रभाश पडो. धन्यवाद सर .. सादर प्रणाम ..
खूप छान विचार. तुम्ही मांडला आवटे सर. महाराष्ट्र ची संस्कृती आहे तुम्ही जे मत वक्त करत आहे. पण काही राजकारणी लोकांनी फार नासवून ठेवली आहे.
सुंदर कार्यक्रम , खरा महाराष्ट्र असाच आहे
हे गेल्या दहा वर्षांत झाले आहे.
अभिमान आहे तुमचा
Welcome Sir
टरबुज ने महाराष्ट्राचा बिहार केलाय..
Khup chan sir ,,,,tumche all vedio khup chan ,abyaspurn asatat
आता अतिशहाणे राजकारणी तयार झालेत, त्यांना फक्त दुसऱ्यावर शाब्दिक चिखल, शेन फेकता येते. शारीरिक ताकत वापरून राजकारण चालले आहे.
खरं आहे संजयजी आम्ही पाहिलेल्या महाराष्ट्राच्या दर्जेदार राजकारणाचा अंत झाला असून अत्यंत विकृत भाषाशैलीच्या खालच्या दर्जाचे प्रवक्ते राजकीय पक्षांनी व मिडिया ने पुढे आणले आहेत.. दुर्दैव आहे...
फार छान मुद्दा मंडलात अश्या राजकारणी हवे आहे औट साहेब धन्यवाद👌👌
फारच सुंदर छान उत्कृष्ट उपयुक्त स्तुत्य असं आजच्या राजकारणच विश्लेषण...😢😢
पण हे ही तितकंच खरंय की ह्याला सर्वस्वी जबाबदार RSS Jansangh BJP मोदी शाह फडणवीस यांनी जो सत्तेचा खेळ मांडला आहे तेचं आहेत 😮😢
खुप छान विश्लेशन केले सर तुम्ही
महाराष्ट्र राज्यात राजकारण खालचा पातळीवर गेले त्याला सर्व पक्षातील नेते जबाबदार विषेशता उध्दव फडणवीस
अगदि बरोबर.
क्या बात है बॉस...झकास
ह्या भाषेचा जनक कोण हे पण सांगा. खर तर सद्या आपण कोणत्या पदावर ह्याचे ही भान आपले नेते राखत नाहीत.
मोदी,शहा अन् महाराष्ट्रात फडणवीस कधीच बौधिक शब्द ऐकू येणेकसंहो शक्य आहे.
राजकीय स्तर गेली दहा वर्षे पूर्ण बिघडला आहे तो लोकसभेच्या निवडणुकीत सरळ होण्यास सुरुवात झाली आहे विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्र बदल घडवून पूर्णपणे सरळ होईल
सर बरोबरच
पूर्वीचे राजकीय नेते आता राहिले नाहीत,त्यातली त्यात पूर्विची भाजप आता राहीली नाही
पक्षाच्या वैचारिक मतांमध्ये फरक आसु शकतो पण पक्षांतील नेत्यांना एकमेकांना बोलताना भान ठेवून भाषा वापरली पाहिजे
एकदम बरोबर...
Mi tumche all videos pahato kup bhari vaty
Good presentation, you always put innovative thoughts thanks.
हा आवटे शरद पवार साहेबांचा चमचा आहे
आज पुन्हा असं वाटू लागलं की आजही महाराष्ट्रात सुसंस्कृत राजकारणी आहेत
अशी शिवराळ भाषा हि फडणवीस साहेबांचे पंटर (पाळीव स्वयंभू नेते) यांनी महाराष्ट्राच्या राजकारणाची भाषा , त्यांच्या बौद्धिक कुवतीनुसार व पाळीमुळे फार फार नुकसान झाले आहे.असो,ऐ तो होना ही था.
साहेब ज्यावेळी चारही बाजूनी एखादे सरकार धोरणे आणते आणि त्यात चांगला संसार पण रसातळाला जातो त्या गरीबाने कोणती भाषा वापरावी का बोगस भाषणे ऐकून थंड करणारे गारेगार खाऊन ठरवावे
Balasaheb Thorat... Ashok Chavhan.... Radhakrishn Vikhe... Vinod Tavade... Nitin Gadkari... Sharad Pawar... ya lokani bhashechi level ajun olandleli nahi..
