कांद्याच्या बाबतीत नुसती माफी मागून काय उपयोग?? शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले आहे व आजही होत आहे त्याबद्दल काय??? निर्यात बंदीचा निर्णय मागे घेणे , निर्यात शुल्क काढून टाकणे महत्त्वाचे आहे.माफी मागणे ही पळवाट आहे व मूळ प्रश्नाला बगल देणेचा प्रयत्न आहे.
तेवीस पैकी नऊ जागा जिंकणाऱ्या उभाठा ला सहानुभूती कशी काय असू शकते. याचा अर्थ तुम्ही, निखिल वागळे, विश्वम्भर, आशिष देशमुख सगळ्यांनी हिंदू स्वाभिमान विकला आहे. मी मराठा शेतकरी.
रचा मजला रिकामा दिसतोय तुझा.......!!!, नुकत्याच झालेल्या विधान परिषद निवडणुकीत ज्या कॉंग्रेसने क्रॉस वोटिंग करून भाजपचे उमेदवार निवडून आणले ती कॉंग्रेस भाजपची थेट एजंट नाही का??? Reply
यावेळेस महाराष्ट्राचे चित्र वेगळच असेल कारण महाराष्ट्रातील जनता या सर्व जुन्या राजकारण्याला कंटाळली आहे आणि ते त्यांचा इमानदार नेता हुडकत आहे आणि त्यांना एकच माणूस दिसतो ते म्हणजे जरांगे पाटील म्हणून त्यांच्या पाठीमागे महाराष्ट्रातील साधारण सर्व जनता आहे म्हणून विजय त्यांचा निश्चित होणार जय हो सत्ते की जय हो इमानदारी की
जरा अंगी उमेदवार उभे करणार नाही जरांगे टाईमपास करत आहे त्याला उमेदवारी लढवायची असेल तर त्याने मतदारसंघ निवडा तयारी केली असती असं वाटत नाही कारण की निवडणूक लढतील एकमेव सर्वांना समान न्याय देणारे म्हणजेच श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर वंचित बहुजन आघाडी जिंदाबाद
मग houdena मदत BJP शेवटी हिंदुत्ववादी पक्ष आहे... काँगेस, शरद पवार, उद्धव ठाकरे हे लोक फक्त स्वतःची पोर बाळ मोठी करतात अणि भ्रष्टाचार करतात...हे तुम्हा लोकांना गोड कस लागत राव????
सर आपला संपूर्ण vdo ऐकला . मला वाटतं आपल्या लोकशाही मध्ये निवडनुका ज्या वेळी लोकसभा ते ग्राम पंचायत होतात तस त्या वैयक्तीक पातळी म्हणजे उमेदवार कसा आहे त्याची नैतिकता तो जनतेशी किती प्रामाणिक आहे त्या वर अवलंबून असते . त्यामुळे प्रत्येक पक्ष उमेदवार कोणता देतो यावर बरच आहे . भाजपण स्वःताच स्वताच नुकसान करून घेतलय कारण ते 5 वर्षे काय चाललय हे पहात बसले असते तर त्यांना आता फारसी पळापळ झाली नसती आणि त्यांचेवर जे आरोप होतात ते झाले नसते
गणेश गायकवाड प्रत्यक्ष अप्रत्यक्ष ह्यातील अंतर कळते काय? प्रकाश आंबेडकर हे तुमच्या सारख्या गुलामांच्या गळ्यातील गुलामगिरीच्या बेड्या तोडत आहेत . उगीच उचलली जीभ लावली टाळेला हे बोलन बंद करा . कँग्रेसची लोक सिम सारखी डायरेक्ट भाजपात गेली तेंव्हा तोंडात कांही गेलत काय?
@@pravinkulkarni5370 वरचा मजला रिकामा दिसतोय तुझा.......!!!, नुकत्याच झालेल्या विधान परिषद निवडणुकीत ज्या कॉंग्रेसने क्रॉस वोटिंग करून भाजपचे उमेदवार निवडून आणले ती कॉंग्रेस भाजपची थेट एजंट नाही का???
