Raj Thackeray vs Maratha Aandolak : राज ठाकरे - मराठा आंदोलकांची समोरासमोर चर्चा! FULL VIDEO
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 9 ก.ย. 2024
- #RajThackeray #Maharashtra #MarathaReservation
Raj Thackeray vs Maratha Aandolak : राज ठाकरे - मराठा आंदोलकांची समोरासमोर चर्चा! FULL VIDEO
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe TH-cam channel : bit.ly/3Cd3Hf3
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abpliv...
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
Instagram : / abpmajhatv
Download ABP App for Apple: itunes.apple.c...
Download ABP App for Android: play.google.co...
---------------------------------------------------------------------------------------------
व्हा राज साहेब मा.हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची आठवण झाली हे पाहून समोरा समोर रोख ठोक🚩🚩🦁
मी एक मराठा आहे
राज साहेब आम्ही आहे सोबत 🚩 तुमचे मुद्दे योग्य आहेत
चाट्या मराठा आहेस तू
Raj Thackeray Brahman ahe jamel ka tumhala
@@AniketPawar-ln9tk चाटू मराठा दिसतोय तू दरेकर सरखा
Ho jamel pn te kadhihi swatala bramhan mnat nhit fkt tumhi bolta@@empowerspehere8
Raj thakrechi ekach jaat ahe.
Jatich naav Maharashtra ahe@@empowerspehere8
खरंच राज ठाकरे म्हणजे राज ठाकरे जे काय समोरासमोर याला म्हणतात राजकीय नफा तोट्याचा विचार न करता कोणालाच आरक्षणाची गरज नाही एक नंबर साहेब🎉🎉
अरे मूर्खांनो आरक्षण संपवता येत नसतं ते शोषित पीडित वंचितांच्या न्याय हक्कासाठी असत, वंचित घटकांना मुख्य प्रवाहामध्ये सामील करणे हा आरक्षणाचा हेतू असतो.
है गांड में दम तोह करके देखलो मेहनत 😂
दिन भर पोर्न देखोगे और जय महाराष्ट चलाओगे तोह डर जाएंगे क्या तुम मराठियों से 😂
अरे हम भगवान राम के वंशज है सब मराठा का पराठा बनके कुत्तों को खिला देंगे😂😂😂😂
जय जय श्री राम 🚩
जय जय श्री मोदी 🚩
जय जय श्री योगी आदित्यनाथ 🚩
जय दादा परशुराम 🚩
जय सत्य सनातन 🚩
कस आहे भिखारी काय गमावनर
एकदा यांना चान्स दयाला हरकत नाही.. पण हे पण नंतर जनतेला सांगार केंद्र सरकार निधी देत नाही 😂😂😂.. पण एकदा चेक करा
@@Aayuuuuu_25 है गांड में दम तोह करके देखलो मेहनत 😂
दिन भर पोर्न देखोगे और जय महाराष्ट चलाओगे तोह डर जाएंगे क्या तुम मराठियों से 😂
अरे हम भगवान राम के वंशज है सब मराठा का पराठा बनके कुत्तों को खिला देंगे😂😂😂😂
जय जय श्री राम 🚩
जय जय श्री मोदी 🚩
जय जय श्री योगी आदित्यनाथ 🚩
जय दादा परशुराम 🚩
जय सत्य सनातन 🚩
आज पर्यंत कोणत्याच नेत्याचा आंदोलकांच्या समोर येऊन बोलण्याचं धाडस झालं नाही मानलं राजसाहेब तुम्हाला मानलं..❤
पक्षाला पेट पडू पण एवढी परखड भूमिका घायला हिम्मत हवी राव याचे फायदे तोटे विचारत न घेता एवढी ठाम भूमिका घेणं 👍🏻 हे कुणाचं पण काम नाही कदाचित या कारणामुळे राज ठाकरे संपत नाही कारण त्यांची ठाम भूमिका आणि त्यातला स्पष्टता 👍🏻🚩
तिकडे जातो म्हंजे?? गुजरात ला जातो
याची हिम्मत त्याला बिंनशर्थ पाठींबा दिला.. आता सत्ता देऊन पलटी गेला....
हसा ,काय बोलतो ते जरी ठाम असते मग bjp गुजराती नेत्याला व महायुती का पाठिंबा दिला नसता
महा युती विरुध्द आता बोलून मन वळवेळ
आरक्षण खरा विरोधी हाच नेता आहे..
@@bitcoincryptocurrency460018 years jhali ka tyanna nivdun dhila nhi techa kuthe tyanni support kela hote ani he saddya maharastrat rajkaran chalu ahe 3-3 paksha astane 1 hati satta yeuch shakat nhi
@@bitcoincryptocurrency4600😂 केळ
मी मागील 5 वर्षापासून IT मध्ये काम करतोय बऱ्याच कंपनी मध्ये गेलो तिथे मला बाहेरची लोक 70 ते 80 टक्के काम करताना दिसतायत फार कमी मराठी मुले मुली आहेत आणि एकीकडे महाराष्ट्रातील तरुणांना नोकरी मिळत नाहीत काय चाललय हे महाराष्ट्र मध्ये निदान महाराष्ट्रातील मुलांना 50 60 टक्के नोकऱ्या प्रत्येक शेत्रात पाहिजेत हिते सगळे बाहरचे भरतायत 😡😡😡😡
कारण बाहेरचे मेहनती पण आहेत. वाईट नको वाटून घ्या पण सत्य परिस्थिती आहे, त्यांच्या सारखी मेहनत आपण करत नाही मराठी मुलं. आला का एखादी मराठी मुलगा मुलगी कधी उपीएससी ला टॉप तिथे तर असतात संधी सगळ्यांना.
हा माणूस आपली पार्टी चालवून देश तोडण्याचा विचार करतो आहे.
1) महाराष्ट्रात बाहेरून येऊन राहणारे 99% लोकं कोणताही आरक्षण घेत नाहीत.
2) इथे ते लोकं लहान जातीचे असोत किंवा मोठ्या जातीचे, सर्वजण कॉलेजमध्ये पूर्ण फी भरतात.
3) इथे विक्री क्षमता जास्त आहे, त्यामुळे महाराष्ट्राला GST मिळते, त्यामुळे महाराष्ट्राचा GST खूप जास्त आहे.
4) इथे ज्या प्रमाणात बांधकाम होते, त्यामुळे महाराष्ट्राला स्टॅम्प ड्युटी कलेक्शन भारतात सर्वाधिक आहे.
5) मी स्वतः महाराष्ट्रातील सफाळे येथून आहे. आजपासून 30 वर्षांपूर्वी आम्हाला दोन वेळेचे जेवणसुद्धा पुरेसे मिळत नव्हते. एकवेळ भाजी मिळायची, एकवेळ नाही. शेतीची जमीन खूप होती, पण उत्पादन तेवढे नव्हते. जी जमीन 10000 मध्ये एक गुंठा पण घेतली जात नव्हती, ती आज 50 लाख गुंठा जात आहे, हे सर्व बाहेरून आलेल्या लोकांमुळे. आज माझ्याकडे सर्वकाही आहे. मुलांना चांगले शिक्षण दिले, ते USA ला गेले आणि चांगले कमावत आहेत. असे राजकारणी कमी अक्कल असणाऱ्यांना मूर्ख बनवू शकतात, पण सुशिक्षित माणसांना नाही.