फारच चांगला व्हिडिओ. राजकारण पराकोटीचे vindictive झाले आहे. १५/०८/२०२४ chya लाल किल्ल्याच्या कार्यक्रमात राहुल गांधींना ५ व्या रांगेत बसवले होते. ह्या सर्वाला मोदीच जबाबदार आहेत
❤❤
Modiji himself using this type of language in parliament, in Maharastra politics Nitesh Rane is the third class person, this time Nitesh Rane should be defeated.
खूप छान ...
The greatest Sanjay Aaware Sir. Nice analysis and the greatest Vinod Tawde sir. Susankrut polytical leader bjp ka one man...
राजकारणतःला सुसंस्कृत पणा आणणे ही राजकारण करणारे लोकांनीच जवाबदारी घेऊन भाषण करावी ही अपेक्षा 16:17
संजय राऊतांचे नाव घ्यायची भीती वाटते काय?
राजकारणाचा स्तर संघाच्या संबंधित लोकांनी लोकांनी खालवला आहे
फार फार सभ्य भाषा फारच छान मुखवटा
संस्कार महत्त्वाचे आहेत.
भाजपामध्ये घेतलेल्या शिवराळ आयारामांनी भाजपाची वाट लावली.
हे चूक आहे.
महोदयजी आवटेसो.,
राजकारणी परिस्थितीवरील बातम्यापैक्षा जनतेच्या हितवर्धक चर्चेवर काही मते वर्तमान कालीन अज्ञानी मतदारांना मार्गदर्शनपर निवेदन करणे ऊचित वाटते.!!!.असो..!.
सुनिल तटकरे आले कि तुमच्याकडे,पण 'खात' नाही?
सर आपण आजचा चर्चेचा विषय सुंदर घेतलेला आहे व त्यातून बरंच काही शिकण्यासारखे आहे.
❤❤❤❤❤
Sir.good analysis
केतकी चितळे,विक्रम गोखले,चंद्रकांत पाटील या सारखे वाचाळ वीर यामुळे संस्कृती बिघडली
संजय राऊत रोज सुविचार सांगत असतात
Vaiyaktik swartha poti samajik bandhnachi Holi karnaryanna tumche prawachan kase kalnar ?
अरे संजू, relax bro
कितीही आपटली तरी भाजपा नेत्यांमध्ये फूट पडणार नाही, बाकी तू तुझे प्रयत्न चालू ठेव 🤣🤣
Sagle daku ektra zalet bhrshtachar karayla.
Gadwapude vachali geeta😮
Susakruticha.wavde.ahy.ka
आवटे सर छान माडणी केली मोदी शाह योगी भाजपा आल्या पासून महाराष्ट्रच काय अख्खा भारत बिगड्न टाकलय
अरे कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा हे तुमच्या दाढी वरून दिसून येते 😮
विनाकारण....
हल्ली T.V लावल्यावर थोराची नाही तर चोरांची ओळख होते
I am teli OBC and in favor of giving reservations to maratha in OBC. That will strengthen OBC and we can control uppers also will get one honest leader.
Sir wel done Good speech in good languages Salute to you,
विनोद तावडे ने तर बीजेपी साठी मध्यप्रदेश.. पंजाब.. गुजरात मध्ये या पार्टीत ले बीजेपी साठी कार्यक्रम करत होता...
आवटे साहेब चांगल्या प्रकारे सध्याच्या परिस्थितीत राजकीय क्षेत्रातील नेत्यांना समजावून सांगितले याबद्दल धन्यवाद.अंहकार हा. त्यांच्या अंगी असल्याने ते कोणत्याही प्रकारची कदर. करत नाहीत
सुंदर विस्लेषण आवटे सर
तावडेनी फडणवीस यांना विचारावे महाराष्ट्र चे राजकारण खराब कोणी केले
मला आपण जे बोलता अगदी योग्य वाटत
मी तुमचा विचारांना सहमत आहे
आवटे सर फडवणीस या माणसाला पवार कळे पर्यंत सता जाईल आमची
हे सर्व भाजपमुळे घडत आहे. महाराष्ट्राची संस्कृती भाजपने बिघडवली आहे. म्हणून महाराष्ट्रातील जनतेला विनंती आहे की महाराष्ट्र भाजपमुक्त करा.
तुमच्या मते जे असं वाईट बोलतात त्यांना तुमच्या भाषेत पत्र पाठवून बघा मग तुम्हाला कळेल की आपण यांच्या उगीच नादाला लागलो कारण ते तुमचा सल्ला ऐकणार नाही कदाचित तुमच्या पात्राला पात्र आणि उत्तर दिल्यास त्यामध्ये भाषा कोणती वापरतात ते बघा
याना Philadelphia