मामु मुख्यमंत्री असताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस मुंबई येथील विराट मेळाव्यात म्हणाले होते,...तुम्ही म्हणजे महाराष्ट्र नाही,..... तुम्ही म्हणजे शिवसेना नाही...आज खरे ठरतंय.
मला उध्दव ठाकरे सरकार चा शपथ विधीकार्यक्रमात सुप्रिया ताईची धावपळ आठवुन आजही हसु येत, काय ती ताईंची धावपळ, पाहुण्यांचे स्वागत, जसं घरचं लग्न असुन नवरी मुलीची आई वावरते आहे.
बाळासाहेबांना माहीत होते हे सेना सांभाळू शकत नाही म्हणून बोलले असावेत यांना सांभाळून घ्या किंवा त्यांना बळेच बोलायला भाग पाडले असावे ,ते फारच गलितगात्र वाटत होते. ही पुळचट भाषा कोणाची हे समजून घया.
महाराष्ट्रातील जनता आता सहानुभूती ला अजिबात दाद देणार नाही असे वारंवार पुर्वी घडले आहे पण आता जनतेच्या लक्षात आले आहे जनता आता फसणार नाही जय महाराष्ट्र..
सुशिल साहेब नमस्कार अन सॅलुट तुम्हाला.. सुंदर अफलातून विश्लेषण आहे... आता ऊध्दव सगळेच गमावून बसलेत.. आता यांना कोणती अन् कोनी देणार सहानुभूती... सर्व ओळखुन आहेत या देशद्रोह्यांना.. हिंदू धर्म विरोधी पक्षनेते मंडळी ना...हे शरदचंद्र पवार.. सोनिया...ममता..समता.. च्या संगतीने अन साथीने सर्व च गमावले... ** म्हणतात ना काय राव तुम्ही मानुसकीने अथक परिश्रमाने बापानं भरपुर कमावले...पण यां सोना बाईं च्या अन शरद बापयच्या नादाने सारं धुळीला मिळवलं 😅😢😢😢😢
दोघांचे भांडण तिसऱ्याचा लाभ हेच खरं आहे भाजप आणि सेना भांडणात पवारांनी फायदा करून घेतला यांच्या बरोबरच कांग्रेस ला पण फायदा झाला नाही तर त्याचवेळी कांग्रेस फुटून त्याची अनेक शकलं झाली असती
जनता वेंडी नाही आणि सगळा कलते काही ही बोलूं ध्या काय फर्क पडणार नाही भावनात्मक होणार नाहीं पवार ठाकरे परिवार सते च्ये बाहर ज पाहिजेत चांगली विपक्षी दल च्यी भूमिका करनाR
साहेब, सन १९६० पासुन जेवढे मुख्यमंत्री महाराष्ट्राने पाहिले त्यापेक्षा मातोश्रीवरचा मुख्यमंत्री लय भारी निघाला.कारण त्यांनेच आपल्या पिताश्रींनी जिवापाड जपलेला पक्ष पार मोडीत काढून टाकला.
कुलकर्णी साहेब तुम्हाला मानाचा मुजरा सत्य परिस्थितीला धरून फार सुंदर विश्लेषण केला आहे महाराष्ट्रातील माझ्या मराठी जनतेला गौतमा महाराष्ट्राला हे सुंदर विश्लेषण पोहोचू दे हीच श्रीराम प्रभु चरणी प्रार्थना जय श्रीराम
नम्र सुचना तुम्ही , भाऊ, प्रभाकरजी, अनयजी, अनिल व इतर मराठी यु-ट्युबर्सनी अश्विनजी आता निदान २२ जानेवारी रोजी , भगवा टिळा लावून विवेचन करावं. आम्ही सुद्धा तुमच्या मागे मागे येऊ...
हातात काहीच राहत नाही तेव्हाच सहानुभूती निर्माण करण्यासाठीचे प्रयत्न होतो. Manipulation करण्यात आधारवडांचा हातखंडा आहे. 'मुलाच्या हातात पक्ष नव्हे तर पक्षाच्या हाती मुलगा' - शब्दशः अगदी योग्य अर्थ. 👍 लोकशाहीच्या नावाखाली हुकूमशाही करताहेत हे घराणेशाहीवाले.
पात्र ठरविले तरी नाराजी... वा क्या बात है. म्हंजे आम्ही कसे अपात्र म्हणजेच लायकीचे नाही हेच त्यांना म्हणायचे आहे. ते आता सांगत आहे ते आमच्या 2019 च्या अखेरीसच लक्षात आलेल होत.