7) आज तोच मराठी माणूस मागे आहे जो अशा राजकारणी पक्षांचे काम करतो आणि त्यांच्यावर अवलंबून राहतो.
8) जिथे कुठे जा, USA, UK, ऑस्ट्रेलिया सर्वत्र मराठी लोकं आहेत, आणि ते लोकं पुढे गेले आहेत, का ...
राव शाळा शिकण्यासाठी पैसे कोणाकडे आहेत का नाही बाहेरची मुलं असणार
मराठ्यांना शिकू देत नाही तर नोकरी कशी करणार ???
महाराष्ट्रातील पोरांना संधीचं सोनं करू वाटत नाही,,,,फक्त आयतं जांभूळ तोंडात पडावं अशी अपेक्षा ठेवून कसं चालेल,,,,उठ की सूट नोकऱ्या नाहीत,नोकऱ्या नाहीत असं ओरडून कसं चालेल
राज साहेबांचे योग्य मार्गदर्शन. वस्तुस्थिती आहे ती समजून घेऊन महाराष्ट्राचे बदनामी होत आहे.
कायम एकनिष्ठ अभिमान आहे साहेब मी तुमचा मनसे सैनिक असल्याचं...जय महाराष्ट्र जय मनसे🚩🧡
राज साहेब खरच येवढा कोणी समजवून सांगणार नाही भावानो सैलुट
आंदोलन करणाऱ्या लोकांनी राज साहेबांच्या विरोधात घोषणा दिलेल्या असताना तरीदेखील त्यांना रोखठोक सत्य आणि खर सांगणारा महाराष्ट्रातला पहिला नेता फक्त राज साहेब ठाकरे च.....
आरे मी एक मराठा आहे राजसाहेब ठाकरे जे बोलतायत ते शब्द न शब्द खरा आहे आरे असा धुडगुस शरद पवारांच्या कार्यक्रमात घाला
Raj Thackeray ek bhumika kiti divas thevta mahit aahe .mi pan ek maratha aahe . Maratha na reservation nahi & himat asel na jana reservation bhet le tya che band Kara ase bol le pahije Raj Thackeray ni pan te bolnar nahi . Maratha samaja badal ani jarage Patil ya badal bola che nahi ... Aap la peskha vad va baki Nako tya things madhe padu naye .
Are gapp paise ghevun Kam karto tula kiti proof dakhvu
टरबुजाच्या घाला
तु मराठा अशिल पण तु हरामखोर खंडोजी खोपड्याची अवलाद आहेस , राज ठाकरे ला उडवून घे तूझ्या घराव
Satpote😂😂😂😂😂
Kay re
साहेबांचं बोलण ऐकून रडायला आल...सलाम साहेब तुम्हाला अत्यंत साध्या सोप्या भाषेत समजून सांगणारा नेता..❤❤
कोनाची अशी समोरासमोर बसून बोलायची हिम्मत आहे का? ना सत्तधारी ना विरोधक... त्यामुळे मराठी म्हणून एकत्र या आणि त्या सगळ्यांना एकदा दाखवून द्या
😂😂😂😂
are baba OBC ch merit jst lgyla lgly re yedya lvdyno
पुढचा धोका ओळखून भेटला ,जास्त कौतुक नको.
@@anilkagade9342 शेट्टाचा धोका... राष्ट्रवादी आणि उभाठाचे कार्यकर्ते होते...आणि उलट संधी मिळाली भूमिका स्पष्ट करण्याची तू ज्याची गोटी आहेस त्याने केली का भूमिका स्पष्ट?
@@user-lw9kk5jl7g कळेल निवडणुकीत.
महाराष्ट्र राज्याला मिळालेला कोहिनुर हीरा राजसाहेब ठाकरे...💎👑❤
❤
एकच सध्या बुलंद आवाज आहे.. पडखर बोलणारा नेता... राज साहेब.... ❤️
सुपारी भेटली असेल 😂😂
कसला परखड ..उद्या सकाळी उठला की काल काय भूमिका घेतली होती ते आठवत नाही😂😂😂😂
@@engma7549गप्प बे ❤ड्या
@@engma7549gap re
@@konkan145udhhav peksha barach aahe
दम हैं बॉस....डोळ्यात डोळे घालून बोलणारा नेता ❤
Gandat dum asel trr modi var tika karna
साहेबांना salute 🫡, महाराष्ट्राबद्दल प्रामाणिक विचार करणारे नेते.
मी मराठी भाषा, संस्कृती, परंपरा, समाज आणि इतिहास प्रेमी 😊 🙏 मराठी साठी फक्त राज ठाकरे ❤️,..
हा माणूस आपली पार्टी चालवून देश तोडण्याचा विचार करतो आहे.
1) महाराष्ट्रात बाहेरून येऊन राहणारे 99% लोकं कोणताही आरक्षण घेत नाहीत.
2) इथे ते लोकं लहान जातीचे असोत किंवा मोठ्या जातीचे, सर्वजण कॉलेजमध्ये पूर्ण फी भरतात.
3) इथे विक्री क्षमता जास्त आहे, त्यामुळे महाराष्ट्राला GST मिळते, त्यामुळे महाराष्ट्राचा GST खूप जास्त आहे.
4) इथे ज्या प्रमाणात बांधकाम होते, त्यामुळे महाराष्ट्राला स्टॅम्प ड्युटी कलेक्शन भारतात सर्वाधिक आहे.
5) मी स्वतः महाराष्ट्रातील सफाळे येथून आहे. आजपासून 30 वर्षांपूर्वी आम्हाला दोन वेळेचे जेवणसुद्धा पुरेसे मिळत नव्हते. एकवेळ भाजी मिळायची, एकवेळ नाही. शेतीची जमीन खूप होती, पण उत्पादन तेवढे नव्हते. जी जमीन 10000 मध्ये एक गुंठा पण घेतली जात नव्हती, ती आज 50 लाख गुंठा जात आहे, हे सर्व बाहेरून आलेल्या लोकांमुळे. आज माझ्याकडे सर्वकाही आहे. मुलांना चांगले शिक्षण दिले, ते USA ला गेले आणि चांगले कमावत आहेत. असे राजकारणी कमी अक्कल असणाऱ्यांना मूर्ख बनवू शकतात, पण सुशिक्षित माणसांना नाही.
7) आज तोच मराठी माणूस मागे आहे जो अशा राजकारणी पक्षांचे काम करतो आणि त्यांच्यावर अवलंबून राहतो.
8) जिथे कुठे जा, USA, UK, ऑस्ट्रेलिया सर्वत्र मराठी लोकं आहेत, आणि ते लोकं पुढे गेले आहेत, का ...
