Prithviraj Chavan Exclusive : पृथ्वीराज चव्हाण यांचं भाजप आणि संघाला ओपन चॅलेंज, सडेतोड मुलाखत | AS2
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 19 ต.ค. 2024
- Prithviraj Chavan Exclusive : पृथ्वीराज चव्हाण यांचं भाजप आणि संघाला ओपन चॅलेंज, सडेतोड मुलाखत | AS2
#congress #prithvirajchavan #mahavikasaghadi #vidhansabhaelection2024 #maharashtranews #marathinews #lokmat
Subscribe to Our Channel 👉🏻
www.youtube.co...
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: bit.ly/LokmatApp
Like Us On Facebook ► / lokmat
Follow Us on Twitter ► / milokmat
Instagram ► / milokmat
अत्यंत हुशार आणि प्रामाणिक माणूस पृथ्वीराज बाबा🎉🎉🎉
आपण जे मुद्दे मांडले ते जनते पर्यंत पोहचले पाहिजे धन्यवाद बाबा
फार सुंदर चर्चा,
वाटाघाटीत वादविवाद होत असतात ,याचा थोडाफार तोटा होऊ शकतो पण यामुळे Clearity येते,याउलट महायुतीमध्ये बघा शहा स्वतः ठरवतात कोनाला किती जागा द्याव्यात..
महाविकास आघाडी एकमताने जागावाटपा नंतर यशस्वीपणे महाराष्ट्राच्या मुद्द्यावर लढेल आणि जिंकेल ✌️
बाबा कडे पाहिलं की, हे राज्य भूषणावह आहे, सुसंस्कृत आहे, होते याचं फील येतो......❤🙏🙏🙏🙏
अत्यंत हुशार आणि संयमी व्यक्तिमत्त्व म्हणजे बाबा❤❤
Yes
निर्भीड-व्यासंगी,स्पष्टपणे बोलणारे नंबर एकचे पत्रकार आशिष-जी आपणांस वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा!🎂🎂
फक्त पृथ्वीराज चव्हाण साहेब अभ्यासु व्यक्तीमत्व
"दर्जेदार " म्हणजे काय??? उत्तम example " बाबा". 👍👍🙏🙏🙏
Baba best CM ❣️ ❣️
आशिष सर, वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!!!
जर mva च सरकार आले तर बाबा सीएम झाले पाहिजे
सुसंस्कृत आणी चांगल नेतृत्व भेटेल
बाबा is great खूपच छान 🎉
काॅंग्रेसच्या जास्त जागा आल्या तर पृथ्वीराज बाबांना मुख्यमंत्री केलं पाहिजे.अत्यंत निस्वार्थी व सुसंस्कृत माणूस.
एक हुशार नेतृत्व बाबा 👌👌👌👌👌
agree 👍🏻 hai mukhymantri payje
Yes
Jikale Evm OK Harale Not OK
पृथ्वीराज चव्हाण हे अगदी शिवाजी महाराजांच्या विचाराचे विचार बोलतात
दर्जेदार ज्येष्ठत्व, व्यक्ती.
*घासा घाशी होइल यासर्व अफवा आहेत.*❌🤣
*पृथ्वीराज बाबां चे लीड किती वाढेल हा खरा विषय आहे.*👍🏻👍🏻👍🏻👍🏻💯💯💯
50000 minimum
पहीले दिवस विसरू नहे. उद्धव ठाकरें महाविकास आघाडीत आले नसते तर काँग्रेस ला लोकसभेत ईतक्या जाग्या भेटल्या नसत्या.
बाबा आपल्या सारखे लोकप्रतिनिधी नाहीत हो!! 😴
महाराष्ट्रचे किती नुकसान करतील हे लोक 😔
प्रृथ्वीराज चव्हाण हे सुसंस्कृत आणि समजदार नेते आहेत.
आपण आत्ता जे बोललात ते अतिशय मुद्देसूद आहे. हेच प्रचारात आले पाहिजे.त्याचा पाठपुरावा आपणंच करायला हवा.
2014 च्या निवडणुकीत आपण अशी भूमिका शेवटच्या फेरीत मांडले. मुद्दे महत्त्वाचे आहेत पण ते चित्र उभे करायला हवे.
