तिसरी आघाडी हाच पर्याय | Sushil Kulkarni | Analyser | Manoj Jarange | Sambhaji Raje | Ambedkar
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 16 ก.ย. 2024
- माध्यमांच्या प्रवाहात वाहत जाण्यासाठी नाही तर माध्यम विश्वाला प्रवाही ठेवण्याचा हा प्रामाणिक आणि छोटा प्रयत्न आहे. जे मुख्य माध्यमाच्या प्रवाहात दिसणार नाही ते येथे नक्की दिसेल याची खात्री आपल्याला देतो. छापून यावी अथावा दाखवावी वाटते ती जाहिरात असते आणि जे लपवून ठेवावे वाटते ती बातमी असते. ही बातमी आणि या बातमीचा समग्र आढावा देण्याचा यथाशक्ती प्रयत्न. येथे सुपारी दिली अथवा घेतली जात नाही. ही पानटपरी नाही हे लक्षात ठेवावे.
आम्ही आपणास वचन देतो की, प्रत्येक विषयातील सत्य आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न करू....
analysernews.com is a website dedicated to not only breaking news but also providing complete news to society. through this website, we are intended to bring an effective web news channel to the front of all of you. We will have a responsible attempt to bring truth to the news from social media and different kinds of media. we give a word that we will try to present the truth from every subject.
------------------------------------------------------------------------------------------------------------------
Support us on PhonePay - 9422744504 (UPI Id - 9422744504@ybl)
Support us on GooglePay - 9422744504 (UPI ID analyseraurangabad@okaxis)
Support us on Paytm - 9422744504 (UPI Id - 9422744504@paytm)
-----------------------------------------------------------------------------------------------------
Contact us -analysernewshelp@gmail.com
Social Media
Join Discord and ask your Question to Analyser News
/ discord
Website - analysernews.com
Facebook - / analysernews
TH-cam - / analysernews
Instagram - / analysernewsofficial
Twitter - / analyser_sk
------------------------------------------------------------------------------------------------------------------
To get perk access to Analyser News join this channel
/ @analysernews
------------------------------------------------------------------------------------------------------------------
#AnalyserNews #SushilKulkarni #Analyser #NewsAnalysis #ShrikantUmarikar
मनोज जरागे कोणालाही उभे करणार नाहीत 💯
मुस्लिम रक्त भेसळ औलाद आहे ती 😂😂😂
बरोबर. उभे करणार नाहीत.पाडणार. त्याच्यामागे असणाऱ्यांना सांगणार पाडा...
वरचे वर सांगून पण यांना समजत नाही वाटत
जहांगे स्वतः चे उमेदवार उभे करु शकणार नाही. तेवढा त्याच्यात दम नाही. कारण तो शरद पवार यांना विरोध करणार नाही. शरद पवार त्याचे गुरू आहेत.
वा, कुलकर्णी साहेब गोड, आयडिया
अहो ह्यांना आंबेडकर कधीच कळणार नाही..... लोकसभेच्या निवडणुकीतून तरी शिकल पाहिजे हे फक्त ह्यांचा फायदा घेणार....आणि प्रकाश आंबेडकर हे सर्व विचारी नेतृत्व आहे
VBA ♥️ Balasaheb Ambedkar साहेब
गु खा
कुलकर्णी साहेब हे(jarange) उमेदवार नसतात देत अंधारात तुतारी वाजवीत असतात 💯💯😂
Jarange Saheb 288 jaga ladhavnar..
te harayla ghabrat nahit..