@@khaugalliindia954 मोडी लिपी मराठी भाषेचा आत्मा आहे. मोडी लिपी मराठी साठी स्वीकारण्यासाठी राज ठाकरे प्रयत्न करतात का ते बघ.
@@santoshdchमी मोडी लिपीचा अभ्यासक आहे. आजच्या काळात मराठी भाषा लिहिण्यासाठी मोडी लिपी वापरणं अशक्य आहे. ती आजच्या आधुनिक काळासाठी नाही. तिला सोपं करणं, तिचं सुलभीकरण केलं पाहिजे. तिच्यात आजच्या आधुनिक काळानुसार बदल करावे लागतील. तेव्हाच ती आजच्या काळात मराठीसाठी वापरण्याजोगी आणि मराठी लिहिण्याजोगी होईल.
@@sarangbsr कर्सू लिपी इंग्लिश मध्ये वापरतात . तशी मोडी ही वापरली जावी. तसे शासनाला व्याकरण म्हणून सुरुवात करू शकतात. द्राविडी भाषा वापरतात तशी मोडी पण वापरली जाऊ शकते.
राज ठाकरे यांना शिव्या देणाऱ्या लोकांना आज राज ठाकरे आवडत आहे तुमच्या सोयीनुसार बोलले तर चांगले नाहीतर सुपारीबाज... निर्लज्ज लोक आहे
राज ठाकरे चांगले आहे
Ho barobar bolat
Rajsaheb great manus ,direct rokthok samorasamor......best. Politician.....
😢😂
२००%बरोबर
@@user-fc3xw1kb6e तुझ्या अकाउंट वरुन कोणतीच कमेंट कळत नाही... गांजा मारतो का.. की उद्धव ठाकरेच उष्ट पाणी पितो
कोणत्या नेत्याची एवढी स्पष्ट बोलायची हिम्मत आहे!!!! मानलं पाहिजे खरंच!!!🔥🔥
एकमेव नेता कॅमेरा चालु ठेवुन लाइव्ह बोलत आहे. राज ठाकरे सडेतोड भुमिका घेणारा नेता.
या विचारामुळे मी राज ठाकरे ना मानतो.
महाराष्ट्रात मराठी लोकांना प्राधान्य मिळालाच पाहिजे. आरक्षणाची गरज नाही पडणार.
बेस्ट रे भाऊ .... मनले राज भाऊ दम आहे ... वस्तू थिती समजावून सांगितले. आपले मत राज ठाकरे
खर बोलायला हिंमत लागते...सलाम राज साहेब....
राजसाहेब एकच माणूस आहेत जे खरं बोलतात.👍👍👍
Are Gadhava…..Mag Bin Shart Padhimba Ka Dila…….Ha Paise Kamvun Basala Aahe…….Aani Ha Dayan Pajalato Aahe….😂😂
जाहिर पाठिंबा कोणि दिला
हा माणूस आपली पार्टी चालवून देश तोडण्याचा विचार करतो आहे.
1) महाराष्ट्रात बाहेरून येऊन राहणारे 99% लोकं कोणताही आरक्षण घेत नाहीत.
2) इथे ते लोकं लहान जातीचे असोत किंवा मोठ्या जातीचे, सर्वजण कॉलेजमध्ये पूर्ण फी भरतात.
3) इथे विक्री क्षमता जास्त आहे, त्यामुळे महाराष्ट्राला GST मिळते, त्यामुळे महाराष्ट्राचा GST खूप जास्त आहे.
4) इथे ज्या प्रमाणात बांधकाम होते, त्यामुळे महाराष्ट्राला स्टॅम्प ड्युटी कलेक्शन भारतात सर्वाधिक आहे.
5) मी स्वतः महाराष्ट्रातील सफाळे येथून आहे. आजपासून 30 वर्षांपूर्वी आम्हाला दोन वेळेचे जेवणसुद्धा पुरेसे मिळत नव्हते. एकवेळ भाजी मिळायची, एकवेळ नाही. शेतीची जमीन खूप होती, पण उत्पादन तेवढे नव्हते. जी जमीन 10000 मध्ये एक गुंठा पण घेतली जात नव्हती, ती आज 50 लाख गुंठा जात आहे, हे सर्व बाहेरून आलेल्या लोकांमुळे. आज माझ्याकडे सर्वकाही आहे. मुलांना चांगले शिक्षण दिले, ते USA ला गेले आणि चांगले कमावत आहेत. असे राजकारणी कमी अक्कल असणाऱ्यांना मूर्ख बनवू शकतात, पण सुशिक्षित माणसांना नाही.
7) आज तोच मराठी माणूस मागे आहे जो अशा राजकारणी पक्षांचे काम करतो आणि त्यांच्यावर अवलंबून राहतो.
8) जिथे कुठे जा, USA, UK, ऑस्ट्रेलिया सर्वत्र मराठी लोकं आहेत, आणि ते लोकं पुढे गेले आहेत, का ...
एकमेव मराठी नेता जो आंदोलकांना आरक्षण बाबत समजावऊन सांगतोय खरंच साहेब मानला तुम्हाला.. 🙏
एकदम योग्य बोलत आहेत साहेब....
खूप छान, राजसाहेब, मस्तच,असं कोणी तरी समजावून सांगितले नाही, अगदी बरोबर आहे ❤❤🎉🎉👍👍
राज साहेबांना समजून घेणं अडग्या लोकांचं काम नाही हे जय महाराष्ट्र जय मनसे किंग ऑफ महारा्ट्र राज साहेब
साहेब प्रेमी❤
सुपारी वाले समजून घेतील फक्त
@@NPatil96. Are tu dalali ahai re dallllya
वारे तुझा साहेब आणि तु त्याझा चेला😂😂😂😂
@@sarangsapkal7308 sapkal dusrya gavalch asnar job la tu? maharashtra cha nokrya he bahirche gheun chale ahe
@@LalalL-j4n असे जर जॉब गायब झाले असतील तर मग मराठा आरक्षण ला येवढा विरोध का ❓ईथच कसे आरक्षण मागितले की सगळेच गायब होतय
जॉब नसतील तर द्या म्हणाव सोडुन आरक्षण काय गरज त्याची
तुझ्या साहेबाला फक्त फांट्या मारता येतात
मराठ्यांचा विषय आला की त्याला सुचत हे की
आरक्षण ची गरज नाही, शिवस्मारकाला व्यर्थ पैसे खर्च होतील ,राज्यात अराजकता पसरल,
कधी त्याच्या तोंडात निघाले नाही की ओबीसीतील ज्या जाती प्रगत झाल्या त्यांनी बाहेर पडले पाहीजे, बाकीच्यांना होऊ द्या प्रगत,
फक्त मराठा टार्गेट, अन वरुन मी तज्ञ म्हणून मिरवायच
रोखठोक...माणूस महाराष्ट्राला मिळाला आहे त्याच सोन करा....❤❤❤❤
राजसाहेब आपली भूमिका स्पष्ट मांडतात मतासाठी असे खोटे बोलत नाही🚩🚩
हा माणूस आपली पार्टी चालवून देश तोडण्याचा विचार करतो आहे.