प्रत्येक रजकरत्याला पक्ष आपल्या ताब्यात असावा राजसत्ता आपल्या ताब्यात असावी असं वाटते त्यात गैर नाही,पण एकतर ती व्यक्ती कमकुवत असते किंवा काहीतरी चुका कळत नकळत करते असे सर्वच क्षेत्रात असते,त्याची परिणीती जी घडायची तीच घडते
उध्दव कडे षाटेल ते बोलणारा स॔जय राऊत आहे तसेच उध्दट आदित्य ठाकरे हा ही आहे मग उध्दव ला सहानुभूती कशासाठी हबी आहे हे दोन लोक म्हणजे अख्खा महाराष्ट्र आहे हो
Utkrushta visleshan. उद्धव ठाकरे च्या हातात काही राहिले नाही. सर्व पक्षacha hishob लोकसभा v विधानसभा निवडणुकीत लागेल मग कोण किती पाण्यात आहे ते समजेल.🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
❤ एक झकास अभ्यासपूर्ण विश्लेषण.❤ काकांनी केलेली कारस्थाने आपण खूप छान पद्धतीने आणि स्पष्ट उदाहरणासह दाखवून दिलेत.❤ ❤ किती छान विश्लेषण केलय आपण तेही सोप्या वस्तुनिष्ठ भाषेत.❤❤❤
आदरणीय बाळासाहेबांना माहित होते की, आपला नेभळट पुत्र शिवसेना सांभाळायला लायक नाही , म्हणूनच तमाम शिवसैनिकांना विनंती केली होती की उद्धव ला सांभाळून घ्या .
श्री सुशिलजी त्या उबाठा, पेंग्विन संजय, या सर्व नेत्यांची अटक, स्व श्री सुशांत, दिशा श्री ची समुद्रा मध्ये बुडवून खून करणे यावर काय झाले ते कळवावे, सांगावे. प्रतृत करावे. बाकी उत्तम म्हातारा पूर्ण महाराष्ट्र खाल्ल्या शिवाय जाणार नाही. खुप छान विश्लेषण.
राहुल नार्वेकरांनी खास करुन उठा च्या गटाला "पात्र" असे उपरोधाने घोषित केले आहे. महाराष्ट्राला इतकी पात्रं याची देही याची डोळा पाहायला मिळतात हे रामाच्या प्रतिष्ठापणे पेक्षा मोठा इव्हेंट आहे. आता राजकीय वनवास सुरू होईल.
तसे फैसला देताना चुक झाली आहे.मा.शिंदे साहेबांची शिवसेना हीच खरी शिवसेना आहे हे ठीक आहे पण उबाठा सेनेचे आमदार हे अवैध असलेचे फैसल्यामध्ये दर्शवावयास पाहिजे होते आणि ते कायदेशीर ठरले असते.जय हिंद जय श्रीराम जय श्री छत्रपती शिवाजी महाराज भारत माता की जय वंदे मातरम् जय जवान जय किसान जय हो सनातन हिंदु धर्म जय हो मा.शिंदे साहेबांची शिवसेना 🌹🌹🌹🌹🌹👌👌👍👍👍👍👍
ज्यांनी सुरुवातीपासून प्रभु श्रीराम यांना मानले नाही त्यांच्या बरोबर आज असलेल्यांना आम्ही मानत नाही.. मग कितीही भावनिक कांगावा करा.. जय श्रीराम
मामु मुख्यमंत्री असताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस मुंबई येथील विराट मेळाव्यात म्हणाले होते,...तुम्ही म्हणजे महाराष्ट्र नाही,..... तुम्ही म्हणजे शिवसेना नाही...आज खरे ठरतंय.
हे आता महाराष्ट्राने उद्धवला सागितले पाहिजे.
Yes
हो ना सारखं आपलं महाराष्ट्र महाराष्ट्र करत महाराष्ट्राला गृहीत धरतो उबाठा
100%yes❤
Ubatha ubatha ubatha...2019.. SAMPURN MAHARASHTRA LA MAHIT AAHE...KAY JHALE HOTE
उबाठाच्या शिल्लक आमदारांना अपात्र न ठरवल्याच उबाठाला खूपच वाईट वाटले आहे. सहानुभूती गेली न! 👊😿😿
त्या कारणासाठी न्याय पण मागणे शक्य नाही
त्यांना शिंदे गटात येणं सोपं व्हावं म्हणून खेळलेली खेळी आहे, अपात्र ठरवले असते तर घरी बसावे लागले असते
@@shirishvyas6559 शिंदे गट म्हणायच नाही. शिवसेना म्हणा.