आवटे साहेब तुमची कीव येते. आम्ही मराठा शेतकरी काहीही झाले तरी आमचा बांगला देश होऊ देणार नाही. तुम्ही कितीही काम जिहादी पक्षांसाठी केले तरीही.. हिंदू म्हणून स्वाभिमान विकू नका.
साहेब तुम्ही विश्लेषण फार सुंदर केले सर्वसाधारण माणसाला सुद्धा कळाव असो विश्लेषण केलं पण खरा मुद्दा आहे तो म्हणजे अगोदर चूक करायची नंतर माफी मागायची हे तर बरोबर नाही जनता खूप हुशार आहे साहेब यावेळेस महाराष्ट्र चित्र बदलणार आणि 100% तर इमानदारीचे राज्य येणार जय हो सत्ते की जय हो इमानदारी की
पत्रकार महोदय आता मनोज जरांगे स्वतचे उमेदवार 250 पेक्षा जास्त उमेदवार उभारणार आहेत 50% ते 60% मते एकवटुन जरांगेच्या उमेदवाराला जाणार आता मविआ ला 20 % व महायुती ला 30% मतदान होणार आहे ?
काही कितीही वेगळं ठरू दे भाजप च,अगदी ट्रम्प ल अनु दे प्रचाराला,लाडकी बहिण,लाडका भाऊ,अजून काय काय योजना अखु दे पण महाराष्ट्रतील लोक हुशार आहेत हे काय बिहार नाही की पैशाला लोक भुळतील,कितीही लाडक्या योजना अनु दे ह्या लोकांना काही हरकत नाही आम्ही फक्त mahavikas आघाडी चे च लाड करणार😊
सर्वात महत्त्वाचे म्हणजे महाविकास आघाडी कडे देण्यासारख्या 200 जागा आहेत। उमदे तरुण आणि समर्थ उमेदवार मिळतील। ही परिस्थिती महायुती ची नाही। जे स्वतःच्या पाठीराख्याना महायुती देऊ शकत नाही। शिवाय पक्षचोरी अन गद्दारीचा शिक्के खोडताना दमछाक होणार।मग कितीही कुबड्या आणा।
ज्या ज्या पक्षाला धक्का न लावता मराठ्यांना आरक्षण द्यायचं आहे त्या सगळ्यांचा पक्ष चिन्हाला धक्का न लावता मराठा समाज यावेळेस मतदान करेल...💯😎 #मराठा_आरक्षण ना महायुती, ना महाविकासआघाडी, यंदा फक्त जरांगे पाटील समर्थक उमेदवार #विधानसभा2024
साहेब भाजपची महाचुक ज्या नेत्यांबद्दल नाराजी आहे त्या नेत्याला कव्हर करण्यासाठी सर्व टिम कामाला लावायची त्याचा उलटा परिणाम नाराजी शिगेला पोचून पुर्ण पक्षाच नुकसान त्याउलट आघाडीच्या काळात ज्या नेत्यांबद्दल नाराजी असेल त्याला बाजूला करून पडदा पाडायचा व सरकार चालवायच पण तस भाजप मध्ये न झाल्याने पक्षाच खुप मोठ नूकसान झाल
आवटेजी OBC ला ३२% आरक्षण म्हणजे ६४% लोकसंख्या आहे का ? २०% SC /ST १ ८ % मुस्लीम एकूण १०२ % मराठा . ब्राम्हण' . जैन ' शीख . लिंगायत हे परदेशात आहेत काय ? यावर स्पष्ट सांगावे ही विनंती .
कांद्याच्या बाबतीत नुसती माफी मागून काय उपयोग?? शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले आहे व आजही होत आहे त्याबद्दल काय??? निर्यात बंदीचा निर्णय मागे घेणे , निर्यात शुल्क काढून टाकणे महत्त्वाचे आहे.माफी मागणे ही पळवाट आहे व मूळ प्रश्नाला बगल देणेचा प्रयत्न आहे.
