खरे तर 60वर्षावरील महिलांना लाडकी बहीण योजना लागू करायला पाहिजे होती कारण 50 वर्षा नंतर सगळेच आजार लागतात म्हणून गोळया औषधे घेण्यासाठी पैशाची गरज लागते आणि म्हातारं पनात मुले सांभाळत नाही तरी कृपया ज्या महिला अनाथ आहेत ज्यांना मुले नाहीत आशा 60वर्षा वरील महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळावा ही विनंती
अजितपवार महाराष्ट्र सर्वांचा आहे. तुम्ही महिलांना फुकटचे पैसे का वाटताय.गेल्या पंचवीस वर्षात का नाही असे पैसे वाटले. मी कामाचा माणूस, मी शब्दाचा पक्का आहे, असे त्यांना सांगावं लागतय.हेच दुर्दैव आहे.
सद्या महाराष्ट्र राज्यात सर्वच पक्षाच्या सर्व नेत्याच्या व्हिडिओ खालील सामान्य लोकांच्या कमेंट वाचल्या की त्या नेत्याची लायकी सहज समजते... यांनी सुध्दा वाचल्या पाहिजेत आणि आपले लोकांच्या मनातील खरे स्थान पहावे.
दादा तुम्ही लाडकी बहीण योजना आणली आणि महाराष्ट्रातील सर्व महिलांमध्ये आनंदाचे वातावरण तयार झाले कारण कोरोना नंतर प्रचंड वाईट परिस्थिती निर्माण झाली होती आणि खरंच सर्वसामान्य लोकांना पैशाची गरज होती दादा तुमचे खूप खूप आभार
ह्याला बहिणीनं विषयी जरा जास्तच पुळका आलेला दिसतोय... आधी दादाच्या तोंडून कधी बहिणीचा, ब, पण नव्हता ऐकला... जनतेचाच पैसा जनतेला देतोय आणी बोबलतोय माझ्या लाडक्या बहिनी.. माय माऊली... बाई... किती ही खटाटेव... फक्त खुर्चीसाठी... पण बायका पण खूप शहाण्या आहेत बरका दादा.. थोडे थांबा बहिणींचे प्रेम पण बघाल... तेव्हा मात्र विसरू नका हं..... तुमच्या मायमाऊली ना 😂😂
दादा,एक गोष्ट मात्र खटकतेय की,६५ पुढील महीलांना खऱ्या अर्थाने नितांत गरज असताना त्यांना या "लाडक्या बहीण" योजनेतून का वगळले? मनस्वी विचार कराल हीच अपेक्षा.बारामतीची माहेरवाशिण ७० वर्षीय महीला
सू.सू.बाई दारू पिऊन रात्री उशिरा पर्यंत जाग्या रहातात तो सूळेंनचा प्राॅल्बेम आहे जनतेला त्यांचे काय ? सूळे आपले काम स्वहस्ते करतो .व त्याची जबाबदारी आवाड पार पाडतो .
बारामतीचा कायापालट मा.शरदचंद्रजी पवार यांचे पुढाकाराने झालेला आहे त्यांचे बारामतीत आजही लक्षआहे.त्यांनी अनेकांना मोठ्या पदावर बसवले.आणि हे बारामतीकर मानतात जाणतात. भारतात, दिल्लीत मा.शरदचंद्रजी पवारसाहेब म्हणजे महाराष्ट्र अर्थात बारामतीकर अशी ओळख आहे.