@@sunilrege984 हो हो चुकलंच की, सवय करावी लागेल
मला उध्दव ठाकरे सरकार चा शपथ विधीकार्यक्रमात सुप्रिया ताईची धावपळ आठवुन आजही हसु येत, काय ती ताईंची धावपळ, पाहुण्यांचे स्वागत, जसं घरचं लग्न असुन नवरी मुलीची आई वावरते आहे.
खोटं हास्य. मानभावी
खराब बाई आहे सुळे ताई..
हो आठवतेय प्रत्येकाला मिठीत घेणे विशेषकरून आदित्यला 😂
सुशील राव महाराष्ट्रातील राजकारणाची घराणेशाहीची नीती सत्य जनतेसमोर मांडले.
लाचार सम्राट उद्धव ठाकरे यांना आता फक्त सुप्रीम कोर्ट आणि सहानुभूतीच्या लाटेचा आधार उरला आहे 😭😭😭😭
तेथे पण चांगलीच चपराक तोंडात व पाठीवर पण बसेल तेंव्हा डोळे उघडतिल की काय असे वाटते .
कसला सुप्रिम कोर्टाचा आधार ?! तिथं कायद्याचा पूर्ण किस पाडला जातो हे बुळे कसे काय जिंकू शकणार
चार टाळकी फक्त, लाट नाही.
@@ashokshimpi7878आंधळ्याचे डोळे उघडतातका हो.
@@madanmahajan8226स्वतःची लायकी सिद्ध करू शकला नाही; आणि स्वतःचे सगळेच गमावून बसले ते काय कोर्टाच्या मार्गाने जिंकणार?🤔🤔🚩✌️👍
नार्वेकर यांचे आभार खरी शिव सेना चा निकाल दिला आहे आत्ता जनते मधे मिसळणारे मुख्य मंत्री एकनाथ शिंदे साहेब च आहे हे सिध्द झाले
Agdi khat
Marathi manas che vali kon
मतदारानो ,सहानुभूतीने मतदान करू नका, आपल्याला कुटुंब चालवायच नाहीए तर राज्य चालवणार सरकार निवडून द्यायचे आहे
Barobar
हो महणजे ताट कणा असलेले ऊदधवजी हवेत,येडे चाळे वाला फडणवीस नको
Je gujrat chi chakari karnar ahe 😂😂
Maze kutumb Mazi jababdari, (matoshri)
हे मतदारांना समजले तर अजून काय हवे
ज्या मतदारांनी भाजप बरोबर शि.से.आहे समजून शि.सेनेला मतदान केलं आणि शि.से.सोनिया चरणीं लीन झाली..ते सगळे मतदार अपात्र..😂
greate. 😂😂✌️👍
बाळासाहेबांना माहीत होते हे सेना सांभाळू शकत नाही म्हणून बोलले असावेत यांना सांभाळून घ्या किंवा त्यांना बळेच बोलायला भाग पाडले असावे ,ते फारच गलितगात्र वाटत होते. ही पुळचट भाषा कोणाची हे समजून घया.
महाराष्ट्रातील जनता आता सहानुभूती ला अजिबात दाद देणार नाही असे वारंवार पुर्वी घडले आहे पण आता जनतेच्या लक्षात आले आहे जनता आता फसणार नाही
जय महाराष्ट्र..
जनतेला काम करणारे सरकार पाहीजे, पप्पु quality सरकार नको
@@s.deshpande2517 धन्यवाद
सर्वांचे खूप खूप धन्यवाद..
सुशिल साहेब नमस्कार अन सॅलुट तुम्हाला..
सुंदर अफलातून विश्लेषण आहे... आता ऊध्दव सगळेच गमावून बसलेत.. आता यांना कोणती अन् कोनी देणार सहानुभूती... सर्व ओळखुन आहेत या देशद्रोह्यांना.. हिंदू धर्म विरोधी पक्षनेते मंडळी ना...हे शरदचंद्र पवार.. सोनिया...ममता..समता.. च्या संगतीने अन साथीने सर्व च गमावले...