1) महाराष्ट्रात बाहेरून येऊन राहणारे 99% लोकं कोणताही आरक्षण घेत नाहीत.
2) इथे ते लोकं लहान जातीचे असोत किंवा मोठ्या जातीचे, सर्वजण कॉलेजमध्ये पूर्ण फी भरतात.
3) इथे विक्री क्षमता जास्त आहे, त्यामुळे महाराष्ट्राला GST मिळते, त्यामुळे महाराष्ट्राचा GST खूप जास्त आहे.
4) इथे ज्या प्रमाणात बांधकाम होते, त्यामुळे महाराष्ट्राला स्टॅम्प ड्युटी कलेक्शन भारतात सर्वाधिक आहे.
5) मी स्वतः महाराष्ट्रातील सफाळे येथून आहे. आजपासून 30 वर्षांपूर्वी आम्हाला दोन वेळेचे जेवणसुद्धा पुरेसे मिळत नव्हते. एकवेळ भाजी मिळायची, एकवेळ नाही. शेतीची जमीन खूप होती, पण उत्पादन तेवढे नव्हते. जी जमीन 10000 मध्ये एक गुंठा पण घेतली जात नव्हती, ती आज 50 लाख गुंठा जात आहे, हे सर्व बाहेरून आलेल्या लोकांमुळे. आज माझ्याकडे सर्वकाही आहे. मुलांना चांगले शिक्षण दिले, ते USA ला गेले आणि चांगले कमावत आहेत. असे राजकारणी कमी अक्कल असणाऱ्यांना मूर्ख बनवू शकतात, पण सुशिक्षित माणसांना नाही.
7) आज तोच मराठी माणूस मागे आहे जो अशा राजकारणी पक्षांचे काम करतो आणि त्यांच्यावर अवलंबून राहतो.
8) जिथे कुठे जा, USA, UK, ऑस्ट्रेलिया सर्वत्र मराठी लोकं आहेत, आणि ते लोकं पुढे गेले आहेत, का ...
बस्स राज नाम काफी हैं l खरा नेता महाराष्ट्राचा.आज राजसाहेबांनी सर्वांची मने जिंकली आहेत.
अभ्यासू व्यक्तिमत्त्व आहे राज साहेब..🙏🙏
राज ठाकरे साहेब एकदम खर बोलत आहेत आपल्या महाराष्ट्रीयन लोकायला खुप रोजगार नोकरी आहेत private job मध्ये कुठे आरक्षण असत....सगळे उद्योग व्यवसाय बाहेरच्या लोकांनी ताब्यात घेतलेत....आज अशा काही शाळा आहेत जेथे आपल्या मराठी लोकायला अडमीशन नाही
हा माणूस आपली पार्टी चालवून देश तोडण्याचा विचार करतो आहे.
1) महाराष्ट्रात बाहेरून येऊन राहणारे 99% लोकं कोणताही आरक्षण घेत नाहीत.
2) इथे ते लोकं लहान जातीचे असोत किंवा मोठ्या जातीचे, सर्वजण कॉलेजमध्ये पूर्ण फी भरतात.
3) इथे विक्री क्षमता जास्त आहे, त्यामुळे महाराष्ट्राला GST मिळते, त्यामुळे महाराष्ट्राचा GST खूप जास्त आहे.
4) इथे ज्या प्रमाणात बांधकाम होते, त्यामुळे महाराष्ट्राला स्टॅम्प ड्युटी कलेक्शन भारतात सर्वाधिक आहे.
5) मी स्वतः महाराष्ट्रातील सफाळे येथून आहे. आजपासून 30 वर्षांपूर्वी आम्हाला दोन वेळेचे जेवणसुद्धा पुरेसे मिळत नव्हते. एकवेळ भाजी मिळायची, एकवेळ नाही. शेतीची जमीन खूप होती, पण उत्पादन तेवढे नव्हते. जी जमीन 10000 मध्ये एक गुंठा पण घेतली जात नव्हती, ती आज 50 लाख गुंठा जात आहे, हे सर्व बाहेरून आलेल्या लोकांमुळे. आज माझ्याकडे सर्वकाही आहे. मुलांना चांगले शिक्षण दिले, ते USA ला गेले आणि चांगले कमावत आहेत. असे राजकारणी कमी अक्कल असणाऱ्यांना मूर्ख बनवू शकतात, पण सुशिक्षित माणसांना नाही.
7) आज तोच मराठी माणूस मागे आहे जो अशा राजकारणी पक्षांचे काम करतो आणि त्यांच्यावर अवलंबून राहतो.
8) जिथे कुठे जा, USA, UK, ऑस्ट्रेलिया सर्वत्र मराठी लोकं आहेत, आणि ते लोकं पुढे गेले आहेत, का ...
राज साहेब ठाकरे यांच्या सोबत येऊन काम करा
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे जय महाराष्ट्र
राज साहेब ठाकरे यांच्या सोबत जरांगे पाटील यांनी सोबत येऊन निवडणुकी लढा
हिंदू मराठा राज पाटील
माझ्या मनातलं बोलला कारण मी पण एक मराठा आहे राजसाहेब ठाकरे ग्रेट आहेत
सर्वांना शिक्षण फ्री दिल्यावर आरक्षणाची गरज पडणार नाही हे राज ठाकरे म्हणत आहेत
प्रत्येक मराठी माणसाने एकत्र येऊन लढावं 18पगड जाती सोबत घेऊन आपल्या राज्याने हिंदवी स्वराज्य निर्माण केले त्याला आपण मिळून पुढे न्याला पाहिजे
💯🙌🙏🙏
@@thenextlevelagriculturegro5086 मराठा समाज nko ata sobat khup जातिवादी समाज ahe....🚩🚩🚩
मराठी पोर फक्त सतरंज्या उचलयच्या कामाची आहेत, साधं गणित येत नाही, आणि production च्या कामाला लावलं तर टिकत नाहीत, यूपी बिहारी लोक इथ येऊन वर्ष भर काम करतात एकही सुट्टी ना घेता, आणि फक्त 15 दिवस घरी जातात. खूप वाईट परिस्थिती आहे,
भाऊ हि तथाकथित पुरोगामी छद्मी लोक शिवरायांच्या विचाराला मारक आहे,, त्यांचे एकच काम आहे जातिवाद पसरवायचा समाजात फुट पाडायची,, मोठमोठ्या तात्विक गप्पा मारायच्या सत्ता आली कि अश्या चोरया मारया करायच्या असा हात मारायचा कि बास्स,,, जेव्हा सत्तेत नसेल तेव्हा एखाद्या भुता सारख चित्त भ्रष्ट नुसतं कुठे आग लावू अण कुठे नाही उलटे पालटे काही हि करून अराजकता माजवायची मते मिळवून पुन्हा सत्तेपर्यंत पोहचायचे,,,सावध व्हा विषेता मराठा समाजाने
हा माणूस आपली पार्टी चालवून देश तोडण्याचा विचार करतो आहे.
