Kahi varshani ha dusrya pakshat pravesh karnar va bjp vishayi pan asach bolel.ata shivsena va congress la shivya deto adhi bjp la dyaycha.mhanun konihi serious ghevu naye.he mahashay jar nivdun ale tar lokshahi sampali as confirm hoil
Bhava ye koknat.ani rasta bagh .je zavne boltat na 5 year zale amhi MLA Ani khajdar ahe tyanchya aadhich amcha rasta purn okay ahe .aajun pan bagh dusryanchya thikani Kam ch chalu ahe .ya sathi Narayan rane pahije .Kam kela ya mansane @@nileshjawanjal196
मोठी चूक केली बाळासाहेब यांनी शिवसेनेचे खरे शिलेदार छगन भुजबळ साहेब, नारायण राणे, राज ठाकरे यांना केवळ पुत्राच्या मोह मुळे ही आज परिस्थिती निर्माण झाली आहे
मुंबई महानगर पालिका २५ वर्ष उबाठा शिवसेनेच्या हातात आहे , मागील वर्षीचे बजेट आहे ३६००० कोटी, ह्या वर्षाचे बजेट आहे ५१००० कोटी , आता सांगा मुंबई मधील मराठी माणसासाठी उबाठा शिवसेनेनं काय केल? विरार-वसई, बदलापूर ला मराठी माणूस का गेला? परप्रांतीयांच्या अनधिकृत झोपड्या कशा उभ्या राहिल्यात? अनधिकृत झोपड्या का नाही तोडल्यात , उबाठा शिवसेनेचे नगरसेवक गप्प का राहिले? त्यांना रेशन कार्ड व इतर कागदपत्रे देणारे महानगर पालिकेचे अधिकारी मराठी होते ना? का नाही ठेवला शिवसेनेने त्यांच्यावर अंकुश? शिवसेनेने किती इस्पितळे मुंबईमध्ये बांधलीत ? उबाठा शिवसेनेने किती शाळा मराठी माणसासाठी मुंबई मध्ये बांधल्यात ? आहेत त्या इस्पितळात, शाळांमध्ये मराठी माणसासाठी उबाठा शिवसेनेने काय सुविधा दिल्यात? दरवर्षी पावसात मुंबई बुडते त्यावेळी चाळीत मराठी माणूस २ दिवस झोपत नाही, काय केले उबाठा शिवसेनेने मुंबईमधील मराठी लोकांसाठी? महापालीकेत २५ वर्षे सत्ता असून मुंबईतील मराठी लोकांसाठी काय केले नाही ते मुख्यमंत्री बनून महाराष्ट्रासाठी काय करणार ?मुख्यमंत्री होता तेव्हा सुद्धा पेट्रोल चे भाव कमी करू शकत होता , तेव्हा नाही केले ? राज ठाकरे म्हणतात तसे हा उद्धव भरवशाचा माणूस नाही आहे
फक्त निवडणुका आल्या कि ह्यांना मराठी माणूस आठवतो मुंबई बकाल व्हायला हे लोकच जवाबदार आहेत, फूट पाथ वर फेरीवाल्यानी आणी ट्रेन मधल्या जीवघेण्या गर्दीने मराठी माणसाचा जीव आता गुदमरायला लागलाय आणि झोपड्या मध्ये राहणारया परप्रांतीयानी S R A योजनेत उखळ पांढर करून घेतलं आणी मराठी माणूस मुबंई बाहेर घर कर्ज घेऊन हफ्ते आयुषभर फेडतोय ते ह्यांना कळलं नाही का ?
राणे साहेबाना मुख्यमंत्री केल ते उगीच नाही. मुख्यमंत्री शिंदे साहेब खरे शिव सैनिक त्याणी शिवसेना वाढवली बाळासाहेबाची काळजी घेतली. हे खुप मोठ कार्य आपल्या हातुन घडलं 👌🙏🙏
बरोबर आहे सेना प्रमुख व्हायच होत म्हणून नारायण राणे राज ठाकरे यांना बाहेर कायचा प्लान उद्धव ठाकरे ने केला, शेवटी बाप म्हणून बाळासाहेबांनी मुलाच मन समजल।
नारायण राव: आता तुम्ही स्पष्टपणे उध्दट बद्दल बोलायची वेळ आली आहे. उध्दव, मोदी आणि शहा यांच्याबद्दल अतिशय मुर्खासारखे बोलला आहे आता तुम्हाला बोलायलाच पाहिजे!