** म्हणतात ना काय राव तुम्ही मानुसकीने अथक परिश्रमाने बापानं भरपुर कमावले...पण यां सोना बाईं च्या अन शरद बापयच्या नादाने सारं धुळीला मिळवलं 😅😢😢😢😢
खरे बोललात तुम्ही सुशिलजी, बाळासाहेबांनी शिवसेना उध्दव ठाकरेंच्या हातात दिली नव्हती तर शिवसेनेच्या ताब्यात उध्दव ठाकरेंना दिले होते.
मी आणि माझे शिवसैनिक मध्ये कोणीही नाही पदे दिलीत ते जनतेच्या सेवेसाठी, व्यवस्थेसाठी मिळविण्यासाठी,मिरविण्या साठी नाही, मा, बाळासाहेब ठाकरे,
❤pp
दोघांचे भांडण तिसऱ्याचा लाभ हेच खरं आहे भाजप आणि सेना भांडणात पवारांनी फायदा करून घेतला यांच्या बरोबरच कांग्रेस ला पण फायदा झाला नाही तर त्याचवेळी कांग्रेस फुटून त्याची अनेक शकलं झाली असती
जनतेचे काम नको कराया , फक्त हप्ते गोळा करायचे आणि म्हने, सहानुभूति मिळेल. वाट बघ म्हणावं. जय श्री राम।
बरोबर .हेच केले पक्ष प्रमुख असताना .
BJP 400 +
जनता वेंडी नाही आणि सगळा कलते काही ही बोलूं ध्या काय फर्क पडणार नाही भावनात्मक होणार नाहीं पवार ठाकरे परिवार सते च्ये बाहर ज पाहिजेत चांगली विपक्षी दल च्यी भूमिका करनाR
Barobar sir
साहेब, सन १९६० पासुन जेवढे मुख्यमंत्री महाराष्ट्राने पाहिले त्यापेक्षा मातोश्रीवरचा मुख्यमंत्री लय भारी निघाला.कारण त्यांनेच आपल्या पिताश्रींनी जिवापाड जपलेला पक्ष पार मोडीत काढून टाकला.
महाराष्ट्र राज्यातील लोकशाही जिवंत असल्याचे आत्ता कुठे जाणवलं!
उद्धस्त झाला बेघर...हा शाप पालघर....😮
पालघरचा शाप नक्कीच पण आपण सर्वांची झालेली तगमग..
.
Sunder yamak❤
Covid kalat dhumakul ghalnare aaj dondghasi padlet
सहानुभूती नेहमी निर्माण होत नाही उठा ने कितीही सहानुभूती निर्माण केली तर तसें होणार नाही.
यांच्या अडीचकीच्या कारभारातून महाराष्ट्र नशीबानेच बाहेर पडला.
उध्दव चा पुढचा बेत असा असेल... दाढी वाढवायची, हातात काठी, गळ्यात पट्टा आणि दसरा मेळाव्यात... आदित्यला सांभाळा..
कुलकर्णी साहेब तुम्हाला मानाचा मुजरा सत्य परिस्थितीला धरून फार सुंदर विश्लेषण केला आहे महाराष्ट्रातील माझ्या मराठी जनतेला गौतमा महाराष्ट्राला हे सुंदर विश्लेषण पोहोचू दे हीच श्रीराम प्रभु चरणी प्रार्थना जय श्रीराम
बोका किंवा भाटीला वाटते कि डोळे मिटुन दुध प्यायले तर कोणाला दिसत नाही!!!!!!!😊😊😊😊😊
एक छान कॉमेंट वाचली
पितृपक्षात श्राद्ध करतात हे माहिती आहे. पण आज पितृ पक्षाचे श्राद्ध आज पाहायला मिळाले
आता नार्वेकरांंनी कसा अन्याय केलाय हे लोकांना समजावून सांगण्यासाठी अंधारे,उबाठाचे ल़ोक आता महाराष्ट्रभर फिरणार.
नम्र सुचना
तुम्ही , भाऊ, प्रभाकरजी, अनयजी, अनिल व इतर मराठी यु-ट्युबर्सनी अश्विनजी आता निदान २२ जानेवारी रोजी , भगवा टिळा लावून विवेचन करावं. आम्ही सुद्धा तुमच्या मागे मागे येऊ...