मागीतल असत तर दिले नसते. हे बोलतही कडी बोलाचा भात आहे. द्यायला कर्ण, हरिश्चंद्र राजासारखे मोठे मन पाहिजे. एखाद्या असती तर थोडा विचार केला असता आपल्या मोठया भावाची बायको आपल्या आईच्या जागी असते. निवडणूक लढवली नसती व भाऊजाईला बिनविरोध पाठीबा दिला असता व बिनविरोध निवडणूक केली असती. पण आपल्याला व आपल्या पिताश्री ला पद, सत्ता, खुर्ची व पैशा शिवाय जमत नाही. झोप येत नाही. त्यामुळे बोलणे सोपे असते. पण आचरणात आणण्याला मोठे मन लागते. आपले महाविकास आघाडीचे सरकार होते. तुमचे पिताश्री महराष्ट्राची सत्ता चालवत होते पण त्यांच्यात डोक्यात गरीबांसाठी, महिलांसाठी लाडक्या बहीणी सारखी योजना आली. तुम्ही फुकट कवडी वाटली नाही. उद्धव ठाकरे हे नामधारी मुंख्य मंत्री होते. पैसे द्यायला मोठे मन पाहिजे हे मोठे मन अजितदादा, देवेंद्र फडणवीस, व मुख्य मंत्री मा. शिंदेसाहेब हे खरे गरीबीचे कैवारी, गरीबांची जाण असलेली मोठया मनाची माणसे महायुतीमध्ये आहे.
विरोधक विरोध करत राहातील त्याकडे दादांनी लक्ष देऊ नये दादांचे काम सध्या चागले चालु आहे दादांनी भरपुर योजना आनल्या दादा मी परमेश्वराकडे ही यचना करतोकी येनार्या विधानसभेत दादांच्या पक्षाला भरभरून यशमिळो
दादा अगदी बरोबर आहे, तूमच्या महायुतीच्या लाडकी बहिण योजनेमुळे किमान गरीब भगिनींना गॅस सिलिंडर तर त्या पैशातून घेता येतंय आणि ६००/७००/- रुपये इतकी रक्कम भाजीपाला, दुधाचा खर्च पण निघतोय.
दोघांच राजकारण फक्त सत्तेसाठी . हे पुन्हा कधी ही सत्तेसाठी एक होतील मित्रानो . म्हणून ह्यांच्या सा ठी तुम्ही एकमेका संगे भांडू नका🙏
जाहीर केले म्हणजे नक्कीच सोंग घेतले आहे आतून भावंडे एक आहेत मतदारांना भुळवण्यासाठी नाटक चालू आहे
खरे तर 60वर्षावरील महिलांना लाडकी बहीण योजना लागू करायला पाहिजे होती कारण 50 वर्षा नंतर सगळेच आजार लागतात म्हणून गोळया औषधे घेण्यासाठी पैशाची गरज लागते आणि म्हातारं पनात मुले सांभाळत नाही तरी कृपया ज्या महिला अनाथ आहेत ज्यांना मुले नाहीत आशा 60वर्षा वरील महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळावा ही विनंती
श्री मान श्री अजित दादा पवार साहेब तुम्ही एक नंबर विचार मांडले साहेब 👌👌👌👌👌🚩🚩🚩🚩🚩👏👏👏👏👏💐💐💐💐💐👍👍👍👍👍🙏🙏🙏🙏🙏
आदरणीय दादा साहेब
महाराष्ट्राच्या राजकारणातुन. घराणेशाही हटवा महाराष्ट्र वाचवा. सगळे एकच. फक्त. जनतेला. दाखवाचे. सत्ता घरात.
😄🍓😢c,, 0:36
❤@@tanajimemane7576
Hech Satya
1000,/ खर आहे घराणेशाही संपल्या शिवाय सर्व सामान्य जनतेला न्याय मिळणार नाही...
तुम्हाला लाज वाटली पाहीजे . बहीण भावाचा प्रवित्र
नात तोडता एका फक्त राजकारण साठी. तुम्हाला फक्त पैसा पाहीजे
एका घरात 4,5 जण राजकारण लुट चालु आहे , का दुसरे कार्यकर्त्यांवर अन्याय होत आहे.....
घराणेशाही संपुष्टात आली पाहिजे. सर्व कार्यकर्ते काम करतात त्यांना पण महत्वाचे पदं मिळायला हवेत.
70 हजार कोटी पचले भाजप बरोबर गेल्या मुळे
दादा गरीबांना न्याय देत नाही
पैसे नाहीत फाईल मंजुरी करत नाही
पोस्ट ऑफिस महिला प्रधान एजन्ट चे अनुदान पहिले चालू करा महिला घरो घरी जाऊन R D गोळा करतात त्यांचे अनुदान सरकार कडे पसे नाही म्हणून बंद पडली
पोस्टात या महिला जास्त अरे रावी करतात लाईन मधे सामान्य माणूस उभा राहतो व या महिला दादागिरी करुन दंगा घालतात
अजित पवारांचा हा गुलाबी रंग म्हणजे भाजपाचा आणि नरेंद्र मोदी चा ड्रेस कोड आहे जो भाजपा लागू करण्यासाठी धडपडत आहे.