फक्त हिंदूत्वावादी पक्ष भाजपा✌️✌️
तेवीस पैकी नऊ जागा जिंकणाऱ्या उभाठा ला सहानुभूती कशी काय असू शकते. याचा अर्थ तुम्ही, निखिल वागळे, विश्वम्भर, आशिष देशमुख सगळ्यांनी हिंदू स्वाभिमान विकला आहे. मी मराठा शेतकरी.
आवटे साहेब, उत्कृष्ट प्रतिवेदन. "अत्युच्च पदी थोर ही बिघडतो, हा बोल आहे खरा" या नियमाप्रमाणेच घडेल.
सर अजून दोन खेळाडू आहेत ईडी आणि निवडणूक आयोग
प्रकाश आंबेडकर हे भाजपचे थेट एजंट आहेत हे त्यांच्या निर्णयावरून सिद्ध होत आहे
Ani congress chya 8 mla ni bjp la mlc election la madat karun ky kel
100% khare.vanchit la mate hi kinchit milnar.
रचा मजला रिकामा दिसतोय तुझा.......!!!, नुकत्याच झालेल्या विधान परिषद निवडणुकीत ज्या कॉंग्रेसने क्रॉस वोटिंग करून भाजपचे उमेदवार निवडून आणले ती कॉंग्रेस भाजपची थेट एजंट नाही का???
Reply
अत्यंत अभ्यासू मुद्देसूद विश्लेषण!!👍👍👍
राज ठाकरेना जेव्हा जाग येते 😂😂
नेमकं तेंव्हाच सुपारी च पीक काढणीला आलेले aasty🤣🤣🤣
😂😂😂😂
यावेळेस महाराष्ट्राचे चित्र वेगळच असेल कारण महाराष्ट्रातील जनता या सर्व जुन्या राजकारण्याला कंटाळली आहे आणि ते त्यांचा इमानदार नेता हुडकत आहे आणि त्यांना एकच माणूस दिसतो ते म्हणजे जरांगे पाटील म्हणून त्यांच्या पाठीमागे महाराष्ट्रातील साधारण सर्व जनता आहे म्हणून विजय त्यांचा निश्चित होणार जय हो सत्ते की जय हो इमानदारी की
जरा अंगी उमेदवार उभे करणार नाही जरांगे टाईमपास करत आहे त्याला उमेदवारी लढवायची असेल तर त्याने मतदारसंघ निवडा तयारी केली असती असं वाटत नाही कारण की निवडणूक लढतील एकमेव सर्वांना समान न्याय देणारे म्हणजेच श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर वंचित बहुजन आघाडी जिंदाबाद
वंचित बहुजन समाज भाजपची B टीम आहे विधानसभेला भाजप तडीपार होणार आहे
Ho ka? Vanchit samaj election fight krta he esliye jahangirdaro ko problem hone lagi kya?
वंचितांना उरावर घेतल्याशिवाय तुझी थंडी होत नाही का ?
कांग्रेस च्या आठ आमदारांनी विधानपरिषदेच्या निवडणुकीत भाजपला मतदान केले त्यावर काय बोलणार तु
ह्याच्या घरी कोनी गेले होतें रे रात्रीला
तुम्ही पत्रकारितेत भाजप विरोधी आहे स्पष्ट केले...हे पण सांगा महाविकास आघाडीत तुमचे मालक कोण?
कोणतीही यात्रा काडू द्या जनता फार हुशार आहे भुल्वेचा काळ गेला 100% mva 225 जागा निवडून येणार आहे
MVA 225
आता फक्त अपक्ष 225 येणार
100% 225+ MVA zindabad.
Haha 😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
Ha comment pahun itka hasaila ala
MVA ne keleli vikas kame sanga?
Well sir
म,वि,आ,विजयी,भव,🎉🎉🎉🎉
कामगिरी बरी म्हणू नका, ई व्ही एम, पैसा,बोगसमतदान, सोबत बिनशर्टाची दादागीरी यांच्या जिवावर महाराष्ट्रात जागा मिळवल्या
अगदी बरोबर right
श्री.आवटेजी महाविकास आघाडी सत्तेवर येईल असे सरळ का सांगत नाहीत ?
राज ठाकरे, प्रकाश आंबेडकर हे अप्रत्यक्ष रित्या भाजपाला मदत करतात हे मतदारांच्या लक्षात आले आहे.