1) महाराष्ट्रात बाहेरून येऊन राहणारे 99% लोकं कोणताही आरक्षण घेत नाहीत.
2) इथे ते लोकं लहान जातीचे असोत किंवा मोठ्या जातीचे, सर्वजण कॉलेजमध्ये पूर्ण फी भरतात.
3) इथे विक्री क्षमता जास्त आहे, त्यामुळे महाराष्ट्राला GST मिळते, त्यामुळे महाराष्ट्राचा GST खूप जास्त आहे.
4) इथे ज्या प्रमाणात बांधकाम होते, त्यामुळे महाराष्ट्राला स्टॅम्प ड्युटी कलेक्शन भारतात सर्वाधिक आहे.
5) मी स्वतः महाराष्ट्रातील सफाळे येथून आहे. आजपासून 30 वर्षांपूर्वी आम्हाला दोन वेळेचे जेवणसुद्धा पुरेसे मिळत नव्हते. एकवेळ भाजी मिळायची, एकवेळ नाही. शेतीची जमीन खूप होती, पण उत्पादन तेवढे नव्हते. जी जमीन 10000 मध्ये एक गुंठा पण घेतली जात नव्हती, ती आज 50 लाख गुंठा जात आहे, हे सर्व बाहेरून आलेल्या लोकांमुळे. आज माझ्याकडे सर्वकाही आहे. मुलांना चांगले शिक्षण दिले, ते USA ला गेले आणि चांगले कमावत आहेत. असे राजकारणी कमी अक्कल असणाऱ्यांना मूर्ख बनवू शकतात, पण सुशिक्षित माणसांना नाही.
7) आज तोच मराठी माणूस मागे आहे जो अशा राजकारणी पक्षांचे काम करतो आणि त्यांच्यावर अवलंबून राहतो.
8) जिथे कुठे जा, USA, UK, ऑस्ट्रेलिया सर्वत्र मराठी लोकं आहेत, आणि ते लोकं पुढे गेले आहेत, का ...
मी मराठा आहे माझा आवडता नेता पवार साहेब आहेत पण तरी पण माझी ईच्छा आहे हा व्यक्ती मुख्यमंत्री कराय पाहीजे
उगाच नाही आम्ही जीव ओवाळून टाकत राज साहेबांवर♥️
😂
तूझ्या मायचं नवरा असेल तो.
😆😆😆😆😂@@Rdhealth234
तो सुपारी घेऊन बोलतोय त्याला माहित मी काय येत नाही म्हणुन पैसे घेऊन चालू आहे
😂😂
याला म्हणतात नेता भावांनो..सर्व जातीच्या मराठी मुलांना विचार करा...
असा नेता आपला CM का नाही..आपण फक्त भांडत बसलो आहे.
अशीच पत्रकार परिषद शरद पवार साहेबांची पण घ्या लाईव्ह घ्या
Samjel ka te Kay bolle tar😂😂
@@brainartsandcrafts6😅😂😅😅😅
😂😂😂😂
100%राज खरे बोलत आहे लक्ष राहुदया मराठा समाज महाराष्ट्र मोडेन पण वाकणार नाही मराठा समाज विजय करा
Great...saheb.... फक्तं शेवट पर्यंत हीच..भूमिका असू द्या...लोकांना खरा जनता राजा काय असतो ते कडू द्या......❤❤MNS
अडाणी लोकांना "मराठी" चा मुद्दा कळतच नाही. त्यांच्या दृष्टीने समाज म्हणजे फक्त स्वतःची जात.
राज साहेब ठाकरे अतिशय योग्य विश्लेषण केलं आहे तुम्ही अतिशय धाडसी नेतृत्व 👍👍 परखड भूमिका जी वस्तुस्थिती आहे तीच मांडली आहे
राज साहेबांना जशी भुमिका विचारली किंवा जसा जाब विचारला तसा इतर सर्व पक्षांच्या नेत्यांना सुद्धा भुमिका स्पष्ट करायला सांगून जाब आंदोलक का विचारत नाहीत...?
राज ठाकरे 100% योग्य बोलतात, मत घेऊन निवडून आल्यावर पुन्हा लक्ष देणार नाहीत
हा माणूस आपली पार्टी चालवून देश तोडण्याचा विचार करतो आहे.
1) महाराष्ट्रात बाहेरून येऊन राहणारे 99% लोकं कोणताही आरक्षण घेत नाहीत.
2) इथे ते लोकं लहान जातीचे असोत किंवा मोठ्या जातीचे, सर्वजण कॉलेजमध्ये पूर्ण फी भरतात.
3) इथे विक्री क्षमता जास्त आहे, त्यामुळे महाराष्ट्राला GST मिळते, त्यामुळे महाराष्ट्राचा GST खूप जास्त आहे.
4) इथे ज्या प्रमाणात बांधकाम होते, त्यामुळे महाराष्ट्राला स्टॅम्प ड्युटी कलेक्शन भारतात सर्वाधिक आहे.
5) मी स्वतः महाराष्ट्रातील सफाळे येथून आहे. आजपासून 30 वर्षांपूर्वी आम्हाला दोन वेळेचे जेवणसुद्धा पुरेसे मिळत नव्हते. एकवेळ भाजी मिळायची, एकवेळ नाही. शेतीची जमीन खूप होती, पण उत्पादन तेवढे नव्हते. जी जमीन 10000 मध्ये एक गुंठा पण घेतली जात नव्हती, ती आज 50 लाख गुंठा जात आहे, हे सर्व बाहेरून आलेल्या लोकांमुळे. आज माझ्याकडे सर्वकाही आहे. मुलांना चांगले शिक्षण दिले, ते USA ला गेले आणि चांगले कमावत आहेत. असे राजकारणी कमी अक्कल असणाऱ्यांना मूर्ख बनवू शकतात, पण सुशिक्षित माणसांना नाही.
7) आज तोच मराठी माणूस मागे आहे जो अशा राजकारणी पक्षांचे काम करतो आणि त्यांच्यावर अवलंबून राहतो.
8) जिथे कुठे जा, USA, UK, ऑस्ट्रेलिया सर्वत्र मराठी लोकं आहेत, आणि ते लोकं पुढे गेले आहेत, का ...
मी पण मराठा आहे.. पण राजसाहेब सत्य बोलताय.. आपल्या नोकऱ्या धंदे हे भायकांड लोकं पळवताय.. तेही आपल्याच महाराष्ट्रात.. आणि आपण बसलोय एकमेकांत भांडण करत..