अहो बस झाले घराणे शाही ,हे जनतेने बंद केले पाहिजेत
अजितपवार महाराष्ट्र सर्वांचा आहे. तुम्ही महिलांना फुकटचे पैसे का वाटताय.गेल्या पंचवीस वर्षात का नाही असे पैसे वाटले. मी कामाचा माणूस, मी शब्दाचा पक्का आहे, असे त्यांना सांगावं लागतय.हेच दुर्दैव आहे.
दादा एवढी लोक आमच्या इथे कीर्तनाला जमा होतात
एवढे पैसे कुठून आणले सदरचा पैसा कोणाच्या बापाचा आहे ते सांगा पहिल
फुकटचे पैसे वाटण्यापेक्षा, एस टी कर्मचार्यांना कष्टाचे पैसे द्या, त्यांचे कुटुंब कल्याणकेंद्र होईल,
आहेत आजुन सरकार कडे मागा णा राव योजने कडे का बोट करता
कितीही घसा कोरडा केला तरी पडणार बारामतीमध्ये
हा माणूस हारणार आहे
बारामतीत फक्त शरद पवार साहेब हे दादांना चांगले माहिती आहे.मा.शरद पवार साहेबांना मानणारा लहानथोर घटक आहे.
बराच विकास केला की महाराष्ट्र खड्यात घातलाय
सत्तल हजार कोटिच काय, हेपण जनतेला समजावून सांगत जा ,लोकांना सत्य समजावे .
दादा सर्व ठिक आहे पण २०२४ ची विधानसभा निवडणुकीत किती यश मिळेल ते बघा
😊😊ll😊😊😊😊lppp😊😊p0luluui I lo bo😊
दादा tumchyavrun जीव ओवाळून टाकतो.🎉
महायुतीचा विजय असो.🎉❤
सगळ्या महाराष्ट्राला तुम्ही राजकारण शिकवलं हे आता तुमच्या अंगावर येणार
दादा महाराष्ट्र राज्य,तुम्ही शासन हवेतच.❤🎉
शेतक-याची वाट लावली
शेतीला मजुर मिळत नाही
दादा आत्ताचे बिल माफ करत आहे
त्यापेक्षा सरसकट वीज बिल माफ
अशी घोषणा करा
अहो दादा ते नारायण राणेला आणि त्याच्या पोराला सांगा ना पोलिसांवर काय पण बोलतात पोलिसांचा धबधबा कमी होत चाललाय
दादा कितीही प्रयत्न करा पहिला मुलगा नंतर पत्नी आणि आत्ता दुसरा मुलगा पडणार हे बघा
स्वार्थासाठी नातं नाही तर सत्ताप्रेम महत्वाचे :😊😊
जनतेची दिशाभूल चाललेली आहे
दादाला देवी सारखी बहीण मिळाली तिच्या विरोधात बायको उभी केली या भावाला लाज वाटली नाही का जनता सर्व जाणून आहे चार-पाच आमदार निवडून आले तरी भरपूर
हि बहीण देवी नाही तर बेवडी हडळ व चेटकीण आहे
दारूडे भी लवकर उठतात
काही राजकीय नेते ही दारू पिऊन बोलतात
सुप्रियाताई कोणीच उपकार करत नाही सगळ्या लोक प्रतिनिधीच काम आहे सगळ्यांना सांगा हे
पैशापुढ नात टिकत नाही जयभीम जयशिवराय जयभैरव
पराभव नम्रता शिकवतो....! विजय उन्माद शिकवतो....! राजकीय म्हण
जनसेवक. म्हणजे. जनतेचा पैसा लुटुन खाणारा.