मग houdena मदत BJP शेवटी हिंदुत्ववादी पक्ष आहे... काँगेस, शरद पवार, उद्धव ठाकरे हे लोक फक्त स्वतःची पोर बाळ मोठी करतात अणि भ्रष्टाचार करतात...हे तुम्हा लोकांना गोड कस लागत राव????
Mnje MVA he dutlya tandlache ahe ka
Maratha samaj ne election fight Krna chye bas ... Baki sab maratha aur bramano ke gulam he
Ani Jarange Sharad bhau la 😂😂😂
महायुती महाचोर आहे, चोरावर मोर, त्यांच धोरण तुम्ही जनतेला लुटा आणि आम्हालाच द्या😂😂😂😂😂 राज ठाकरे सेटलमेंट वाली पार्टी बिनशर्ट आता टि शर्टवर येईल😂😂😂
सर आपला संपूर्ण vdo ऐकला . मला वाटतं आपल्या लोकशाही मध्ये निवडनुका ज्या वेळी लोकसभा ते ग्राम पंचायत होतात तस त्या वैयक्तीक पातळी म्हणजे उमेदवार कसा आहे त्याची नैतिकता तो जनतेशी किती प्रामाणिक आहे त्या वर अवलंबून असते . त्यामुळे प्रत्येक पक्ष उमेदवार कोणता देतो यावर बरच आहे . भाजपण स्वःताच स्वताच नुकसान करून घेतलय कारण ते 5 वर्षे काय चाललय हे पहात बसले असते तर त्यांना आता फारसी पळापळ झाली नसती आणि त्यांचेवर जे आरोप होतात ते झाले नसते
दलित नाहीत फक्त प्रकाश आंबेडकर हे भाजपचे एजंट आहेत दलितांची प्रकाश आंबेडकर यांच्यामुळे फरपट होत आहे
वरचा मजला रिकामा दिसतोय तुझा.....
Tuja khalcha majla rikama aahe😂😂@@dilipyashawante9608
पहाटेच्या जेवणात गू भात खातो का मविआचा
बाळासाहेब,राजसाहेब यांनी उघड bjp च्या बाजूने काम करावे कारण सामान्य बुद्धीच्या माणसालाही त्याचं कल कोणाकडे आहे हे कळत.
महायुती पैस्याच्या जोरवार खेळ उलटण्याचा पुरा प्रयत्न करणार
मविआ ने बेसावध व हवेत राहू नये.महायुती सवई प्रमाणे काळे डावपेच खेळणार हे नक्की.
कारण त्यांच्याकडे system आहे.. सर्वच संस्था त्यांच्याच ताब्यात आहेत.. गुलाम आहेत
ये डर अच्छा लगा 🤣
संजय आवटे म्हणजे महाविकास आघाडी चा पोपट आहे
राजसाहेब ठाकरे.....🔥❤️
Raj Thackeray 👑👑👑👑 🚩
जनते मध्ये सरकार विरोधात जो राग संताप आहे जे सरकार विरोधातील मत महाविकास आघाडीला न जाता ते वळविण्याचा प्रयत्न चालू आहे 🙏
प्रकाश आंबेडकर गोरगरीब जनतेला फसवत आहेत आणि बीजेपीला प्रत्यक्ष मदत करत आहे
गणेश गायकवाड प्रत्यक्ष अप्रत्यक्ष ह्यातील अंतर कळते काय? प्रकाश आंबेडकर हे तुमच्या सारख्या गुलामांच्या गळ्यातील गुलामगिरीच्या बेड्या तोडत आहेत . उगीच उचलली जीभ लावली टाळेला हे बोलन बंद करा . कँग्रेसची लोक सिम सारखी डायरेक्ट भाजपात गेली तेंव्हा तोंडात कांही गेलत काय?
नवल हे आहे की आंबेडकरी मतदाराला हे अजून समजत का नाही की प्रकाश आंबेडकर हे bjp चे हस्तक आहेत . संपुर्ण जनते नी त्यांना नाकारायला हवं .