@@ravindrakshirsagar1834 ते एकही जागा लढवणार नाहीत ते सुपारी घेवून तुतारी वाजवणार
@@ashishsultane9813 Mahitiye.. Harnar mhanun ghabrun nahi ladhavnar
Well Said 👌
@@ravindrakshirsagar1834 तुम्हीच म्हणता ताकत आहे तुम्हीच म्हणता हरणार वा रे डबल ढोलकी😂
jaraange उमेदवार उभे करणार नाहीत. ही काळ्या दगडावरची रेघ आहे
ते उभे करणार नाहीत, पाडणार 😢
आतापर्यंत महाराष्ट्रात शरद पवार यांनी नेहेमी घोंगडी राजकारण करून रात्रीचे राजकारण कारून काळोख डाव टाकले आणि हिच भाषा घोंगडी राजकारण करण्याचे जरागे उघड बोलत आहे
जय श्रीराम सत्य मेव जयते
प्रत्येकानी स्वतंत्र लढले पाहिजे तेव्हा कोन कीती पाण्यात आहे ते समजेल मी मोठा तो मोठा कळेल कुलकर्णी साहेब तुम्ही बरोबर बोलता जयभिम वंचित बहुजन आघाडी जयभिम
एकदम सुंदर विषलेशन आणि नक्कीच परिवर्तन होऊन सत्तानंतर होईल
एक युती आहेच , दुसरी आघाडी आहेच मग अजून तिसरी चौथी युती आघाडी होऊन जाऊद्या. मतदारांना पण मते देतांना डोक्याला त्रास व्हायला पाहिजे.
😄
😁😁😁
अशी धमाल राजकीय पक्षांनी महाराष्ट्र राज्य येथे प्रथमच निर्माण झाली आहे ,!
जरांगेनी खरेच मुख्यमंत्री व्हावे म्हणजे मराठा आरक्षणाचा प्रश्न ते सोडवतील .
बाळासाहेब आंबेडकर हे आघाडी मध्ये पाहिजे खूप मोठी शक्ती निर्माण होऊ शकते
भाजप ने कमीतकमी 160 जागा लढविल्या पाहिजे.
नाहीतर युतीची गरज नाही.
भाजपने जास्तीत जास्त कार्यकर्त्यांना समाधानी
ठेवले पाहिजे.
नमस्कार धन्यवाद जय श्रीराम
180 +
अगदी बरोबर आहे..
जरांगेने जातीवादाने मराठवाडाच नाहीतर संपूर्ण महाराष्ट्र नासवला !
या मूर्ख माणसामुळे हिंदू धर्म विभागला गेला आहे .
भविष्यामध्ये जेव्हा हे राष्ट्र मुस्लिम राष्ट्र होण्याची शक्यता असेल त्यावेळेस या मुर्खाची आठवण सर्वांनी काढावी ....
राजू शेट्टी,बच्चु कडु, मनोज जरांगे, प्रकाश आंबेडकर, संभाजी महाराज, अजुन कोणी असेल तर यांना घेऊन तिसरी आघाडी करावी
जरागे ची अवकात नाही उभा रहायची त्याला मालकांनी फक्त अंधारात तुतारी वाजवायला सांगितलं नाहीतर मग पगार नाही 🤣🤣
Aapan kon , aapli aukat kiti ? 😂😂😂😂
तुझी कीती आवकात आहे तु उभे कर मग तुला कत्रा तरी विचारतका
अजितदादा स्वतःहून महायुतीमधून बाहेर पडणं फायद्याचे.
नाही पडले तर त्यांना महायुतीमधून हाकलून दिले पाहिजे.
युतीमधे आल्यानंतर त्यांना आपल्या चुका दिसायला लागल्यात
संघ त्यांच्यासाठी मुकाट्याने काम करणार आहे, पण अजित पवार यांचे कार्यकर्ते भाजपा साठी काम करणार नाही
भाजपाने, बहुधा अमित शहा यांनी अजित पवारांना "चारसो पार" साठी युतीत घेवून शरद पवारांच्या पक्षाचे शुद्धीकरण केले, त्यांचेकडे तिकिटे जास्त असल्याने भाजपतील चांगले नेतेही त्यांच्या आश्रयाला गेलेत. संपत चाललेल्या शरद पवारांना भाजपाच्या चाणक्याने पुन्हा बळकटी दिलीय .
केला तुका आणि झाला माका 😂😂
नमस्कार सुशील जी तुम्हांला आज सांगतो तिसरी आघाडी झ्हाली तर महायुती ला कोणी रोखू शकत नाही
एकदम बरोबर बोललात सुशील जी. लोकांना पण जबरदस्तीने मत देण्यापेक्षा आपल्या आवडीच्या उमेदवाराला मत देता येईल
Choice milel ,he khare aahe!