बरोबर आहे ते जनतेला सांगण्यासारखं नाही.पण उद्धवला माहित आहे.ते सांगितलं तर लंडनलाच स्थायिक व्हावं लागेल.म्हणून राणे साहेबांवर काही भाष्य करत नाही.फक्त मोदी शहा
@@surendramangesh7822 उद्धव साहेब एक पक्ष प्रमुख आहेत आणि ते एका पक्ष प्रमुखावर मुख्य व्यक्तीवरच बोलणार राणे कोण फक्त केवळ उमेदवार. राणेसाहेबावर बोलून राणे साहेबांना अजून कशाला मोठं करतील.
@@surendramangesh7822 नारायण राणे आहे तरी कोण त्याच्यावर टीका करायला?? स्वत:चा पक्ष भाजपात विलिन केला नारोबाने.. नारायण राणे ना कुठल्या पक्षाचा अध्यक्ष आहे, ना कुठल्या पक्षाचा आमदार आहे, ना खासदार.. मग असल्यांवर काय बोलणार उद्धव ठाकरे
पोराला मुख्यमंत्री करायचय हया ला काय काम केल २.५ वर्षात बालासाहेबांचे काय विचार जपुन ठेवले उद्धव ठाकरे तु भाषणात बोलतो हिंदुधर्माला नाव ठेवतो तु रामाला नाव ठेवतो कधी शेतकर्यांच्या बांदावर आला का ऐसी सोडुन मुंबई मुंबई नुसत पैसा पैसा करतो राजकारण करतो कधी शिवाजी महाराजांच्या गडांची तडजोड करण्यासाठि पुढाकार घेतला का शेतकरी आत्महत्या करतो कधी तिकडे त्या कुटुबाला भेटला का शहिद जवानांवर बोलला का राम मंदिर बादले गेला का रूसुन बसलाभाऊ तु जो हिदू असुन हिंदु चा विरोध करतो तेला आम्ही माणत नाहि बालासाहेब होते तेव्हा खुप अभिमान होता त्याचा कॉग्रेस चे कधी तळवे चाटणार नाहि हे विचार बालासाहेबांचे हिंदुत्ववादी होते आणि तु बस झाल आता जय श्री राम जय शिवराय जय जवान जय किसान
खासदार म्हणून हे लढणार आहेत संसदेत जनतेचे प्रश्न घेऊन आणि निवडणूक सभेत ह्यांना फक्त ठाकरे कुटुंबियांची व त्यांच्या पक्षाची आणि नेत्यांची निर्भत्सना करायची आहे.खरंच लोकशाहीची विटंबना.हताश जनतेने दुसरे काय म्हणायचे ????
लोकशाहीची खरी विटंबना मविआच्या अडीच वर्षात झाली...ती आठवत नाही काय..? केतकी , नेवी ऑफिसर , मंसुख हिरेन, अर्णव , करमुसे , आणि कितीतरी ... ते सगळ लोकशाहीला धरून होत वाटत.
हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा पुत्र म्हूणन शोभतच नाही.. बाळासाहेब म्हणजे कोकणचा खरा ढाण्या वाघ. नाहीतर हा उद्धव शेळपट.. शरद पवारांचे पाय चाटतोय.....😊😊
नारायण राणे काय चीज आहे ते फक्त आमच्या सारख्या जुन्या कडव्या शिवसैनिकांनाच माहीत आहे.. आज जे जुने 75+ होऊन गेले ते शिवसैनिक जर जिवंत असतील तर ते नक्कीच सांगतील...उध्दव ची आम्ही गिणती देखील करत नाही.. तसं बघायला गेलं तर उध्दव ला कार्याध्यक्ष सोडून द्या त्याला शिवसैनिक पण कुणी म्हणणार नाही
नारायण राणे आणि उद्धव ठाकरे यांच्यातील राजकीय वाद म्हणजे महाराष्ट्रातील राजकारणाचा एक महत्त्वाचा अध्याय आहे. शिवसेनेतील सुरुवातीच्या काळापासूनचा एकत्र प्रवास आणि नंतरचा राजकीय विभाजन हा अनेकांच्या चर्चेचा विषय ठरला आहे. दोघांची नेतेगिरी वेगळी असली तरी महाराष्ट्राच्या राजकारणात त्यांच्या योगदानाला नाकारता येणार नाही.