प्रकाश आंबेडकर गरिबांसाठी चांगलेच काम करीत आहे त्यांची गॅरंटी आहे,सरकार कोणताही असो पण आंबेडकर साहेबास एखादी. मंत्रीपद मिळो ही अपेक्षा व्यक्त करतो
@@pravinkulkarni5370 वरचा मजला रिकामा दिसतोय तुझा.......!!!, नुकत्याच झालेल्या विधान परिषद निवडणुकीत ज्या कॉंग्रेसने क्रॉस वोटिंग करून भाजपचे उमेदवार निवडून आणले ती कॉंग्रेस भाजपची थेट एजंट नाही का???
फडणवीस सारखा माणूस महाराष्ट्राला शोधूनही सापडणार नाही.
फडणवीसांनी कधी म्हटले मला मुख्यमंत्री व्हायचे आहे. लोकमत कॉग्रेस पक्षाचे मुखपृष्ठ आहे.विरोधक म्हणून काहितरी टुम काढणे योग्य नाही.
तुम्ही लोकसभेच्या निकालावर जाऊ नका.
यांनी किती ही काहीही करूद्या पण या सर्वांचा सुपडा साफ होणार...
आता एकच फॅक्टर
जरांगे सरकार 💪🔥🚩
एक मराठा लाख मराठा 🚩🚩
आवटे साहेब हा छत्रपतींचा महाराष्ट्र, एवढं सोपं नाहीये तुम्ही जे म्हणतात ते
वीसेक खोके मिळाले की शिवाजी पार्क ची लाईफस्टाईल इन टॅक्ट
आवटे साहेब तुमची कीव येते. आम्ही मराठा शेतकरी काहीही झाले तरी आमचा बांगला देश होऊ देणार नाही. तुम्ही कितीही काम जिहादी पक्षांसाठी केले तरीही.. हिंदू म्हणून स्वाभिमान विकू नका.
सातवा खेळाडु MIM बदल बोलायला तुम्ही विसरलात
मी इमाव आहे परंतु बिजेपीला मतदान करनार नाही.
या भाजीपाला पार्टीचा निःपात करणे फार महत्त्वाचे आहे, महाराष्ट्रासाठी अत्यंत घातक असा हा पक्ष आहे.
नमस्कार सर,आपण छान विश्लेषण करता.विषय अगदी उगाळून पाजता.
महायुतीने निवडणुकीच्या तोंडावर कितीही लोकप्रिय घोषणा केली तरी जनतेनं महाविकास आघाडीला निवडुन देण्याचे ठरविले आहे
महाविकास आघाडी विजयी होणार आहे
माझं दैवत आणि सहा कोटी मराठ्यांचे काळीज आदरणीय मनोज दादा 🙏🙏🙏फॅक्टर चालणार आहे
शेतकरीवर्ग आडचनीत आसताना सामन्य आडचणीत आसता निवडनूक शैवटी जनता ठरवते
तुम्ही जर भाजप विरोधी चष्मा काढला तर विश्लेषण योग्य प्रकारे होईल
मनसे, वंचित हे दोन्ही आघाडी ची वाजवणार.
शिवसेना जिंदाबाद 🚩🚩
INDIA Alliance Zindabad
मविआ आघाडी जिंदाबाद🇮🇳🚩
🚩🚩जय महाराष्ट्रधर्म 🚩🚩
Very good analysis the above mentioned leaders are impact players for BJP
निवडणुकीच मॅनेजमेंट जनताच करणार पक्ष नाही.
तिसरी आघाडी महाविकास आघाडी चा बळी घेउ शकतो
मतदार हो सावधान रात वैर्यची आहे
संजय सर महायुती विधानसभेत ५ हजार कोटी रूपय सुपारीवर खर्च करणार आहे चर्चा आहे तुमच्या पर्यंत बातमी आली नाही का
EVM हटाव मतपत्रिका लेकें आवो.