राज साहेब ठाकरे हे अभ्यासू आहेत . आणि खर बोलले साहेब ❤
❤ आज पुन्हा एकदा सिद्ध झाले की आम्ही योग्य नेता सोबत आहोत.. सर्वांचा विचार करून योग्य निर्णय बोलतात..🙏🙏🙇
राज ठाकरे जे बोलले ते बरोबर आहे.खरे आहे. शिवाय खरं बोलायला हिंमत लागते. जी राज ठाकरेंकडे आहे. पण ते खरं पचवायची हिंमत बहुदा कोणाकडेही नसावी. म्हणूनच तर राडे, बुद्धीहीन वक्तव्य चालू आहेत. एक सुविचारी नागरिक
पोलिस भरती कशी झाली मग मराठा उमेदवार ओबीसी मधून सिलेक्ट झालेत
हा डुप्लिकेट राज ठाकरे आहे त्याच्यावर भरोसा करू नका मराठा बांधवानो
तू एक सुविचार नागरिक नसून अविचारी नागरिक आहेस, आरक्षण का असत अन् त्याच धोरण काय असत हे शिकून घे, आरक्षण हे वंचित घटकांच्या न्याय हक्कासाठी असत, वंचितांना मुख्य प्रवाह कसे सामील करता येईल आरक्षणाचा उद्देश असतो, आणि राज ठाकरे बोलतोय की महाराष्ट्रामध्ये कोणालाही आरक्षणाची गरज नाही, तुझ्या सारखे त्याच समर्थन करत आहेत.
@@Arjun-qz3ue फिरवलं तुझं ही कोणीतरी माथ
सुविचार नागरिका तुला आरक्षण आहे का.....
आज पुन्हा एकदा वाटलं
बाळासाहेब ठाकरे आठवले
पण साहेब सुपारीबाज़ हा आरोप फेटाळा
आपल प्रतिमा खूप खराब होत आहे
Maharashtra che Tiger 🐯🐯 Bala saheb Aani Raj saheb 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
😂😂
हा माणूस आपली पार्टी चालवून देश तोडण्याचा विचार करतो आहे.
1) महाराष्ट्रात बाहेरून येऊन राहणारे 99% लोकं कोणताही आरक्षण घेत नाहीत.
2) इथे ते लोकं लहान जातीचे असोत किंवा मोठ्या जातीचे, सर्वजण कॉलेजमध्ये पूर्ण फी भरतात.
3) इथे विक्री क्षमता जास्त आहे, त्यामुळे महाराष्ट्राला GST मिळते, त्यामुळे महाराष्ट्राचा GST खूप जास्त आहे.
4) इथे ज्या प्रमाणात बांधकाम होते, त्यामुळे महाराष्ट्राला स्टॅम्प ड्युटी कलेक्शन भारतात सर्वाधिक आहे.
5) मी स्वतः महाराष्ट्रातील सफाळे येथून आहे. आजपासून 30 वर्षांपूर्वी आम्हाला दोन वेळेचे जेवणसुद्धा पुरेसे मिळत नव्हते. एकवेळ भाजी मिळायची, एकवेळ नाही. शेतीची जमीन खूप होती, पण उत्पादन तेवढे नव्हते. जी जमीन 10000 मध्ये एक गुंठा पण घेतली जात नव्हती, ती आज 50 लाख गुंठा जात आहे, हे सर्व बाहेरून आलेल्या लोकांमुळे. आज माझ्याकडे सर्वकाही आहे. मुलांना चांगले शिक्षण दिले, ते USA ला गेले आणि चांगले कमावत आहेत. असे राजकारणी कमी अक्कल असणाऱ्यांना मूर्ख बनवू शकतात, पण सुशिक्षित माणसांना नाही.
7) आज तोच मराठी माणूस मागे आहे जो अशा राजकारणी पक्षांचे काम करतो आणि त्यांच्यावर अवलंबून राहतो.
8) जिथे कुठे जा, USA, UK, ऑस्ट्रेलिया सर्वत्र मराठी लोकं आहेत, आणि ते लोकं पुढे गेले आहेत, का ...
राज साहेब आहेत मराठी माणसाची शान 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
साहेब जर हे होणार नाही अस म्हणत अहात तर तुम्ही मराठा समजा सोबत ठाम उभे रहा की. उभ्या महाराष्ट्राला माहीत आहे तुमची ताकद
भावा तु अजुन मनसेची भूमिका समजुन घे आम्ही पण मराठाच आहोत आणि राज साहेब फक्तं मराठाच नाही तर प्रतेक मराठी माणसासाठी प्रयत्नशील आहेत सो भुमिका जाणुन घ्या....
10 वेळा बघ ही क्लिप पण तुला समजणार नाही. थोड डोक्याचा वापर करून विचार कर समजेल
Are baba jevha andolan suru zal tevha tumcha mhorkya la nit samjvaun sangitl hot Raj Thackeray ni ,pn to Sharad pawar chi tutari vajvtoy
राज ठाकरे पहिल्या पासुन सोबत आहेत.. पण ज्या गोष्टी शक्यच नाहीत तिथे आदळ आपट करत आहोत आपण
हा माणूस आपली पार्टी चालवून देश तोडण्याचा विचार करतो आहे.
1) महाराष्ट्रात बाहेरून येऊन राहणारे 99% लोकं कोणताही आरक्षण घेत नाहीत.
2) इथे ते लोकं लहान जातीचे असोत किंवा मोठ्या जातीचे, सर्वजण कॉलेजमध्ये पूर्ण फी भरतात.
3) इथे विक्री क्षमता जास्त आहे, त्यामुळे महाराष्ट्राला GST मिळते, त्यामुळे महाराष्ट्राचा GST खूप जास्त आहे.
4) इथे ज्या प्रमाणात बांधकाम होते, त्यामुळे महाराष्ट्राला स्टॅम्प ड्युटी कलेक्शन भारतात सर्वाधिक आहे.
5) मी स्वतः महाराष्ट्रातील सफाळे येथून आहे. आजपासून 30 वर्षांपूर्वी आम्हाला दोन वेळेचे जेवणसुद्धा पुरेसे मिळत नव्हते. एकवेळ भाजी मिळायची, एकवेळ नाही. शेतीची जमीन खूप होती, पण उत्पादन तेवढे नव्हते. जी जमीन 10000 मध्ये एक गुंठा पण घेतली जात नव्हती, ती आज 50 लाख गुंठा जात आहे, हे सर्व बाहेरून आलेल्या लोकांमुळे. आज माझ्याकडे सर्वकाही आहे. मुलांना चांगले शिक्षण दिले, ते USA ला गेले आणि चांगले कमावत आहेत. असे राजकारणी कमी अक्कल असणाऱ्यांना मूर्ख बनवू शकतात, पण सुशिक्षित माणसांना नाही.
7) आज तोच मराठी माणूस मागे आहे जो अशा राजकारणी पक्षांचे काम करतो आणि त्यांच्यावर अवलंबून राहतो.
8) जिथे कुठे जा, USA, UK, ऑस्ट्रेलिया सर्वत्र मराठी लोकं आहेत, आणि ते लोकं पुढे गेले आहेत, का ...