तुम्ही नशीबवान आहात साहेब तुम्हाला मा.हिंदू ह्रदय सम्राट बाळासाहेब यांचे आशीर्वाद प्राप्त झाले .म्हणून तुम्ही अजून कार्यरत कर्तृत्ववान असल्याचं सिद्ध केलंय. सलाम तुमच्या बाळासाहेबांच्या वरील निष्ठेला.
बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार सारखे महाराष्ट्र चे कथित मोठे नेते पण कधीच महाराष्ट्र मधे पूर्ण बहुमत ची सरकार आणू शकले नाही अत्ता त्यांचें नावावर वोट मांगतात आहे. खरच नवल आहे.
खरे बोलतो नारायण राणे, उध्दवच खर रुप समोर येत आहे.
Undir Uddhavuddin cha naad karaycha nahi
नारायण राणे सर्व खरे बोलत आहे. उबाठा यांचे २०२९ नंतरच्या बदललेल्या उबाठाच्या वागणुकीचा विचार करता हे सर्व खरे वाटते.
2029🙄🙄...Time traveller ahe ka bho tu🤔
राणे कट्टर शिवसैनिक होते... उद्धव महानिर्लज्ज आहे...
येतो का झोपायला
@@akashmanurkar7947Tu ja Uddhav Khan kade.😂😂
@@MarkWarrior47😂
@@anilfagare552 Aree Mag Yanna Ajun Kai Bolnaar Aata,Konachi Baju Yogya Aahe Athva Konachi Chuki Chi Itake Pan Yanna Samajat Nahi.
@@akashmanurkar7947zatu ji
नारायण राणे जिंदाबाद..संपुर्ण सत्य बोलले आम्ही जुने शिवसैनिक सर्व जाणतो आहे त्यामुळे पूर्ण साथ तुम्हाला आहे.
राणे साहेब खरं बोलतात. बाळासाहेबांना खुप त्रास दिला. ते परत त्रास देणाऱ्यास रिटर्न गिफ्ट मिळाणार हे नक्की 🙏
राणे साहेब तुम्ही बरोबर बोलत आहात साहेब यांचा बदल कारण साहेब यांचा बदल तुम्हाला जास्त माहित आहे ❤❤❤
🚩 काहीही असो पण खरे शिवसैनिक राणेच होते त्यांच्या बोलण्यात तथ्य आहे
राणे खरं बोलतात ... हे मला पूर्वी पासून माहीत आहे
अगदी बरोबर बोललात भाऊ
😂😂😂😂😂😂😂😂
😂😂😂
Kahi varshani ha dusrya pakshat pravesh karnar va bjp vishayi pan asach bolel.ata shivsena va congress la shivya deto adhi bjp la dyaycha.mhanun konihi serious ghevu naye.he mahashay jar nivdun ale tar lokshahi sampali as confirm hoil
Bhava ye koknat.ani rasta bagh .je zavne boltat na 5 year zale amhi MLA Ani khajdar ahe tyanchya aadhich amcha rasta purn okay ahe .aajun pan bagh dusryanchya thikani Kam ch chalu ahe .ya sathi Narayan rane pahije .Kam kela ya mansane @@nileshjawanjal196
मोठी चूक केली बाळासाहेब यांनी शिवसेनेचे खरे शिलेदार छगन भुजबळ साहेब, नारायण राणे, राज ठाकरे यांना केवळ पुत्राच्या मोह मुळे ही आज परिस्थिती निर्माण झाली आहे
राणे साहेब तुम्हाला मनापासून धन्यवाद कोटी कोटी प्रणाम❤
हा कुत्रा आहे.जिकडे.भाकरीचा तुकडा.तिकडे हा पळतो