खुप छान भाऊ उत्तर दिले
😂🙏🙏🙏👏🏻👏🏻👏🏻👏🏻👌👍🚩🚩🚩जय सदगुरू🙏
जय श्रीराम🙏🚩🚩
तुमचे🎉🎊🎉🎊🎉🎊 खुप छान अभिनंदन
हातात काहीच राहत नाही तेव्हाच सहानुभूती निर्माण करण्यासाठीचे प्रयत्न होतो.
Manipulation करण्यात आधारवडांचा हातखंडा आहे.
'मुलाच्या हातात पक्ष नव्हे तर पक्षाच्या हाती मुलगा' - शब्दशः अगदी योग्य अर्थ. 👍
लोकशाहीच्या नावाखाली हुकूमशाही करताहेत हे घराणेशाहीवाले.
याचं असे आहे अगोदर हे पचकून बसतात नंतर त्या केलेल्या वक्तव्यावर विचार करून सहानुभूती हुडकायला सुरुवात करतात.
पात्र ठरविले तरी नाराजी... वा क्या बात है.
म्हंजे आम्ही कसे अपात्र म्हणजेच लायकीचे नाही हेच त्यांना म्हणायचे आहे.
ते आता सांगत आहे ते आमच्या 2019 च्या अखेरीसच लक्षात आलेल होत.
तो आहे तोपर्यंत काहीच "सरळ" नाही होणार. 😂
सत्यंम शिवम् सुंदरम्,
सत्यमेव, जयते
वरची तुटली दोरी,खालचा देव बोंबल्या मारी,अशी दशा झाली
हतबलाना सुप्रीम कोर्ट आणी सहानुभूतीचाच फक्त आधार उरला.
Excellent Analysis. Glad to hear जन पळ भर .. poem written by Bh. Ra. Tambe. My great grand father.
Uddhav lost Shivsena,his ministers becoz of Sharad Pawar, sanjay Raut and Anil parab
Only Shinde,who afraid of ED,CBI,THIS RIKSHWDRIVER HAD ARROUND 5 TO 10 THOUSAND CRORE CORRUPTED MONEY
कुक्कुलं बाळ आहे का उद्धव? त्याला स्वतःची अक्कल नाही का?
🙏👍
साठी बुध्दी नाठी,त्यांना म्हणतात श्रेष्ठी.
जग हे बंदिशाला कुणीही येथे भला चांगला जो तो पथ चुकलेला.
बहुदा जनतेला पथ दाखवून देईल.🙏👍
प्रत्येक रजकरत्याला पक्ष आपल्या ताब्यात असावा राजसत्ता आपल्या ताब्यात असावी असं वाटते त्यात गैर नाही,पण एकतर ती व्यक्ती कमकुवत असते किंवा काहीतरी चुका कळत नकळत करते असे सर्वच क्षेत्रात असते,त्याची परिणीती जी घडायची तीच घडते
😁😁😁 आता शेवटची सर्वोच्च न्यायालयात ‘दाद’ मागून आपली….
…‘दाद, खाज, खुजली’ मिटवून घेतली जाईल.
आणि जनतेने निवडणुकीत लाथाडले की EVM च्या नावाने बोंब मारली जाईल!!
😂😅
@@Khavchatतुम्हाला म्हणायचंय ते मधले वाक्य च ना 😂😂😂
@@hanmantsalunkhe2798 ते फिल्टर होत होते. म्हणून रिप्लाय मध्ये टाकले.😁😁😁
उध्दव कडे षाटेल ते बोलणारा स॔जय राऊत आहे तसेच उध्दट आदित्य ठाकरे हा ही आहे मग उध्दव ला सहानुभूती कशासाठी हबी आहे हे दोन लोक म्हणजे अख्खा महाराष्ट्र आहे हो
फवारा काकांची कुंडली काढा, ग्रह यांना विसरले अस वाटत😂😂😂
"बाळासाहेबांनी शिवसेनेला उद्धवच्या हातात सोपवले नाही, तर उद्धव ला शिवसेनेच्या हातात सोपवले...". Excellent analysis sir.
Utkrushta visleshan. उद्धव ठाकरे च्या हातात काही राहिले नाही. सर्व पक्षacha hishob लोकसभा v विधानसभा निवडणुकीत लागेल मग कोण किती पाण्यात आहे ते समजेल.🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
कुलकर्णी साहेब बापट गुरुजींच पंचांग अजून एक वर्ष चालनार म्हणायचं हे मात्र नक्की जय श्रीराम
आपट एकांग😊
❤ एक झकास अभ्यासपूर्ण विश्लेषण.❤
काकांनी केलेली कारस्थाने आपण
खूप छान पद्धतीने आणि स्पष्ट
उदाहरणासह दाखवून दिलेत.❤
❤ किती छान विश्लेषण केलय
आपण तेही सोप्या वस्तुनिष्ठ
भाषेत.❤❤❤
सुशील जी ,काहीही म्हणा पण खेड्या padyatle लोक सहानुभूती ला बळी पडतात.