महाराष्ट्राला खरोखरच निस्वार्थी पृथ्वीराज चव्हाण बाबांची गरज आहे
उंचे लोकं उंची पसंत. दर्जेदार, सुसंस्कृत.
धन्यवाद संपादक आशिष जाधव व लोकमत प्रतिनिधी. बाबासाहेब पृथ्वीराज चव्हाण धन्यवाद.
काँग्रेस पक्ष कॉलेक्टिव leadership वर भर देत आहे हे चांगली गोष्ट आहे. चव्हाण साहेब ही गोष्ट जाहीर पणे बोलण्या पेक्षा पार्टी च्याच फोरम मध्ये बोला.
पृथ्वी बाबा ❤❤❤
पन ज्या ठाकरे मुळे १२ खासदार आले त्यांना विसरू नका नाहीतर पहिल्या २०१९ सारखी स्तिथी होईल . जास्त गर्व बरा नव्हे
अतिशय उत्तम माणूस आहे. एक कराडकर म्हणून मला अभिमान आहे
काँग्रेस चे सर्वात चांगले नेते
एकमेका साहाय्य करू अवघे धरू सुपंथ
पृथ्वीराज चव्हाण सडेतोड बोलतात अस आपल्याला वाटतत आश्र्चर्य आहे 😃
माजा आवडता नेता चव्हाण साहेब.
चव्हाण साहेब योग्य बोलत आहात.
आरे बाबा तुमही किती खासदार खरेदी करून सरकार वाचविले ते सांगावे..तुमही सरकारने सुधदा भषटाचार केला आहे.
मनापासून खूप खूप शुभेच्छा जय महाराष्ट्र 🙏✍️✍️🏅🏅🏅🎉🎉🎉🙏
Pirtviraj baba, brand
उपवर्गीकरण करण्या संदर्भातील समितीला तुम्हीं विरोध का केला नाही रस्त्यावर उतरवून .....
एका जातीची जहागीरदारी आहे का SC CATEGORY... तेलंगना मध्ये काँग्रेस ने केलं आहे परवाच
उगाच खोटी शीर्षक देऊन खोटा नॅरेटीव पसरवू नका ..
या न्यूज चॅनेल ची लायकी तीच आहे...
खटाखट खटाखट खटाखट😅😅😅
कराड च्या लोकांचं भाग्य आहे असा सामाजिक विचार करणारा प्रामाणिक माणूस नेता म्हणून भेटले..कराड ची जनता सुज्ञ आहे बाबा ना परत संधी देतील..💯
Excellant explanation.
उध्दव ठाकरे हे कांग्रेसला ब्लॅकमेल करत आहेत.
बाबा आपणच पुन्हा मुख्यमंत्री व्हा म्हणजे खड्ड्यात चाललेला महाराष्ट्र पुन्हा उभारी घेईल.
पत्रकार मंडळींनी हे कव्हर करावे ते बोलता
बाबा कडे पाहिलं की हे राज्य भूषणावह आहे, होते, सुसंस्कृत आहे होते असं मला फील येतो........❤🙏🙏🙏 तुम्हाला काय वाटतं.....
after Haryana elections i have lost all faith in Opposition and Congress.
यातील अनेक निरीक्षक त्यांची घटकराज्ये हरलेले आहेत
बाबा =मुख्यमंत्री 👍
झाल्या इलेक्शन आलं की मुलाखती द्यायला सुरू झाल्या करणार काय नाही बंद करायला तेवढे सगळेजण पुढे असतात त्यातलेच एक नेते
खूप अभ्यासू नेते माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण साहेब मनापासून खूप खूप शुभेच्छा जय महाराष्ट्र 📢✍️🏅🎉🎉🥇😆📢📢📢📢✍️🏅
1 नंबर
खर तर संपादकांनी कान उघाडणी केल्या सारखं वाटलं. त्यांनी पक्षाने विजया साठी ज्या गोष्टी करायला हव्या आहेत त्या गोष्टी सांगितल्या. पृथ्वीराज चव्हाण एक उत्तम नेते आहेत. अपेक्षा आहे बाबा त्यांच्या पक्षामध्ये याबद्दल चर्चा करतील.