मुंबई महानगर पालिका २५ वर्ष उबाठा शिवसेनेच्या हातात आहे , मागील वर्षीचे बजेट आहे ३६००० कोटी, ह्या वर्षाचे बजेट आहे ५१००० कोटी , आता सांगा मुंबई मधील मराठी माणसासाठी उबाठा शिवसेनेनं काय केल? विरार-वसई, बदलापूर ला मराठी माणूस का गेला? परप्रांतीयांच्या अनधिकृत झोपड्या कशा उभ्या राहिल्यात? अनधिकृत झोपड्या का नाही तोडल्यात , उबाठा शिवसेनेचे नगरसेवक गप्प का राहिले? त्यांना रेशन कार्ड व इतर कागदपत्रे देणारे महानगर पालिकेचे अधिकारी मराठी होते ना? का नाही ठेवला शिवसेनेने त्यांच्यावर अंकुश? शिवसेनेने किती इस्पितळे मुंबईमध्ये बांधलीत ? उबाठा शिवसेनेने किती शाळा मराठी माणसासाठी मुंबई मध्ये बांधल्यात ? आहेत त्या इस्पितळात, शाळांमध्ये मराठी माणसासाठी उबाठा शिवसेनेने काय सुविधा दिल्यात? दरवर्षी पावसात मुंबई बुडते त्यावेळी चाळीत मराठी माणूस २ दिवस झोपत नाही, काय केले उबाठा शिवसेनेने मुंबईमधील मराठी लोकांसाठी? महापालीकेत २५ वर्षे सत्ता असून मुंबईतील मराठी लोकांसाठी काय केले नाही ते मुख्यमंत्री बनून महाराष्ट्रासाठी काय करणार ?मुख्यमंत्री होता तेव्हा सुद्धा पेट्रोल चे भाव कमी करू शकत होता , तेव्हा नाही केले ? राज ठाकरे म्हणतात तसे हा उद्धव भरवशाचा माणूस नाही आहे
फक्त निवडणुका आल्या कि ह्यांना मराठी माणूस आठवतो
मुंबई बकाल व्हायला हे लोकच जवाबदार आहेत, फूट पाथ वर फेरीवाल्यानी आणी ट्रेन मधल्या जीवघेण्या गर्दीने मराठी माणसाचा जीव आता गुदमरायला लागलाय आणि झोपड्या मध्ये राहणारया परप्रांतीयानी S R A योजनेत उखळ पांढर करून घेतलं आणी मराठी माणूस मुबंई बाहेर घर कर्ज घेऊन हफ्ते आयुषभर फेडतोय ते ह्यांना कळलं नाही का ?
बरोबर. राणे आणि राज ठाकरेंना बदनाम करायचे काम पण उद्धव ठाकरेंचे वाटते.
Sahebancha nasibi asha gargotta jalmla iodit jalmaala he marathi manasach dardevya
राणे साहेब, तुम्ही खरे बोलत आहात.
जनाब मर्द साहेब ,काका साहेबाना ,मुजरा घालतानाचा व्हिडीओ पाहून शरम वाटली.😂
मतासाठी ऐवढ बोलायची गरज नाही ईमानदाअसेल मत भेटन
QQqqqqqqqqaqqqqqqqqqaqqqqqqqqqqqqqqqqq we QQ qqqqq de qqq QQ q AA qaq aww qqqqqqqqqqqqqqqq we qqqqqqqq QQ qqqqqqqqqqqqqqqq we qqq de qq
राणे भले वाईट असतील पण ठाकरे घराण्याची खरी हकिकत सांगत आहेत कितीतरी लोक हेच म्हणतात पण ह्या मागची कारस्थानी रश्मी ठाकरे असाव्यात 🚩🚩🚩🚩🚩🙏
6:57
@@krishnasali2824 ।।।।।।।।।।।।।।।।।।।।।।।।।।।।।।।।।।।।।।।।।।।।
।।।।।।।।।।।।।।।।।।
राणे साहेबाना मुख्यमंत्री केल ते उगीच नाही. मुख्यमंत्री शिंदे साहेब खरे शिव सैनिक त्याणी शिवसेना वाढवली बाळासाहेबाची काळजी घेतली. हे खुप मोठ कार्य आपल्या हातुन घडलं 👌🙏🙏
True udhav gulsm zala congress cha
बरोबर आहे सेना प्रमुख व्हायच होत म्हणून नारायण राणे राज ठाकरे यांना बाहेर कायचा प्लान उद्धव ठाकरे ने केला,
शेवटी बाप म्हणून बाळासाहेबांनी मुलाच मन समजल।
अरे तुमच्या बापाचं के गेलं नाऱ्या अडाणी चो। त्याला बोलायचं शिकवा
नारायण राव: आता तुम्ही स्पष्टपणे उध्दट बद्दल बोलायची वेळ आली आहे. उध्दव, मोदी आणि शहा यांच्याबद्दल अतिशय मुर्खासारखे बोलला आहे आता तुम्हाला बोलायलाच पाहिजे!