एकदा इच्छुकांना त्यांची जागा दाखवायलाच हवी, सर्वांना उभे राहायची संधी मिळायलाच हवी, अपक्ष म्हणून जरी ते लढले तरी चालेल, सर्व पक्षातील नाराजांनी अपक्ष म्हणून लढायला हवे, जारांगेने त्यांचे उमेदवार उभे करायला हवेत, होवून जाऊ द्या एकदाचा सोक्षमोक्ष!
तिसरी आघाडी होत असेल तर bjp ने स्वतंत्र 288 जागा लढवाव्यात काही ठिकाणी शिंदे गट व मनसे शी मैत्रीपूर्ण लढत म्हंजे निवडणुकी नंतर bjp ,शिंदे गट , व मनसे सत्तेत सभागी करा छत्रपतींचे हिंदवी स्वराज्य महाराष्ट्रापासून पाया निर्माण करा
या जरांगेच थोबाड बघायची इच्छा नाही त्याला दाखवू नये ही विनंती.
😄😄😄😄👌
गावठी मिथुन 🤣
Charsi ganjedi chillim fukkya bevda
जरांगे पाटील साहेबांचा थोबाड बघायची इच्छा नाही मग तोंडात कशाला घेतो...............................नाव आमच्या पाटलाचा आमचा नेता पाटील हा भ्रष्टाचारी नाही
मनोज जरांगे पाटील यांच्यामुळे बऱ्याच जणांना मूळव्याधाचा त्रास वाढलाय.
😂😂😂😂
पाडले तर.मीच .पाडले.,..आलेवर....मीच......आणले
लाईक 1113 😮 😊
होऊन जाऊ द्या सर्वच बाजार बुंग्यांना स्वतःची खाज जिरवून घेण्याची चांगलीच संधी आली आहे
सुशीलकुमार, आपले म्हणणे योग्य आहे, धन्यवाद.
मनोज जरांगे हे काका चं तारेवरचं मांकड ते फिरवतील तसं ते वर खाली होत राहील...तो.काही तिसऱ्या आघाडीत सामील होणार नाही
तारेचे दोर काकांच्या हाती आहेत.
तुझा दोर कुणाच्या हातात आहे रे चिंपाझी....
😂😂😂😂
काकाने त्याच्या हातात तलवार द्यावी. गोष्ट आहे ना ती..
राजा त्याच्या प्रिय माकडाला तलवार देतो, आणि सांगतो की, मी झोपतो,तू सौरक्षण करायला बाजूला बस. माशी सारखी राजाच्या तोंडावर बसत असती. राजाची झोप चाळवत असती.माशी राजाच्या नाकावर बस्ती. माकड तलवारीचा घाव घालतो,माशी उडून जाते.आणि राजाचे नाक कापते. तसें होणार...
राजा...आणि...त्याचे...प्रिय..
जे जे कोणी कागदोपत्री नसलेले हौसे,गौसे,नौसे बोगसपाटील, मुघल पाटील, नीझाम पाटील, हायब्रीडपाटील,गंजडीपाटील,बेवडेपाटील,भामटेपाटील,दलींद्रे पाटील,खर्जुले पाटील,भीकारचोट पाटील,आरक्षणचोर पाटील,
असे आडनावा मागे पाटीलनाव लाऊन ऊघडपणे दोन तीन बापांंची नावं मीरवणार्या भेसळ औलादींनो चीळग्या पीळग्यांनो,गाबड्या डबड्यांनो,टंबराळ्या टरमाळ्यांनो,तुमच्या आडनावा मागच पाटील सुद्धा कुणबी नोंदीसारख बळजबरीनेच मागच्या दारातनं घुशीवलय रे स्साले दोन बापाच्या पैदाशीं दोनआडनांव लावताय........ ते काढा बोगसपाटलाच्या ऊसातल्या बारबाप्यां शेमन्यांनो.🤣
What about eknath shinde ?