अगोदर मंत्री नव्हता का बाबा
फक्त मतदान घेण्यापुरतेच आहे
दादा तुम्ही सकाळी लवकर उठून अनेक कामे मार्गी लावता.मानाचा तुम्हाला मानाचा नमस्कार.ताथवडे,पुनावळे, हायवे ,व डि.पी.रस्तेकडे पण मार्गी लावण्यासाठी विनंती
सुप्रिया सुळे हे लय लक्ष ठेवत आहेत विधानसभा निवडणुकीत पण हिंदू धर्मा चा पण विचार करा जय श्री राम 🙏
सद्या महाराष्ट्र राज्यात सर्वच पक्षाच्या सर्व नेत्याच्या व्हिडिओ खालील सामान्य लोकांच्या कमेंट वाचल्या की त्या नेत्याची लायकी सहज समजते...
यांनी सुध्दा वाचल्या पाहिजेत आणि आपले लोकांच्या मनातील खरे स्थान पहावे.
तुझ्या सारखं भिकारचोट भाऊ नसावा हिच ईश्वर चरनी प्रार्थना
तुझ्य😂 सारखी भिकारी बहीण पण नको.
आणि असली दारुडी व नशेडी बहीण पण नसावी
दादा तुम्ही लाडकी बहीण योजना आणली आणि महाराष्ट्रातील सर्व महिलांमध्ये आनंदाचे वातावरण तयार झाले कारण कोरोना नंतर प्रचंड वाईट परिस्थिती निर्माण झाली होती आणि खरंच सर्वसामान्य लोकांना पैशाची गरज होती दादा तुमचे खूप खूप आभार
😂 ताई हा तुमचाच पैसा आहे, दादांचा नाही
@@vikramraju4209मग मागच्या सरकाने का नाही दिले
@@vikramraju4209ताईंसारख्यांचा नाही, करभरणार्यांचा आहे हे सर्व लाडक्या बहिणींनी लक्षात ठेवलं पाहिजे.
ह्याला बहिणीनं विषयी जरा जास्तच पुळका आलेला दिसतोय... आधी दादाच्या तोंडून कधी बहिणीचा, ब, पण नव्हता ऐकला... जनतेचाच पैसा जनतेला देतोय आणी बोबलतोय माझ्या लाडक्या बहिनी.. माय माऊली... बाई... किती ही खटाटेव... फक्त खुर्चीसाठी... पण बायका पण खूप शहाण्या आहेत बरका दादा..
थोडे थांबा बहिणींचे प्रेम पण बघाल... तेव्हा मात्र विसरू नका हं..... तुमच्या मायमाऊली ना 😂😂
दादा,एक गोष्ट मात्र खटकतेय की,६५ पुढील महीलांना खऱ्या अर्थाने नितांत गरज असताना त्यांना या "लाडक्या बहीण" योजनेतून का वगळले? मनस्वी विचार कराल हीच अपेक्षा.बारामतीची माहेरवाशिण ७० वर्षीय महीला
सू.सू.बाई दारू पिऊन रात्री उशिरा पर्यंत जाग्या रहातात तो सूळेंनचा प्राॅल्बेम आहे जनतेला त्यांचे काय ?
सूळे आपले काम स्वहस्ते करतो .व त्याची जबाबदारी आवाड पार पाडतो .
पवार आपण कधीच निवडून येणार नाहीत । बाकी तर सोडूनच द्या |
यापुढे दादा कधीही म्हणणार नाही की मी चार वाजता उठतो ।
यापूर्वी का महिला आठवले नाहीत..
दादा नैटंबाज मराठा आरक्षणावर बोला
बारामतीचा कायापालट मा.शरदचंद्रजी पवार यांचे पुढाकाराने झालेला आहे त्यांचे बारामतीत आजही लक्षआहे.त्यांनी अनेकांना मोठ्या पदावर बसवले.आणि हे बारामतीकर मानतात जाणतात. भारतात, दिल्लीत मा.शरदचंद्रजी पवारसाहेब म्हणजे महाराष्ट्र अर्थात बारामतीकर अशी ओळख आहे.