महाविकास आघाडीतून बाहेर पडल्यास सर्वात जास्त नुकसान शिवसेना (UBT) चे होईल.
1 no baba
Baba is great
पृथ्वीराज चव्हाण साहेब,आपण खूप प्रश्न उपस्थित केले पण तुमचा पक्ष हे प्रश्न जनतेत कधी मांडणार,? निवडणूक संपल्यावर का?
Nice question
शेवटी नैरेटिव्ह काय सेट करायचा ते शेवटी सांगितले की बाबा यालाच म्हणतात प्रसंगावधान राखून बोलणे
पृथ्वीराज चव्हाण शरद पवारांना चालत नाही हे जग जाहीर आहे
लोकलभेतील यश एकट्या काँग्रेसचे नाही
आमच्या बाबांना मुख्यमंत्री करा आदरणीय बाबा खुप समजदार म्हणुन मनःपुर्वक त्यांना मराठा समाज आदरणीय आदरातिथ्य किंवा आदरयुक्त संबोधतात कितीतरी पत्रकार चांगल्याप्रकारे प्रश्न विचारले जातात आणि आदरयुक्त उत्तर द्यायचे काम बाबा करतात कधीच विचाराची मांडणी लढाई सोडत नाहीत आम्ही वयक्तीक त्यांच्या मतदार संघात नाही परंतु पै पाहुणे यांना आग्रहाने मत बाबांना द्या म्हणुन मनःपुर्वक विनंती करुन सांगत आसतो जसे आम्हाला पत्रकार श्री जाधव साहेब आवडतात मनाला पटणारे विचार मांडतात खरी विचारशैली सार्वभौम जनतेला मान्यच करावे लागते जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे
❤️
हुशार होते परंतु तुमच्या मुख्यमंत्री काळात काय निर्णय घेतले जनतेसाठी
लोकसभेची एकजूट कायम ठेवा.
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की मी मुख्यमंत्री असताना पहिल्यांदा मराठा आरक्षण दिले म्हणून मला त्यावर बोलण्याचा अधिकार आहे.
आणि देवेंद्र फडणवीस यांनी आरक्षण दिले होते आणि सुप्रीम कोर्टात टिकवून ठेवले होते, तरी तुम्ही म्हणता देवेंद्र फडणवीस यांनी मराठा आणि ओबीसी मध्ये वाद निर्माण केला, अशी दुटप्पी भूमिका हे नवीनच नेरेटिव असल्याचं दिसून येतं आहे.
बाबासारखा प्रामाणिक नेता पुन्हा मुख्यमंत्री व्हायला पाहिजे.
ही चर्चा राजकीय व्यक्ती ने राजकीय फायदा साठी केलेली आहे. जनतेच्या समस्या वरील काही मतं मांडली नाही तर आमदार खासदार मंत्री हेच खरे श्रेष्ठ आहे हे बिंबवले गेले आहे
वादावादी झाली तरच मार्ग निघेल आणि दोघेही ताकदवान पक्षातच वाद होतात. एकनाथ शिंदे आणि अजित पवार ह्यांना बोलायची संधी सुद्धा मिळत नाही. रूसून बसणे एव्हढच करत असतात.😂
महाराष्ट्रला असा मुखयमंञी मिळावा एक प्रामाणिक माणुस
खूप हुशार आहेत बाबा ❤
थोरात, पटोले, वडेट्टीवार जागा वाटपात मग्न असतील तर स्वतः बाबांना प्रत्येक जिल्ह्य़ातील महाविकास च्या पक्षांच्या कार्यालयाला भेट द्यायला काय हरकत आहे?
याला बोलवले तर पन्नास मतदार तरी याला ऐकायला येतील का ,? हा तर खरा प्रॉब्लेम आहे.
यांच्या कडे बोलण्या सारखे काही नाही
बाबा.
कॉंग्रेस ची लायकी नाही सत्तेत येण्याची..
आज जे काय समीकरण बनतील ते साहेब व ठाकरे यांचे मुळे.
नाहीतर तुमचा पक्ष विरोधी पक्ष ही बनू शकत नाही. तुम्ही अतिशय स्थूल लोक आहात..
लोकांना सर्व समजते आहे..