plus size
राणे साहेबांनी ठाकरे या विषयावर कायम मौन राखले, मात्र आता पर्याय नाही
राणे साहेब केल काम तस कोण नाही करु शकत. कट्टर शिवसैनिक होते. राजकारण अनुभव जास्त आहे.
राणे साहेब खर बोलले आहे.. उद्धवच्या नावातच उद्धट,उर्मट हे शब्द तयार होतात..
हे ऐकल्यानंतर खरंच किती प्रेम होत हे बघायला बाळासाहेबांचं भाषण ऐकावं वाटतंय 😂😂
त्या भाषणात सुद्धा त्यांच्याबद्दल वाईट बोलायला सांगणारा तोच होता.
बाळासाहेबांची रुद्राक्षाची माळ फेकणारा तोच.
Are balasahebanni maza hira gela asahi sangitla teva tu kanat thevla hota ka?
साहेबांचं भाषण आठवत... मला घाम फुटला , काय कुठलं येडझव मोठ्या पदावर बसवलं😂
Election ladhav mag kalel
😳🤔
😂
Tujhya sarkha Rss chya lavdya var basla nahi
धृतराष्ट्र... रूढ अर्थाने आंधळा आणि पुत्र प्रेमाने आंधळा
राणेंच भाषण interesting असतं
🚩राणे साहेबांचा मुकाबला कुबाठा करू शकणार नाही. 🚩
जय श्री राम...हिंदू साठी लढा...उस्मान ठाकरे हा बाद झालेला माणूस आहे...
हिंदूवादी नारायण राणे जी हिंदू ह्रदय सम्राट बालासाहेब ठाकरे की दाया हाथ जय भारत जय महाराष्ट्र
उद्ध्वस्त ने स्वतःच कबूल केले शेन खाल्ले त्याने, आता विषय खलास
ठाकरेंनी च सांगितले तुझं उठत नाही त्याला मी काय करू
अगदी बरोबर साहेब बोलला तुम्ही
😂😂😂😂
साहेब विशेष प्रेम करत होते नारायण दाम्पत्यावर 😊
त्याच सभेत त्यांनीं राणेंना उद्देशून बोलले, माझा हिरा असा कसा मी गमावला...
तु नाच त्याच्या पुढे... उठेल मग...😂
काहीही असुदे सलग ३९ वर्ष म्हणजे स रकारी नोकरी पेक्षा जास्त इमानाने होते . अटकेचे वेळी साहेबच्या साठी लढले .
खरे बोलले ,राणे साहेब😊
आगदी बरोबर आहे
मग नाऱ्या कुणाला म्हणून म्हणाले 😂😂😂😂
Kay upatnar yachi re tumhi ...
@@amitr4385 उपटायला आम्ही लावू
Te ragatun mhnale, pn balasahebanche prem hote naru var mhnun cm kel hot
Mala ek kalat nai ithe itke boltat pan rane la haath lavaychi himmat ka nahi...
Mag kai jhala? Narya gelya nantar kadhi CM padacha umedvar mhanun uddhav cha naav aiklat ka kadhi??😊
उद्ध्वस्त पीसाळलेला आहे.....
शेतकरी कडे लक्ष दया साहेब योग्य वेळ आहे आता पडणार 😂
नारायण राणे साहेब अगदी बरोबर बोलतात परंतू समाजाने एैकूण घेणे गरजेचे आहे.