इकडे पण ग्रामपंचायतीत भाऊ भावाला विरुद्ध
अहो दादा पोलिसांचा धबधबा नारायण राणे च्या पोरांनी पूर्ण घालवला आहे
एसटी कर्मचाऱ्यांच्या समस्या दिसतात का
मागीतल असत तर दिले नसते. हे बोलतही कडी बोलाचा भात आहे. द्यायला कर्ण, हरिश्चंद्र राजासारखे मोठे मन पाहिजे. एखाद्या असती तर थोडा विचार केला असता आपल्या मोठया भावाची बायको आपल्या आईच्या जागी असते. निवडणूक लढवली नसती व भाऊजाईला बिनविरोध पाठीबा दिला असता व बिनविरोध निवडणूक केली असती. पण आपल्याला व आपल्या पिताश्री ला पद, सत्ता, खुर्ची व पैशा शिवाय जमत नाही. झोप येत नाही. त्यामुळे बोलणे सोपे असते. पण आचरणात आणण्याला मोठे मन लागते. आपले महाविकास आघाडीचे सरकार होते. तुमचे पिताश्री महराष्ट्राची सत्ता चालवत होते पण त्यांच्यात डोक्यात गरीबांसाठी, महिलांसाठी लाडक्या बहीणी सारखी योजना आली. तुम्ही फुकट कवडी वाटली नाही. उद्धव ठाकरे हे नामधारी मुंख्य मंत्री होते. पैसे द्यायला मोठे मन पाहिजे हे मोठे मन अजितदादा, देवेंद्र फडणवीस, व मुख्य मंत्री मा. शिंदेसाहेब हे खरे गरीबीचे कैवारी, गरीबांची जाण असलेली मोठया मनाची माणसे महायुतीमध्ये आहे.
कोण वांगी घेतो तर कोण टक्के घेतोय आपल्याला काय करायचे सोडून दया ना
कोणी दक्षिणा घेतो
😂😂
पुण्याचा एकच वादा अजित दादा आमची पिपंरी चिंचवड 🙏
बहिण भावाने भांडु नका सत्ता येईल सत्ता येतच राहिल . सत्ता आणता येईल . पण भांडु नका नाहीतर मला रडायला येत .
दादा सगळ्या गोष्टी केल्या पण विना अनुदानित कॉलेज चा निकाल मार्गी लावा
दादा लय कामं केली पण गद्दारी केली हे पण विसरू नका आणि गद्दारला गडायला जनता सुज्ञ आहे
गद्दारी tumchya साठी असेल् aamchya साठी नाही, yani ubt barobar yuti karun gaddari केली
Gaddari?
Tumchya bahini la dhoka dila ka?
असलं काही होत नाही जनता तुमच्या सारखी बावळट नाही.. काम केली कि लोक निवडून detat लोकांना गद्दारी काय शिकवू नका वाकड तोंड्याला विचारा
दादांनी एक चांगली योजना आणली दादा म्हणजे कामाचे एक अष्टपैलू व्यक्तिमत्त्व
भांडा खूप भांडा ,पवार साहेब यांना काँग्रेस प्रेम सरवसृत आहे ,
काय करते बा हा सकाळी उठून. टक्केवारीचा हिशोब करतो काय
दादाने काम केलं पण भाजपने वाटोळं म्हणून दादा काम करूनही पडणार हे लक्षात ठेवा🎉
जैशी करणी वैशी भरनी
सुप्रिया सुळे मराठा आरक्षणावर का बोलत नाही त जस आकॉफ च्या जमिनीवर पोटतिडकीने किती बोलत होत्या
या महाराष्ट्र सरकारची खायचे दात अलग आणि दाखवायचे दात आलं अशी परिस्थिती आहे
हे दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सते साठी एक होनार
दादा तुम्ही किती त्रास घेताय.❤🎉
दादा नादच खुळा.❤
शरद पवार साहेबानी दिली
33% आरक्षण मा. शरद पवार साहेबांनी सुरू केलेली आहे.
काकांनी संविधान ,घटना पण लिहाल असे सांगणार का ?
@@user-qo6hn3xq6dतुला माहित नाही तर गप मर
अगदी बरोबर आहे
आणि मराठी आरक्षण का नाही धिला
@@MangeshKute-g3h कुणबी मराठ्यांचा ओबीसीमध्ये समावेश कोणी केला याचा शोध घे पहिला... उगाचं व्हाट्सअप युनिव्हर्सिटी चे ज्ञान पाजळू नये
70 हजार कोटी चा हिशोब पण द्यायला पाहिजे.