सुशिलजी मी एक मतदार म्हणून आपल्या मताशी सहमत आहे
च्या आयलां इतकी मजा महाराष्ट्राच्या निवडणुकीत कधीच आली नव्हती.पण यांच्या लक्षात तरी राहील का की आपण कोणत्या पक्षाचे आहोत 😂😂😂😂
कुलकर्णी आपने खरे सत्य पत्रकार आहात आजचे विश्लेषण अगदी सत्य आहे सर्व वाशी दोनशे आआठयांशी उमेदवार उभे करावेत व स्व यांची ताकद आजमावी
खरंच मनोज जरांगे पाटलांनी 288 जागा लढायला काहीच हरकत नाही
तेवढीच निवडणूक आयोगाला deposit जप्त झाल्यावर पैसै मिळतील 😊
राज ठाकरेंनी प्रकाश आंबेडकर प्रहार संघटना शेतकरी संघटना अशा छोट्या छोट्या नेत्यांना एकत्र करून उमेदवार उभे करावे त्यामध्ये कमीत कमी साठ आमदार निवडून येण्याची शक्यता आहे
कुलकर्णी साहेब खूप चांगली बाईट आहे जय भीम
त्यांना मुख्य मंत्री नाही होइचे त्यांना छत्रपती होइचे
सुशिलजी खुप छान माहितीपूर्ण विडिओ. धन्यवाद
मला वाटतं महाराष्ट्रात संयुक्त मुख्यमंत्री पदाचा प्रयोग करून पाहावा. मविआचं/महायुतीचं सरकार आलं तर प्रत्येक पक्षाचा एक मुख्यमंत्री 😂😂
😁😁😁
शरद पवार पक्ष मनोज jarnge पाटील mhavikas आघाडी che मुख्यमंत्री पद उमेदवार म्हणून जाहीर करावा ही विनंती
जरांगे मुख्यमंत्री बनणार हे नक्की... 🤔🤔
😂@@prakashrajput2915
❤ खरंच तिसरी आघाडी श्री.जरा गे यांनी काढावी.
Jarange kahi election ladhavu shkaat nahi
कुलकर्णी साहेब खुप छान विशलेशन केल्या बद्दल धन्यवाद
यह पब्लिक है सब जानती है असली कया है नकली क्या है।। जय महाराष्ट्र।।
सुशिल जी सुंदर विश्लेषण सर.
जरांगेचा ग्रूप सोडून इतर सगळ्या जातींनी एकत्र येऊन जरांगे थर्डक्लास माणसाला धडा शिकवावा.
एकत्र आणणारा नेता नाही
त्याला वस्ताद भेटणे सध्या गरजेचे आहे इतका उच्छाद मांडलाय त्याने
तुमची ठासली म्हणुन असा विरोध करणे समजू शकतो आम्ही 😂
@@ganeshshelke6559288 umedwar ubhe kar jarangya himmat asel tar
Kharey saglya itar jaatinni ekatra yaawe!
3rd class kon जनतेला कळत
जरागे नी आता 288 जागा लढावयात तरच खरी ताकद दिसून येईल..
शुसिल, भाऊ बरोबर आहे,😊
सर्वच ईच्छुकांनी हींमते मर्दा म्हनुन वैयक्तीक कुवत आजमावन्यास हरकत नाही ...
प्रत्येक पक्षाने स्वतंत्रपणे निवडणूक लढावी व मैदानात उतरुन आपली ताकत दाखवावी या मताचा मि आहे आपण जे विचार मांडतात ते योग्यच आहे आणी म्हतवाचे वाटते कि तिसरी आघाडी व्हावी ❤
त्या जरांगेच्या शिवराळ भाषेने आताच कंटाळा आलाय. त्या मुख्यमंत्री कसलं करताय... शरदाची चाल आहे ती .... अशीच वळवळ करत बसतो. महाराष्ट्रातला केजरीवाल
Same like fadanvis ? 😂😂😂
जरांगे मुख्यमंत्री झाला तर महाराष्ट्रात हैदोस सुरू होईल.
Same like in fadanvis home ministry ? 😂😂😂😂 now what's happened in maharashtra .