शिवसेना जी उभी राहिली ती फक्त राणे साहेबा सारखे शिवसैनिक होते म्हणून, पण नखिच उध्दव मुळे नाही
मुलगा म्हणून तर बाळासाहेबांचे विचार गहाण ठेवले,
शिवसेना मार्मिक मधून निर्माण झाली राणे सारखे असंख्य
शिवसैनिक जिवावर उदार होऊन लढले
@@sudhirpatil6015खर आहे
मी तोंड उघडलं तर .. फार महागात पडेल.. हे वाक्य मी 10 वर्षापासून ऐकत आहे..
बरोबर आहे ते जनतेला सांगण्यासारखं नाही.पण उद्धवला माहित आहे.ते सांगितलं तर लंडनलाच स्थायिक व्हावं लागेल.म्हणून राणे साहेबांवर काही भाष्य करत नाही.फक्त मोदी शहा
@@surendramangesh7822 उद्धव साहेब एक पक्ष प्रमुख आहेत आणि ते एका पक्ष प्रमुखावर मुख्य व्यक्तीवरच बोलणार राणे कोण फक्त केवळ उमेदवार. राणेसाहेबावर बोलून राणे साहेबांना अजून कशाला मोठं करतील.
@@surendramangesh7822 नारायण राणे आहे तरी कोण त्याच्यावर टीका करायला?? स्वत:चा पक्ष भाजपात विलिन केला नारोबाने.. नारायण राणे ना कुठल्या पक्षाचा अध्यक्ष आहे, ना कुठल्या पक्षाचा आमदार आहे, ना खासदार.. मग असल्यांवर काय बोलणार उद्धव ठाकरे
लोकसभेत महाराष्ट्राची दोनदा इज्जत चालवली आता पुरे याला पुन्हा इज्जत काढायला लोकसभेवर पाठऊ नका
साहेब याचा शब्द मोडत नव्हते 😂😂
पोराला मुख्यमंत्री करायचय हया ला काय काम केल २.५ वर्षात बालासाहेबांचे काय विचार जपुन ठेवले उद्धव ठाकरे तु भाषणात बोलतो हिंदुधर्माला नाव ठेवतो तु रामाला नाव ठेवतो कधी शेतकर्यांच्या बांदावर आला का ऐसी सोडुन मुंबई मुंबई नुसत पैसा पैसा करतो राजकारण करतो कधी शिवाजी महाराजांच्या गडांची तडजोड करण्यासाठि पुढाकार घेतला का शेतकरी आत्महत्या करतो कधी तिकडे त्या कुटुबाला भेटला का शहिद जवानांवर बोलला का राम मंदिर बादले गेला का रूसुन बसलाभाऊ तु जो हिदू असुन हिंदु चा विरोध करतो तेला आम्ही माणत नाहि बालासाहेब होते तेव्हा खुप अभिमान होता त्याचा कॉग्रेस चे कधी तळवे चाटणार नाहि हे विचार बालासाहेबांचे हिंदुत्ववादी होते आणि तु बस झाल आता जय श्री राम जय शिवराय जय जवान जय किसान
काय आहे या माणसाचे मराठी याला नीट बोलत पण येत नाही आणि अशी माणसं आपण निवडून दिली तर तो त्याचा विजय होईल पण मतदार हरेल
अरे बाळ ठाकरेंनी बनवला ना मुख्यमंत्री जसा उस्मानला सेना दिली...🤦♂️🙈
विकासाच.बेरोजगारीच.काहीतरी.बोला.साहेब
आम्हाला मिळाला विकास आणि नोकरी..
आधी तुझी पात्रता सांग..
@@magicpiemagicpie😂
अभ्यास केला असतास तर मिळाली असती नोकरी...तेव्हा काय गोट्या खेळल्या
@@magicpiemagicpiebhgodya Nirv modi vijaye malya kade nokri milali watate 😂😂😂
@@Vishal-nb6yjTu rss chya gotya ka chokai laglais
Rss IT cell var nokri milali
खासदार म्हणून हे लढणार आहेत संसदेत जनतेचे प्रश्न घेऊन आणि निवडणूक सभेत ह्यांना फक्त ठाकरे कुटुंबियांची व त्यांच्या पक्षाची आणि नेत्यांची निर्भत्सना करायची आहे.खरंच लोकशाहीची विटंबना.हताश जनतेने दुसरे काय म्हणायचे ????