महिला धोरण आणून कुणाला खायला मिळाला का अजित पवार साहेब...
दादा संजय निराधार योजनेत
पण १५०० पाठवा
गावात कोणाकडे जेवायला ठेवली
तरी ३०००द्धावे लागतात
अजित दादा ऐकच वादा
अजित दादा शहपणा बास करा ..तुम्ही तुम्हाला लाज वाटली पाहिजे तुम्हाला नेहमी लयाकिवर येत ....
म्हणुनच मागे शेतकरी बांधवांना लाईट बील भरायला लावणारा माणुस म्हणजे फक्त अजित पवार,ह्याच माणसाने शेतकरी बांधवांना लाईट बिल भरायला लावले
राजकारणाचा भाग ठीक आहे पण दादा आणि ताई असं एकमेकांवर खालच्या पातळीवर ठीका केल्यावर कोन्हाला कस चांगले वाटेल .
दादा आरक्षणाचा मुद्दा सोडला त्यावर बोला
दादांना आता बहीण नको आहे त्यांनी लाडकी बहीण योजना काढली आहे त्यांच्याकडून मतदान होईल म्हणून त्यांची लाडकी चाकणकर मॅडम आहेत सर्व बाजू सम्भाळायला
एका काना मात्रे ने किती फरक पडतो.
दादांनी सुप्रियाची नांगीच ठेचली 😂😂
आणि त्यात खाली लिहिलं, सकाळी उठतं 😂😂
तुला काय करायचं कधी उठो 😂😂
दादा ला सर्वात जास्त विरोध बहीणी चा
भावाच्या बायकोच्या प्रॉब्लेम बद्दल बोलते अशी जगातील पहीलीच स्त्री आहे ही बाई....
काय बोलतो अजित पवार
हे कुटुंब जनतेला चिवत्या बनवीत आहे.हे आतून एकच आहे.
फक्त दादा ❤❤
दादा तुम्ही नेहमी दादा घरी करता परंतु आता तुमची दादागिरी चालणार नाही
ताईसाहेब मी एक नंबर हा भिकार चोट भाऊ आहे
अजीत पवार तुझ राजकारण आता संपलेल आहे
तू कितीतरी दिलं तरी सुप्रा साफ होणार
ही बाई किती अर्वाच्य बोलते? किती छपरी पणाने बोलते आणि म्हणे CEO झाले असते
विरोधक विरोध करत राहातील त्याकडे दादांनी लक्ष देऊ नये दादांचे काम सध्या चागले चालु आहे दादांनी भरपुर योजना आनल्या दादा मी परमेश्वराकडे ही यचना करतोकी येनार्या विधानसभेत दादांच्या पक्षाला भरभरून यशमिळो
शरदजी पवार साहेबा मुळेच तुम्हाला महत्व आहे नाही तर 00000विधानसभेलाच तुमचीही हवा बघाच
65वर्षे सता उपभोगुन जनतेला काय काय दीले जरि दिले तरी मला व्होट दीले पाहिजे दादा खरे बोलतात कोर्ट जावून गरीबांचा तळतळाट
जो सख्ख्या बहिणीचा नाही झाला तो लाडक्या बहिणीचा काय होणार😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊🎉🎉🎉🎉🎉
महिलांसाठी २०२९ लाच ५०% राखीव का?आज का नाही ?३३ % महिलांसाठी राखीव जागा शरद पवार साहेबांनी दिल्या.तेही शासकीय नोकरी मध्ये. राजकीय आरक्षण नाही.
दादा अगदी बरोबर आहे, तूमच्या महायुतीच्या लाडकी बहिण योजनेमुळे किमान गरीब भगिनींना गॅस सिलिंडर तर त्या पैशातून घेता येतंय आणि ६००/७००/- रुपये इतकी रक्कम भाजीपाला, दुधाचा खर्च पण निघतोय.
लाडकी बहिणने लाज सोडली भावाला असे बोलू नये!
फसवनिस केंद्राचे शिष्य एकनाथ आणि दुसरा अजित पवार 😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