साहेब खरं बोलत तुमी केव्हा समजणार आपल्या मराठी माणसांना
किंग राज ठाकरे 👑
राज साहेब साथ द्या❤बाळासाहेब ठाकरे विचार same
हिंदू वाघ राज ठाकरेंचा विजय असो
है गांड में दम तोह करके देखलो मेहनत 😂
दिन भर पोर्न देखोगे और जय महाराष्ट चलाओगे तोह डर जाएंगे क्या तुम मराठियों से 😂
अरे हम भगवान राम के वंशज है सब मराठा का पराठा बनके कुत्तों को खिला देंगे😂😂😂😂
जय जय श्री राम 🚩
जय जय श्री मोदी 🚩
जय जय श्री योगी आदित्यनाथ 🚩
जय दादा परशुराम 🚩
जय सत्य सनातन 🚩
हा माणूस आपली पार्टी चालवून देश तोडण्याचा विचार करतो आहे.
1) महाराष्ट्रात बाहेरून येऊन राहणारे 99% लोकं कोणताही आरक्षण घेत नाहीत.
2) इथे ते लोकं लहान जातीचे असोत किंवा मोठ्या जातीचे, सर्वजण कॉलेजमध्ये पूर्ण फी भरतात.
3) इथे विक्री क्षमता जास्त आहे, त्यामुळे महाराष्ट्राला GST मिळते, त्यामुळे महाराष्ट्राचा GST खूप जास्त आहे.
4) इथे ज्या प्रमाणात बांधकाम होते, त्यामुळे महाराष्ट्राला स्टॅम्प ड्युटी कलेक्शन भारतात सर्वाधिक आहे.
5) मी स्वतः महाराष्ट्रातील सफाळे येथून आहे. आजपासून 30 वर्षांपूर्वी आम्हाला दोन वेळेचे जेवणसुद्धा पुरेसे मिळत नव्हते. एकवेळ भाजी मिळायची, एकवेळ नाही. शेतीची जमीन खूप होती, पण उत्पादन तेवढे नव्हते. जी जमीन 10000 मध्ये एक गुंठा पण घेतली जात नव्हती, ती आज 50 लाख गुंठा जात आहे, हे सर्व बाहेरून आलेल्या लोकांमुळे. आज माझ्याकडे सर्वकाही आहे. मुलांना चांगले शिक्षण दिले, ते USA ला गेले आणि चांगले कमावत आहेत. असे राजकारणी कमी अक्कल असणाऱ्यांना मूर्ख बनवू शकतात, पण सुशिक्षित माणसांना नाही.
7) आज तोच मराठी माणूस मागे आहे जो अशा राजकारणी पक्षांचे काम करतो आणि त्यांच्यावर अवलंबून राहतो.
8) जिथे कुठे जा, USA, UK, ऑस्ट्रेलिया सर्वत्र मराठी लोकं आहेत, आणि ते लोकं पुढे गेले आहेत, का ...
नफा तोटा काहीही न बघता रोखठोक बोलणारा माणूस, आरक्षणाबाबत मिळमिळीत भाष्य करतात राजकीय पक्ष नेते.
बरोबर बोलताय राज ठाकरे मी एका ठिकानी job शोधायला गेलो त्या ठिकानी फक्त बहेरचे लोकच आम्ही घेतो प्रोपर चे लोकाना आम्हि घेतो नाही अस सांगीतल
ठाणे मुंबई वाले स्थानिक हा शब्द फक्त त्या तालुक्या पुरता वापरतात म्हणून हे कंपनी वाले तुम्हाला घेत नाहीत त्याऐवजी महाराष्ट्रीयन असा शब्द वापरा. त्यांची फाटेल.
याला मर्द मानुस मनतात लाईव्ह टेलिकास्ट राज ठाकरे साहेब
असा असतो नेता आणि नेतृत्व❤🚩
खरं बोलले राज साहेब . महाराष्ट्रात मराठी माणसाला आरक्षणाची गरज काय . परप्रांतीय लोक इथं येऊन रोजगार मिळवतात आणि मराठी माणसाला काम शोधत हिंडावं लागतंय .
समाज फक्त सुशिक्षित असून चालत नाही तो सुज्ञ असला पाहिजे.. 👍🏻
राजसाहेब एकमेव व्यक्ती आहेत की ज्यांना प्रश्नाची जाणं आणि उपाय अगदी correct mahit आहेत
एकदम योग्य आहे राज साहेब
मराठा बांधवांनो आता तरी डोळे उगडा रे राज ठाकरे या एका मराठी माणसाच ऐका आणि त्यांना पाठिंबा द्या नंतर आपनच या महारष्ट्राचे मालक आहोत ❤❤❤❤
महाराष्ट्र राज्यातल्या लोकांना अस समोर बसवून त्यांची डोळे उधडावी लागतील...😎✌️🚩🙏
एकच मन आहे राज साहेब.... किती वेळा जिंकाल ❤️
चुकीच्या देशात जन्माला आलात.... इकडे तेव्हाच्या काळात शिवाजी महाराजांना देखील विरोध झालेला....
राज साहेब जेमनात आहे आणि खर् आहे तेच बोलतात 💯💞🚩🚩
मराठा समाज बांधवाना सुयोग्य मार्गदर्शन 👍💐🙏
खूप छान साहेब❤
जय मनसे खुप दिवसांनी आठवण झाली साहेबाची हे महाराष्ट्रातील ह्दय आहे समजून घ्या निट ऐकुन साहेब अगदी जीवापाड समजून सांगत आहेत ही न्याय मिळवून देण्यासाठी एकमेव मनसे
Ek Number Rajsabeb❤❤❤
Raj saheb thakre तुम्ही बरोबर बोललात.मी तुमच्या मताशी सहमत आहे.साहेब जय हिंद.
A man with facts and a man with bitter truth.
१ लाख टक्के भूमिका पटली ठाकरे साहेबाची पण साहेब काही तरी मार्ग कढा 🚩
राजसाहेब द टायगर🔥🔥🔥
खर बोलणाऱ्या माणसाची देहबोली ही अशी असते. डोळ्यात डोळे घालून निर्भिडपणे बोलणं. ताठ मान आणि कणा. तोंडाजवळ जाणारा हात नाही की इकडे तिकडे बघण नाही
राज ठाकरे साहेब आपण सांगत आहात त्याचप्रमाणे कर्नाटक राज्य सरकाराने तसा कायदा कर्नाटकातील रहिवासी नागरिकांना रोजगारासाठी केला आहे तसा कायदा महाराष्ट्रात का होत नाही
सत्ता द्या मग होईल, अपेक्षा राज ठाकरे यांच्या कडून आणि मत्तदान दुसऱ्या पक्ष्यांना मग कस होईल
@@nitinkate9370 karnataka ne nantar tho radah kela
@@damodarverekar2659हा माणूस आपली पार्टी चालवून देश तोडण्याचा विचार करतो आहे.
1) महाराष्ट्रात बाहेरून येऊन राहणारे 99% लोकं कोणताही आरक्षण घेत नाहीत.
2) इथे ते लोकं लहान जातीचे असोत किंवा मोठ्या जातीचे, सर्वजण कॉलेजमध्ये पूर्ण फी भरतात.