मविआ काळातला कारभार त्यांच्या डोळ्यासमोर तेवत ठेवला पाहिजे.
उध्दवने आपल्या पिताश्रींनी जिवापाड जपलेला पक्ष पार मोडीत काढून टाकला.
Excellent explanation ❤️❤️
कोणताही गट हा पक्ष होऊ शाकत नाही.SC ने स्पष्ट निरीक्षण नोंदविले आहे.कीती चाटेगीरी भिक्कार विस्लेषण.
सुशिलजी आपण एकदम परखड मतं मांडत आहे. एकदम खरं आहे
नेहमी खरे बोलावे 🎉
Sushilji तुमची उपमा देण्याची आणि उदाहरण देण्याची हातोटी अजब आहे👏👍😄
अहंकार तुटतो तेव्हा खुप त्रास होतो आणि शहाणपण ही येत..... ज्याना दुखवता ते मजा बघतात....
अहंकार स्वतःच्या आत्मचिंतनानी शांत झाला तर ठीक.....नाहीतर कर्मा नी शांत करायचं तर खूप जड जातो
@@dktrades4809 👌🙏
अचूक विवेचन = उद्धव शिवसेना सांभाळण्यासाठी अक्षम ... बाळासाहेब . म्हणून जुन्या मंडळींस यांना सांभाळण्यास सांगितले .
शुशील कुलकर्णी मुख्य विषय सोडुन बडबड बंद करा महणुनच पक्ष चोर महणुन आपण प्रसिध्द आहेत
एकदम कडक तुम्ही त्रिमूर्ती आहात
भाऊ तोरसेकर सुशील कुलकर्णी प्रभाकर सुर्यवंशी यांना त्रिवार वंदन आणि शुभेच्छा
योग्य विश्लेषण 🎉
छान.❤❤❤
पक्ष उभा करणे हा एक धंदा झाला आहे, पुढच्या पिढ्यांची सोय व्हावी यासाठी
शरद पवार आता जुने झालेत , संजय राऊत स्वतःला समजायला लागलेत.. महाराष्ट्राचे नेते
Very good
घर कोबडा
ऊदध
सुप्रीया ताई करूनका घाई, उबाठाच्या हाती राहील नाही काही. उरल्यात फक्त वीट्टी दांडू, चींचोके आणि गोट्या मदन विकास आत्माराम (मविआ) सोबत.
जय श्री राम 🌹🙏🌺🚩🚩
जीत आखिर सच्चाई कि ही होती है
सर, आपला हा व्हिडीओ पाहिला कि असे वाटते जनजागृतीचा उत्तम मार्ग आहे.
आदरणीय बाळासाहेबांना माहित होते की, आपला नेभळट पुत्र शिवसेना सांभाळायला लायक नाही , म्हणूनच तमाम शिवसैनिकांना विनंती केली होती की उद्धव ला सांभाळून घ्या .
श्री सुशिलजी त्या उबाठा, पेंग्विन संजय, या सर्व नेत्यांची अटक, स्व श्री सुशांत, दिशा श्री ची समुद्रा मध्ये बुडवून खून करणे यावर काय झाले ते कळवावे, सांगावे. प्रतृत करावे.
बाकी उत्तम
म्हातारा पूर्ण महाराष्ट्र खाल्ल्या शिवाय जाणार नाही. खुप छान विश्लेषण.
सुशील भाई
ठाकरे ब्रांड को ठाकरे पुत्र ने ही डुबोया
श .पवार स्वता कोर्टात न जाता ऊबाठा जाण्यासाठी सांगतात .
तथ्यावर आधारित विश्लेषण.खूप मस्त चपराक बसली सहानुभूती निर्माण करणार्यांना.सुशील सर आपले त्रिवार अभिनंदन.१००टक्के खरं विश्लेषण.धन्यवाद.
🙋♂खुपच छान सर🌹🌹🌹👍
ही लोक गिरे तो मी टांग ऊपर.