लोकशाहीची खरी विटंबना मविआच्या अडीच
वर्षात झाली...ती आठवत
नाही काय..?
केतकी , नेवी ऑफिसर , मंसुख हिरेन, अर्णव , करमुसे , आणि
कितीतरी ...
ते सगळ लोकशाहीला धरून होत
वाटत.
राणे साहेब निवडून येणार 100% कारण मोदी साहेब व राज साहेब.
कोकणाचे आमचे आदरणीय राणे साहेब दादा❤
साहेब आम्हाला सांगून गेले आहेत उद्धवला आणि आदित्यला सांभाळा म्हणून
किती वेळा पडतो नारयन थोडी लाज वाटु दे र
त्याने त्याच्या बापाबरोबर काय ते केल ×××तु काय केलस ते सांग ते जीवंत असताना ते बोल😡
हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा पुत्र म्हूणन शोभतच नाही.. बाळासाहेब म्हणजे कोकणचा खरा ढाण्या वाघ. नाहीतर हा उद्धव शेळपट.. शरद पवारांचे पाय चाटतोय.....😊😊
खरंच साहेब तुम्ही सत्य आहात सत्य कधी झाकत नाही सत्याला परमेश्वराची साथ मिळते जय महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराज की जय
आदित्य पर्व होत आहे भावी मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य आदित्य उद्धव साहेब
सरळ बोलताही येत नाही
जनाब उध्दौला तर ठाकरी भाषा सोडून बारकी टोमण्यांचे बादशहा झाले
'90' इफेक्ट....राणे संपला ओ...😂😂😂😂
नारायण राणे यांची शेवटची निवडणूक परत नारायण आधी कधीही निवडून येणार नाही
Face to face hyala mahantat 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉great rane saheb ne pura khol dala😂😂😂😂😂
Barobar aahe rane saheb
नाऱ्या तुझं कुटुंब खूप माजोर्ड आहेर 😅😜
अरे मंत्री असताना काय केले ते सांगावे
राणे फक्त उध्दव ठाकरेच महाराष्ट्रत येनार तु पडणार राणे
नारायण राणे काय चीज आहे ते फक्त आमच्या सारख्या जुन्या कडव्या शिवसैनिकांनाच माहीत आहे.. आज जे जुने 75+ होऊन गेले ते शिवसैनिक जर जिवंत असतील तर ते नक्कीच सांगतील...उध्दव ची आम्ही गिणती देखील करत नाही.. तसं बघायला गेलं तर उध्दव ला कार्याध्यक्ष सोडून द्या त्याला शिवसैनिक पण कुणी म्हणणार नाही
बरोबर
६२००० कोविड चे लस कुठे ठेवले ते सांग ना अधि।
महाराष्ट्र ची जनता हा उध्व चा परिवार।
सिबिल म्हणजे काय साहेब
😂🤣😂🤣te kuth aste ata
😂😂
राणे साहेब आगे बढो हम तुम्हारे साथ है
Rane Saheb Great ❤❤
तिसऱ्यां दा पराभवाची हॉट्रीक करण्यासाठी मनापासून शुभेच्छा नेपाली
नारायण राणेच्या बायकोकडे नेपाळीला घेऊन दोनवेळा गेले होते, म्हणून याला दोन नेपाळी पोरं झाली,
शप्पथ खरं सांगतो 😂😂
Don't abuse other communities. Chew tia
What Nepali Nepali chew tia
जय महाराष्ट्र जय शिवसेना पक्षप्रमुख माननीय श्री उध्दव बाळासाहेब ठाकरे
नारायण राणे आणि उद्धव ठाकरे यांच्यातील राजकीय वाद म्हणजे महाराष्ट्रातील राजकारणाचा एक महत्त्वाचा अध्याय आहे. शिवसेनेतील सुरुवातीच्या काळापासूनचा एकत्र प्रवास आणि नंतरचा राजकीय विभाजन हा अनेकांच्या चर्चेचा विषय ठरला आहे. दोघांची नेतेगिरी वेगळी असली तरी महाराष्ट्राच्या राजकारणात त्यांच्या योगदानाला नाकारता येणार नाही.