3) इथे विक्री क्षमता जास्त आहे, त्यामुळे महाराष्ट्राला GST मिळते, त्यामुळे महाराष्ट्राचा GST खूप जास्त आहे.
4) इथे ज्या प्रमाणात बांधकाम होते, त्यामुळे महाराष्ट्राला स्टॅम्प ड्युटी कलेक्शन भारतात सर्वाधिक आहे.
5) मी स्वतः महाराष्ट्रातील सफाळे येथून आहे. आजपासून 30 वर्षांपूर्वी आम्हाला दोन वेळेचे जेवणसुद्धा पुरेसे मिळत नव्हते. एकवेळ भाजी मिळायची, एकवेळ नाही. शेतीची जमीन खूप होती, पण उत्पादन तेवढे नव्हते. जी जमीन 10000 मध्ये एक गुंठा पण घेतली जात नव्हती, ती आज 50 लाख गुंठा जात आहे, हे सर्व बाहेरून आलेल्या लोकांमुळे. आज माझ्याकडे सर्वकाही आहे. मुलांना चांगले शिक्षण दिले, ते USA ला गेले आणि चांगले कमावत आहेत. असे राजकारणी कमी अक्कल असणाऱ्यांना मूर्ख बनवू शकतात, पण सुशिक्षित माणसांना नाही.
7) आज तोच मराठी माणूस मागे आहे जो अशा राजकारणी पक्षांचे काम करतो आणि त्यांच्यावर अवलंबून राहतो.
8) जिथे कुठे जा, USA, UK, ऑस्ट्रेलिया सर्वत्र मराठी लोकं आहेत, आणि ते लोकं पुढे गेले आहेत, का ...
अजून पर्यंत विरोध करायची कुणाचीही हिंमत झाली नाही, मताची पर्वा न करता समजावून सांगितले ग्रेट.
Raj sahib good
सडेतोड आणि स्पष्ट भूमिका घेतली आहे.
रोखठोक बोलणारा नेता.
एकदा तरी या माणसाच्या हातात महाराष्ट्राची सत्ता द्यावी..
२०२४ निवडणूक जवळ आहे..
महाराष्ट्राच्या जनतेने योग्य निर्णय घ्यावा..
राज ठाकरे
है गांड में दम तोह करके देखलो मेहनत 😂
दिन भर पोर्न देखोगे और जय महाराष्ट चलाओगे तोह डर जाएंगे क्या तुम मराठियों से 😂
अरे हम भगवान राम के वंशज है सब मराठा का पराठा बनके कुत्तों को खिला देंगे😂😂😂😂
जय जय श्री राम 🚩
जय जय श्री मोदी 🚩
जय जय श्री योगी आदित्यनाथ 🚩
जय दादा परशुराम 🚩
जय सत्य सनातन 🚩
😂😂 सत्ता द्यायला तयार आहे पणं 288 जागा लढव्या लागता 145 निवडून याव्या लागता. साहेब 145 पणं जागा लढत नाही आणि सत्ता मागता हातात 😂😂
राज ठाकरे वाघ आहे 💪💪💪💪💪💪
दम लागतो समोरासमोर बसून रोखठोपणे बोलायला . एक नंबर साहेब. मानल तुम्हाला.👑 राज साहेब 👑. आत्ता विधनसाबेला फक्त मनसे🚂.
राज महाराष्ट्र पे राज कारेगा......साहेब आता ह्या वेळी 100% तुम्हाला मतदान
राजं साहेब मुख्यमंत्री होणें , काळाची गरज आहे महाराष्ट्राच्या दृष्टीने 🙏
जय मनसे
मी एक कर्नाटक राज्यातील आहे राज ठाकरे याना मुख्यमंत्री करा 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
राज साहेब महाराष्ट्राच्या आरक्षना वर बोलले होते मराठा आरक्षण नाही महाराष्ट्र ला आरक्षणाची गरज पडणार नाही.. 👍
प्रश्न विचारणारे कार्यकर्ते मोठ्या तोऱ्याने प्रश्न विचारतात आणि साहेब बोलले की
हो साहेब..., साहेब हो, खरंय तुमचं..
Khar Bolnara Ani Spasht Bolnara Maharashtratil Ekmev Neta...Raj Saheb Thakrey❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉
मला ऐकच प्रश्न पडतो की, एवढा चांगला हुशार नेता असून फक्त ऐकच आमदार निवडून कसा येतो?
Karan lok atihushar aahet aaple
सत्याला जागा नाही वाईट वेळ येईल तेव्हा विजय निश्चित हे आहे सत्य
@@sumitpatil7316हा माणूस आपली पार्टी चालवून देश तोडण्याचा विचार करतो आहे.
1) महाराष्ट्रात बाहेरून येऊन राहणारे 99% लोकं कोणताही आरक्षण घेत नाहीत.
2) इथे ते लोकं लहान जातीचे असोत किंवा मोठ्या जातीचे, सर्वजण कॉलेजमध्ये पूर्ण फी भरतात.
3) इथे विक्री क्षमता जास्त आहे, त्यामुळे महाराष्ट्राला GST मिळते, त्यामुळे महाराष्ट्राचा GST खूप जास्त आहे.
4) इथे ज्या प्रमाणात बांधकाम होते, त्यामुळे महाराष्ट्राला स्टॅम्प ड्युटी कलेक्शन भारतात सर्वाधिक आहे.
5) मी स्वतः महाराष्ट्रातील सफाळे येथून आहे. आजपासून 30 वर्षांपूर्वी आम्हाला दोन वेळेचे जेवणसुद्धा पुरेसे मिळत नव्हते. एकवेळ भाजी मिळायची, एकवेळ नाही. शेतीची जमीन खूप होती, पण उत्पादन तेवढे नव्हते. जी जमीन 10000 मध्ये एक गुंठा पण घेतली जात नव्हती, ती आज 50 लाख गुंठा जात आहे, हे सर्व बाहेरून आलेल्या लोकांमुळे. आज माझ्याकडे सर्वकाही आहे. मुलांना चांगले शिक्षण दिले, ते USA ला गेले आणि चांगले कमावत आहेत. असे राजकारणी कमी अक्कल असणाऱ्यांना मूर्ख बनवू शकतात, पण सुशिक्षित माणसांना नाही.
7) आज तोच मराठी माणूस मागे आहे जो अशा राजकारणी पक्षांचे काम करतो आणि त्यांच्यावर अवलंबून राहतो.
8) जिथे कुठे जा, USA, UK, ऑस्ट्रेलिया सर्वत्र मराठी लोकं आहेत, आणि ते लोकं पुढे गेले आहेत, का ...
Daring ahe hya mansat. Bhadak lelya public la samjavun sangitla😮
Dusra kon neta asta z+ security made palun gela asta.
❤❤❤
ज्या मानसापुढे रिपोर्टर विचारायला 100 वेळेस विचार करतो त्यामुळे चर्चा करायला खूप अभ्यास करावा लागेल ...
एकच साहेब राजसाहेब जय मनसे 🙏
राजसाहेब 💯♥️