लोक सभेला जनता फसली वीधान सभेला फक्त महायुती 😅😅😅
👌👌
👌👌👌
जबरदस्त विवेचन, आपण ग्रेट आहात,
मनोज जा्रांगेना कोणीही उभा करणार नाही.
टीका करणारे षंड आहेत.
सगळी पापी लोक पडले पाहिजे मग ती महायुती असून नाहीतर अजून महाविकास आघाडी असून हे सर्वसामान्य महाराष्ट्र जनतेचे इच्छा आहे कुलकर्णी साहेब मी जेवढे जास्त व्हिडिओ कराल महायुतीचे तेवढी जास्त पडणार ते लोकसभेला जसं झालं तसेच विधानसभेला होणार पब्लिक आता खूप हुशार झाली सर जेजे सुपारी घेऊन व्हिडिओ करतात त्यांना मुळव्याध होणार
True , he is a dallya of fadanvis .
विधान सभेच्या मैदानात फक्त वंचित बहुजन आघाडी च बाजी मारू शकते बाकी कोणी नाही जय बाळासाहेब आंबेडकर जय वंचित बहुजन आघाडी जय भीम 🙏🙏
तिसरी आघाडी सोडून मनोज जरांगे साहेब यांचे स्वतंत्र २८८ लोक आहेत व या सर्व आघाडी त समाविष्ट बंडखोर हे ही मोजले तर हि संख्या फारच मोठी होते व मतदार मात्र मर्यादित आहेत
मविआ सत्तेवर आली तरी जरांगे फडणवीसांच्या मागे लागत राहणार.
मावीआ जिंकली तर जरांगे चे काम संपणार ते घरी बसतील ..
पण भाजपचा विषय लय हार्ड हाय यावेळेस
कुलकर्णी साहेब नमस्कार धन्यवाद
तिसरी आघाडी शक्यतो होणार नाही, पण जरांगे यांना धोका देणारे मात्र नीट राहणार नाही, असे दिसते.
जरांगे यांनी स्वतः निवडणूक लढवावी
*कुलकर्णी साहेब.*
*आ. प्रकाश आंबेडकर एकचं शेर महाराष्ट्रात आहे. तो कोणाला हीं घाबरत नाही.*
*जेव्हा प्रकाश आंबेडकर यांनी तिसरी आघाडी काढली तेव्हा हेच लोकं म्हणतं होते कीं तिसरी आघाडी कशाला.?*
लोकसभा मधे कमी टक्के वारी मतदान झाले आता विधानसभा मधे मतदान टक्के वारी वाढली तर फायदा महायुती लाख होते
बिजेपी निवडुन येणार.
आदरणीय जरांगे पाटील यांना लोकसभेच्या निवडणुकीच्या अगोदरच बाळासाहेब आंबेडकर समजले नाही तर आता ते काय समजून घेतील यात मात्र शंका आहे आणि आमच्यासारख्या सामान्य माणसाला तर वाटतं की जरांगे पाटलांना बाळासाहेब समजतील हे काही शक्य नाही त्यामुळे जरांगे पाटलांनी तिसरी आघाडी जरी केली ती सपशेल अपयशीच ठरेल महाराष्ट्र मध्ये
खरंतर पंच रंगी विधानसभा निवडणुकीत उमेदवार उभे राहावे तेव्हाच खरी लोकशाही जिवंत राहिल व खरी ताकद ज्याची त्याची शक्ती रयत दाखवून देईल जगदंब स्वराज्य शेतकरी
महाराज म्हणतात जरांगे घेणार एकत्र !!! कोणाच राजकारण हे ? अगम्य 🙏
संपुर्ण सहमत.
सर्वांना समजायला पाहिजे
जरांगे पाटील निवडणूक लढविणार च नाहीत.
फक्त वंचित बहुजन आघाडी
अगदी बरोबर विचार मांडले
1:09 आले किती गेले किती संपले भरारा,इथे देवेंद्रजीच्या नावाचा रे अजुनी दरारा.