❤❤ Right 💯🔥
1:46 आपन सध्या कोणत्या पक्षात सांगत चला
एव्हढे साहेबांचे प्रेम होत मग पक्ष बदलत का फिरलात
चार जूनचा दिवस येऊ दे, तेव्हा समजेल कोण किती पाण्यात आहे
Khup jan boltat mg kahi tar khare asel only raj saheb,shinde sahebch khare varasdar ahet balasahebche legacy che🙏
Very nice 🙏🙏 Rane saheb
नारायण राणे आणी त्याची पिलावळ ABP माझा ने दाखवलं तर आम्ही ABP माझा पाहणं बंद करु. चांगल्या लोकांना दाखवा.
साहेब तुम्हाला नारायण नव्हते बोलत समजून घ्या काय बोलत होते
True
😢
तुम्ही नशीबवान आहात साहेब तुम्हाला मा.हिंदू ह्रदय सम्राट बाळासाहेब यांचे आशीर्वाद प्राप्त झाले .म्हणून तुम्ही अजून कार्यरत कर्तृत्ववान असल्याचं सिद्ध केलंय. सलाम तुमच्या बाळासाहेबांच्या वरील निष्ठेला.
३ऱ्या पराभवासाठी मा.नारायण राणे हार्दिक शुभेच्छा..
भगवान बचाले हमे , कैसे कैसे लोग आते है दुनिया मै
घरगुती वातावरन लोकाना सागुन निवडनका जिंकता येनार नाही विकासा बद्दल बोला साहेब घरोघरी मातीच्या चुली आहेत लक्षात असु द्दया
मंत्री असताना तू काय केलं ते आधी सांग कोंबडी चोर
Nice And Appreciated With Technically ❤🎉
शिवसेनेच्या पूर्वाश्रमीच्या कट्टर,आक्रमक,निष्ठावंत नेत्याला , आणि महाराष्ट्राच्या वाघाला माझा सलाम.
बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार सारखे महाराष्ट्र चे कथित मोठे नेते पण कधीच महाराष्ट्र मधे पूर्ण बहुमत ची सरकार आणू शकले नाही अत्ता त्यांचें नावावर वोट मांगतात आहे. खरच नवल आहे.
पावसाने मशाली विझणार.... कमळे उमलणार.... निसर्गाचा शुभसंकेत..... !! जय श्रीराम !!
राणे साहेब खरे सांगतात उद्धव बदल उद्धव जनाब आहे त्याची लायकी राहिली नाही राणे साहेब जिदाबाद
राणे साहेब जिंदाबाद🎉
Bal saheb thackery tula shivya dycha
साहेब या परत शिव सेना मदे आता चांगली आहे शिवसेना 👍
राणे आणि ठाकरे तुम्ही दोघे एकमेकांच्या मुका घ्या. आणी विसरून जा सगळे जुने.
Tyani kuthchya jagecha muka ghyacha te pan sang...parat wàadviwad Nako......😅😅😅😅😅
Te Sanjay Raut tharavnar
त्या उद्भव उंटाचा त्यादाताळ्याचा छे
🤣🤣🤣🤣
@@sagarmulik4711 🤣🤣🤣🤣🤣🤣
पराभव निश्चित 😂
नारायण राणे सगळं लबाड बोलतोय राण नारायण पडणार आहेस भरपूर मताने
Absolutely right Rane saheb ❤️❤❤
हा माणूस कसा ही असो.पण आज सर्व काही खर बोलला.
माझ्या सर्व महाराष्ट्र सैनिकांना नम्र विनंती आहे साळ्या नाऱ्याला कोणत्याही परिस्थतीमध्ये पला
शुभ बोल नारया ,ऐ बुळया नीट बोल ,
बेडकं फक्त पावसाळा आला की डबक्याच्या बाहेर येतात तसे
Saib u r great.. .. I was with u in Goa... Jai shivaji ❤
परमह आदरणीय राणे साहेब 🇮🇳🚩🙏
CIBIL score vartai charcha kar...😂😂
साहेब, भटकत्या आत्म्याबद्दलपण बोला 🤣🤣
😂