राहुल नार्वेकरांनी खास करुन उठा च्या गटाला "पात्र" असे उपरोधाने घोषित केले आहे. महाराष्ट्राला इतकी पात्रं याची देही याची डोळा पाहायला मिळतात हे रामाच्या प्रतिष्ठापणे पेक्षा मोठा इव्हेंट आहे. आता राजकीय वनवास सुरू होईल.
माननीय उबाठाला हिच वेळ आहे इंडी मधून बाहेर पडावयाची कारण आदित्यचा विचार करा त्याचे भवितव्य संपुष्टात येईल...108%
आदूबाल पण बापासरखं अजून हवेतच आहे.
आता सर्वोच्च न्यायालयात न जाता , उरलेल़ी लज्जा घालू नये, असे वाटतं
उध्दटाने उद्धटपणा उद्धटपणे केल्याने कर्तेपणा नाकर्तेपणे ह्या सर्वांचा कळस गाठला आहे.......
आपलेच आमदार का नाराज आहेत, याकडे लक्ष दिले असते तर ही वेळच आली नसती
अति तिथे माती, जास्त दिवस विकता येत नाहीत रिकामी पोती😂😂😂
Effective communication of real facts and true facts ..thanks for sharing Namaste
आता उठाच्या बाजूने आंदोलन करणारे त्यांच्या मधिल किती शिवसैनिक आहेत? हा संशोधनाचा विषय आहे.
Mumbrache lok hi javlche zalet, paisa feklyavar kahihi.
Lok hushar ahet..
🙏🙏🙏
बाळ ठाकरे सुद्धा घराणेशाही चालणारा होता त्याच आयुष्य गेल कॉंग्रेस ला घराणेशाही बोंबलन्यात मग कशाला माझ्या उद्धव ला सांभाळा........
नं एक मुख्यमंत्रीपद नंबर दिला कोणी नंबर एक मुख्यमंत्री स्वताचा पक्ष संपवेल का
Excellent presentation.
Supriya & Aditya must be waiting for those Two Demise for another mercy Wave for their Survival.
it will not happen ....... and if ....voters will be happy .....
these two odd smile stones must be called for better future of m'rashtra
Yup
शतायुषी भव 😅
ज्या वयात आपले हात आशिर्वादासाठीचं असतात हे विसरलेले आसतात हे कपाळकरंटेचं!!!
सुशीलकुमार, आपले विश्लेषण योग्य आहे, धन्यवाद.
कधी स्वतःवरच विश्वास गमावून बसतील की !!!😊
सुप्रीम कोर्ट सुद्धा हाच निर्णय कायम करणार. यात शंकाच नाही..तुम्ही कितीही कोकलत बसा..बाप पळवला काका पळवला..बाप पळवला काका पळवला..
कोणया असणया नसणया वरून का ही राज करणात आणि देशात काही ही फरक पडत नाही. हर् हर् महादेव. सुंदर विश्लेषण
वाकडे म्हणजे धोका,विश्वासघात, पाठीत खंजीर.
Very nice analysis.
तसे फैसला देताना चुक झाली आहे.मा.शिंदे साहेबांची शिवसेना हीच खरी शिवसेना आहे हे ठीक आहे पण उबाठा सेनेचे आमदार हे अवैध असलेचे फैसल्यामध्ये दर्शवावयास पाहिजे होते आणि ते कायदेशीर ठरले असते.जय हिंद जय श्रीराम जय श्री छत्रपती शिवाजी महाराज भारत माता की जय वंदे मातरम् जय जवान जय किसान जय हो सनातन हिंदु धर्म जय हो मा.शिंदे साहेबांची शिवसेना 🌹🌹🌹🌹🌹👌👌👍👍👍👍👍
।। जय श्री राम।।
अध्यक्ष नार्वेकर यांनी अभ्यासक निर्णय दिलेला आहे ही माझाच पक्ष म्हणण्यानुसार चपराक
किती दिवस एक पार्टी च्या बाजूने बोलणार?
विरोधात पण बोलतात की. तुम्हीच ऐकत नाही वाटत.
तुम्ही भाजपाचे एजंट आहे असं तुम्हाच्या बोलण्यात येतो
पालघर मध्ये निर्घृण हत्या झालेल्या साधुचे हास्य-व्यंग्य कसे विसरता येईल,,,क्षण क्षण जाणवते,😢
शकूनी मामाने मुख्यमंत्री पदाचे दाखवलेले गाजर