😂😂😂
पसंतीनुसार मतदान पध्दतीचा अवलंब करावे... तसेच असे केल्यांने मतदारांनाही त्यांच्या आवडीच्या पक्षाला मत देता येईल नी खरोखरीची लोकशाही आपल्या देशांत येईल... कारण आता आहे ती नेतेशाही आहे.
तिसरी आघाडी झाली तर महायुती फायदा, नाही झाली तर महाविकास आघाडी फायदा
Ekdam uttam
खर तर पक्षात सामील झाल्यावर २ वर्ष तरी उमेदवारी देऊ नये त्यांनी तेव्हा पक्षकार्य करावे, पक्षात आल्यावर नजिकच्या निवडणूकीत उमेदवारी दिल्यावर खरे जूने कार्यकर्ते बाजूला पडतात
जयश्री राम ❤❤❤❤
कमळ नेहमी चिखलातच उगवते...
भविष्यात पाच वर्षात पाच मुख्यमंत्री आणि दहा उपमुख्यमंत्री होतील याबद्दल माझ्या मनात शंका नाही!😂
😂😂
महायुती मध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले साहेबांचा गट आहे. तुम्ही विसरला.
बहुजन समाज पक्ष
जरागे पाय वर करूण उताणा होणार
फारच सुंदर..वा,वा..कमाल केलीत..
कुलकर्णी आपणं बीजेपीचे पाकीट धारी पत्रकार आहात तुम्ही आणेक पक्ष लढावे व परत बीजेपी निवडु यावे असे वाटते जयभिम जयवंचित
आपलं भलं होत नसेल तर..दुसऱ्या च लुकसान करणे सोपे असते..आपलं चांगलं होत नाही दुसऱ्या च कस हू देणार...त्या साठी हिंमत लागते
भूछत्र हॆ वटवृक्ष बनू शकत नाही.
कृपया त्या जरांगेबद्दल चर्चा करू नये, तो आरक्षण सोडून राजकारणात घुसला दोन महिन्यांनी दिसेल की तिसरीच भानगड काढील
Thankyou
🙏🙏🚩 @thaksen
बारामतीचा सुपारीबाज मनू २८८ ऊभे करणार नाही
Every party should contest independently,
जरागेला उमेदवार उभे करायचे असतिल तर मराठा समाजाला nota लाख मतदान करायला सांगावं .हर हर महादेव
मनोज जरांगे पाटील आणि बाळासाहेब आंबेडकर एकत्र निवडणूक लढवावी
आता जरांगेना देखील निवडणुक लढवाची इच्छा झालेली आहे.काकांनी माकडाची दोरी हातात घेऊन जनते समोर कस नाचवतो बघा ? लोकांना चांगली संधी मिळतेय माकडांचा खेळ बघायला मिळणार आहे !
दहावी पण आघाडी स्थापन करा म्हणजे मस्त मतांचे विभाजन होईल भाजप ची मते फिक्स असतात
जरांगे शरद पवारांचा पिंटू तो असं काही करेल असं वाटत नाही
राष्ट्रीय परिवर्तन मोर्चा काढण्यात आला कुळकर्णी महाराज हे पण सांगा
हंगाम असतो ह्यांचा😂 निवडणुका आल्या की भामटे धंदे सुरू
२ पैसे भेटले की अर्ज मागे घेतात..😂❤
तीसरी, आघाडी म्हणजे B टीम याचा फायदा भाजप ला होणार.
इंडी आघाडी टिकली नाही ती तिसरी काय टिकणार जनतेला एकाच पक्षाचे राज्य हवे आहे. तेही केंद्रात आणि राज्यात एकाच पक्षाचे असावे.
ते साठी सगळे पक्ष ni स्वतंत्र पणे इलेक्शन लढवय्ये पहिजे na boss ❤
10%दिल की mhartha नेतृत्व ne जनता la सांगा ना adolan कशाला पहिजे
सुनिल जी छान रसायन सांगितल. माकडाच्या हालात कोलीत देता. जरासंधाच्या हाताखाली छत्तरपती.
अजब रसायन 😂😢
ज्या महाराज म्हणवुन घेणाऱ्या ना बी जेपी नेच खासदार बनवले होते. हे महाराज विसरले। काय?