MVA 🎉
आवटे साहेब वंचित मुळे मावी ला नुकसान झाले म्हणता हे तुम्ही काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना यांची तुम्ही सुपारी घेतली आहे का असे जनतेला वाटते
लोकमत हा राष्ट्रवादी आणि काँग्रेस व शिवसेने च प्रवक्ते असेल सारखे युक्तिवाद करताय हे नक्की
आवटे साहेब तुमच्या या विश्लेषणावर असे लक्षात येते की आपण काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना ठाकरे यांची बाजू घेत आहेत असे प्रेक्षकांना वाटत आहे
BJP trying to devide votes of MVA, this is safe game of BJP,But voter are clever they knows BJP game
Obc, sc, st, आणि काही मराठा only bjp
We are OBC..and we will definitely support BJP ✌️
स्वतःच्या अहंकार पोटी देवेंद्र फडवणीस ने महाराष्ट्राचे वाट लावली आता जनता तयार आहे बीजेपी ची वाट लावण्यासाठी
Only Shri Uddhav Thakare our cm for qualified leader
याचा अर्थ या सहा लोकांनी सुपारी घेतली म्हणजे... महाराष्ट्राचे जनतेने आता हुशारी दाखवणे गरजेचे आहे नाहीतर महाराष्ट्राचा गुजरात झालाच समजा.
Sorry सर तुमच्या एवढा अभ्यास नाही पण आता मेन खेळाडू फक्त मतदार आहे
संजय आज कोणा बद्दल खोट खोटं सांगणार आहे हे पाहू
महाविकास आघाडीचा नेत्यांनी ऊमेदवार देतांना खुप काळजी घ्यावी कारण आम्ही मतदार पक्ष पाहून मतदान करणार आहेत
फुकट बोलु नका,तुम्ही कीतीही ,बोबंलात तरी सत्ता येणार ,मविचाची!
महाविकास आघाडी सत्तेवर येणार
खोके सरकार ने या सर्वांना कीती कीती खोके दिलेत यांवर एक व्हिडिओ बनवा
तुम्ही पण काँगेस चे आणि शरद पवारांचे प्लेअर आहे.
तुम्ही जे बोलता ते काँग्रेस मत आहे कि लोकमत आहे जम्मू काश्मीर मध्ये जे 320 कलम काढले ते तुम्हाला योग्य वाटत नाही का
काही होणार नाही विधानसभेला भाजप तडीपार होणार आहे
तुझं जगावेगळे विश्लेषण😂
7 वा पक्ष मनसे का विसरता ?
Only MVA 🎉🎉🎉
Right sir
महायुतीचा फायदा होणार प्रकाश आंबेडकर संभाजीराजे महाराज या दोघांनी भाजपचा फायदा करणार
Absolute correct analysis.
आवटे जी, महाआघाडी कडे आपल्यासारखे (आशिष जाधव, निखिल वागले) तगडे खेळाडू आहेत. काळजी करू नका. चालूदे तुमची दुकानदारी.
आघाडी चे उपटे आवटे
आवटे, वागळे, संग्राम पाटील,पोखरकर आणि इतर यांच्यासारखेच भिक्षेकरी माविआ कडून फेकलेली भिक बिदागी,दक्षिणा,आणि भिकेवर जगणारे पोटभरू दलाल पत्रकार आहेत
तुम्ही आघाडीला आघाडीची सुपारी घेतली आघाडीला विजय मिळवून देणारा हात पत्रकार लोक तुम्ही
फडणवीसला घरी पाठवले तरच महाराष्ट्राचे भलं होईल
साहेब तुम्ही विश्लेषण फार सुंदर केले सर्वसाधारण माणसाला सुद्धा कळाव असो विश्लेषण केलं पण खरा मुद्दा आहे तो म्हणजे अगोदर चूक करायची नंतर माफी मागायची हे तर बरोबर नाही जनता खूप हुशार आहे साहेब यावेळेस महाराष्ट्र चित्र बदलणार आणि 100% तर इमानदारीचे राज्य येणार जय हो सत्ते की जय हो इमानदारी की
प्रकाश आंबेडकर व राज ठाकरे हे भाजपचे अजंट अाहेत. जरांगे यांना विधानसभेत उभे करुन संभाजीराजे,शेट्टी,तुपकर व कडु हे युती स मदत करणार आहेत.