Bhava saglyana garaj ahe ekmekanchi tyamule konachi lyki kadu naka
बंद कुठे केली? उलट बोनस पण दिलंय! जे गुजरात आणि मध्यप्रदेशात झालं तेच परत होणार! बारामतीचा जरांगे पण कामी नाही येणार आता!
दिवाळी खाऊन झाल्यानंतर निवांत चर्चा व्हायला हरकत नाही.
🎉🎉 Happy Birthday, Ashishji ,
खरंच सांगतो काँग्रेस नी जास्त हवेत उडू नये !थोडं शान्त राहावं आणि दमान घेणं. सांगली मध्ये घात करून आघाडी धर्म पाळला नाही हे सिद्ध आहे.
खुप छान विचार मांडले बाबा
तुम्ही आशिष जाधव चॅनल वाले फक्त बीजेपी दाखवतात काँग्रेस महा विकास आघाडीला दाखवतच नाहीत आपण विकले गेल्यावर काय करावे
आघाडीतील नेत्यांनी समजूतपणा दाखविणे गरजेचे आहे.अन्यथा तिन्ही पक्षाचे नुकसान होणार आहे.
औरंगाबाद म्हणतात, संभाजी नगर म्हणत नाहीत
काँग्रेस ने यांना सीएम केले म्हणजे खरच काँग्रेस पक्ष महाराष्ट्र हिताच काम करत होत ,हुशार व्यक्तीमत्व निवडले❤
अशिषजी आपण नेमक कोणत्या पक्षाचा प्रचार करत आहात, आपण पक्षपात करता असे वाटते.
चव्हाण साहेब 🙏🙏
आता फक्त नोटा
कौग्रेंज म्हनजे आवघड जागेच दुखन यानां उद्धवजी व शरद पवार यानी सोडुन पूढे जायला पाहीजे
Only Mahavikas Aghadi✌✌✌✌✌
In Parliamentary elections people has votes congress but they think about state elections as for local parties rather then central parties
मला मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस बाबा आवडता
माझे मत पृथ्वीराज चव्हाण यांना
बाबाजी खुले मनाने भ्रष्टाचारावर कोणीही बोलू शकत नाही, मतदारांना बेवकूफ समजू न राजकारणी लोक राजनीति खेळतात,
आता उद्धव ठाकरेंनी संजय राऊतला बाहेर काढावे
सगळे कुळकर्णी , फडण20 खरच हुषार आहेत का ?😅
बाबा आलपलया कडे विरोधी पक्षा विरुद्ध खुप मुद्दे आहेत पण आपण किंवा तुमच्या पक्षाचे नेते कोण aggressively मांडताना दिसत नाहीत… Rahul is fighting back but seems other your party leaders are lagging… it’s crucial time…come on fight back…
राहुल गांधी पंतप्रधान झाले म्हणून.😂😂
काँग्रेस पक्षाला मतदार जास्त आहेत पण पक्षाला राज्याचे नेतृत्व करण्यासारखा योग्य नेतृत्व नाही. राहुल गांधीमुळे पक्षाला संजीवणी मिळाली,मतदार तयार आहेत. पण राज्यात मतदाराना ,कार्यकर्त्याना घेऊन जाणारा नेता नाही हे वास्तव आहे.
नमस्कार
राउत न नवीन narrative काढला आहे न
बाबा एकदम जुन्या पिक्चर मधले व्हीलन दिसतात...😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
तुझी कमेंट मूर्ख वाटते. तुझे आई बाबा, फॅमिली देखिल तुझ्यासारखी आहे का? 😮
राजसाहेब ठाकरे यांनी हेच शब्द बाबा मुख्यमंत्री झाल्यावर बोलले होते.
Congress +Ncp Sp +Ubt +AIMIM Yuti Aahe
आरक्षण आंदोलन कोणी सुरु केले,मग फूट पाडण्याचा आरोप फडवीसांवर का करता.
11:47 11:51 11:59 11:59
लोकमत तुम्हाला कोणी भीक नाही घालत आचारसंहिता मध्ये अस्या योजना बंद असतात अन तुम्हाला माहित आहे आधीच दोन हप्ते दिले आहे किती चाटे गिरी 😂😂😂
हिंदुत्ववादी पक्ष काँग्रेस