वंचित,एमआयएम व मनसे BJP ची B टिम आहे.शेट्टी,संभाजीराजे व बच्चु कडु हे मनोज जरांगे यांना सोबत घेऊन अप्रत्यक्ष BJP ला मदत करतील असे वाटते.
राहुल गांधी याना bjp चा स्टार caimpener म्हणतात कारण मोदी द्वेष आपण सुधा मोदी प्रचारक अहात काय आपल्या सारख्या मुळेच मोदी मोठे झाले
राज ठाकरे व प्रकाश आंबेडकर हे भाजपकडून पैसे घेऊन काम करतात
One side MVA yenar❤
शक्य.नाही.bjp.la. मूठ माती द्यायची.हे. ठरलाय.
पत्रकार महोदय आता मनोज जरांगे स्वतचे उमेदवार 250 पेक्षा जास्त उमेदवार उभारणार आहेत 50% ते 60% मते एकवटुन जरांगेच्या उमेदवाराला जाणार आता मविआ ला 20 % व महायुती ला 30% मतदान होणार आहे ?
महायुतीचे शंभर टक्के सरकार येणार यात काही शंका
काही कितीही वेगळं ठरू दे भाजप च,अगदी ट्रम्प ल अनु दे प्रचाराला,लाडकी बहिण,लाडका भाऊ,अजून काय काय योजना अखु दे पण महाराष्ट्रतील लोक हुशार आहेत हे काय बिहार नाही की पैशाला लोक भुळतील,कितीही लाडक्या योजना अनु दे ह्या लोकांना काही हरकत नाही आम्ही फक्त mahavikas आघाडी चे च लाड करणार😊
Only EVM setting will help otherwise defeat.
VBA Bjp ki supporter hai 🎉
सर्वात महत्त्वाचे म्हणजे महाविकास आघाडी कडे देण्यासारख्या 200 जागा आहेत। उमदे तरुण आणि समर्थ उमेदवार मिळतील। ही परिस्थिती महायुती ची नाही। जे स्वतःच्या पाठीराख्याना महायुती देऊ शकत नाही। शिवाय पक्षचोरी अन गद्दारीचा शिक्के खोडताना दमछाक होणार।मग कितीही कुबड्या आणा।
ज्या ज्या पक्षाला धक्का न लावता मराठ्यांना आरक्षण द्यायचं आहे त्या सगळ्यांचा पक्ष चिन्हाला धक्का न लावता मराठा समाज यावेळेस मतदान करेल...💯😎
#मराठा_आरक्षण
ना महायुती, ना महाविकासआघाडी,
यंदा फक्त जरांगे पाटील समर्थक उमेदवार
#विधानसभा2024
येणार तर महाविकास आघाडी जय शिवसेना जय उध्दवजी बाळासाहेब ठाकरे.
राज ठाकरेंनी पोरकट पणा सोडावा, राजकारण सोडावे.
8:10 point to be noted
ओबीसी वंचित ला मतदान करनार नाही
पुरोगामी चळवळ जाणणारी व जगणारी माणस कमी झाली आहेत
साहेब भाजपची महाचुक ज्या नेत्यांबद्दल नाराजी आहे त्या नेत्याला कव्हर करण्यासाठी सर्व टिम कामाला लावायची त्याचा उलटा परिणाम नाराजी शिगेला पोचून पुर्ण पक्षाच नुकसान त्याउलट आघाडीच्या काळात ज्या नेत्यांबद्दल नाराजी असेल त्याला बाजूला करून पडदा पाडायचा व सरकार चालवायच पण तस भाजप मध्ये न झाल्याने पक्षाच खुप मोठ नूकसान झाल
महायुती सरकार येणार नाही
आवटेजी OBC ला ३२% आरक्षण म्हणजे ६४% लोकसंख्या आहे का ? २०% SC /ST १ ८ % मुस्लीम एकूण १०२ % मराठा . ब्राम्हण' . जैन ' शीख . लिंगायत हे परदेशात आहेत काय ? यावर स्पष्ट सांगावे ही विनंती .