अबब..! एकाच गावावर चक्क 150 कोटींचे कर्ज | दुधड गावाची कथा | शेतकरी कडुबा चाैधरी | Shivar News 24
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 4 ส.ค. 2022
- डाळिंब हे पैसा देणारे फळ मानले जाते. मात्र, दुधड गावावर डाळिंबामुळे तब्बल 150 कोटींचे कर्ज असल्याची माहिती इथले कडुबा चाैधरी यांनी दिली. दुधड हे गाव छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात असून, येथे बहुतांश शेतकरी हे डाळिंब उत्पादक आहेत. मात्र, डाळिंबामुळे या गावावर कर्जबाजारी होण्याची वेळ आली आहे. याबाबतची खंत 83 वर्षांचे आजोबा कडुबा चाैधरी यांनी व्यक्त केली.
वेबसाईट - www.shivarnews24.com
#farmersubsidy
#farmingplan
#pomegranatefarmer
#moneyinagriculture
#शेतकरीअनुदान
#शेतीयोजना
#डाळिंबशेतकरी
#shivarnews24
ज्यादिवशी या बाबासारखे सर्व शेतकरी मोठ्याईकी सोडून बोलतील, त्यादिवशीच आपल्या शेतकर्यांच्या सर्व समस्या संपन्याला सुरवात होईल.
एकदम खरां अनुभव
पुर्ण video टाका बाबांचा खुप छान मार्गदर्शन दिले
अनुभवाचे बोल
ज्या पिकासाठी फवारणी आणि खत जास्त लागते ते पिक घेऊ नये. ही फक्त किटनाशक आणि खत कंपन्यांची भरती आहे.
खरं आहे बाबांचं मी स्वतः 20 लाख लॉस मध्ये गेलो 4/5 वर्षा अगोदर शेवटी बाग काढून टाकली.
Me too
सत्य बोलंण बाबा
अनुभव आहे
सरकार धोरण शेतकरी कर्ज बाजरी होत आहे
शेत माल भाव वाढ दे नाही खर्च निघत नाही
सर्व किटक नाशक खाद्य पदार्थ डिझेल पेट्रोल बियाण बुरशी दर वर्ष ला भाव वाढ होत आहे
पण शेतमाल भाव वाढ होत नाही
एकदम.मणात.बोलले.दाजी
एक नं अनुभव सागीतला . शेळीपालन व्यवसायास करा
Old is gold
किसानों को आमिष देकर उन्हें फंसाया जा रहा है किसान एक बात ध्यान में वक्त से पहले और मुकद्दर से ज्यादा नहीं मिलता
या गावात कोणीही दारू पीत नाही या गावातील लोक राजकारण करत नाहीत आणि डाळिंब शेतीचा या गावातल्या लोकांचा प्रचंड अभ्यास आहे या सर्व कारणामुळे हे घडलआहे
खरं आहे बाबा चे बोलणे
बरोबर आहे बाबा
अगदी बरोबर
शेतात कमी पाण्यावर जगणारी लोकल झाड लावा आणि शेती मधून बाहेर पडून इतर नोकरी व्यासाय करा कारण climate change चा पहिला फटका शेतकरी ला बसणार आहे।थोडक्यात शेतात कमी पाणी खत न लागणारी झाडे लावा कारण शेतकरीच्या जीवावर दुकानदार राजकारणी इतर सगळे मोठे झाले शेतकरी सोडून
मी पण दोन एकर क्षेत्रात लावले होते नाही परवडत डाळिंब
बरोबर बोलले बाबा
Good
Amchya kade 4 gai ahe
Komdiche shed ahe
50 hajar kamavto mahinyala
Carrorpati nahi benayche mala🤦
हीशेब चूकला बाबा 60 हजार होतात 10 किंटलचे
मामानि साहिबा विशयी आनी दरा बद्दल सांगितले ते बरोबर आहे.
नागपुर चे शेतकरी करोडपती झाले मौसंबी लावून
डाळिंब ला बदनाम करू नका डाळिंब किंवा इतर कोणताही बाग अभ्यास केल्याशिवाय लागवड करू नका अधीसारखे शेती करण्याचे दिवस राहिले नाहीत कोणतेही पिक करायचे असेल तर आधी त्यापिकाचा अनुभव असणारे व सतत तीन वर्षे त्या पिकाच विक्रमी उत्पादन घेणाऱ्या शेतकरी शास्त्रज्ञ भेट घ्या
Bhau tumhi kiti pan PhD Keli na tar nisrgavar depend rahatt
@@bhagwatjagtap7811 नक्कीच शेती ही निसर्गावर अवलंबून आहे पण योग्य मार्गदर्शनामुळे आपण होणारे नुकसान कमी करू शकतो मी स्वतःच्या अनुभवावरून सांगतोय
तूम्हाला बाबांचे केस काय असच पांढरे झालेले वाटतात का
@@rahulmahanwar4433 बरोबर आहे... जेव्हा पीक चांगले असते तेव्हा बाजार भाव नसतो 💯
निसर्गाला अनुसरून पिके घेतली पाहिजे
आणि स्वतःला जास्त अनुभव ज्या पिकाचा आहे ते घेतलं पाहिजे.
Experience In Most Important
आणि बँक वाले वेळेवर फाईल पास करती नाही. ते कर्ज देतात म्हणजे फुकट देतात हे सगळे कारण शेतकरी कर्ज बाजारी होण्यासाठी
Ajun mothi mulakhat ghyayla pahije hoti
बाबा लोक डाळींबावर लखपती झाले.
काय बोलता.
भिकला पन लागले ना काही
भावा लखपती झाले पण करोड दोन करोड चे कर्जपण झाले ते फिटना म्हणुन आत्महत्या पण झाल्या
Company che agent
मेहनत केली तर दलिंबत खूप पैसा आहे. मोसंबी 10 ते 30 रुपये किलो.
30rs ni 300kilo De mi ghetto
Mulakhat jast vel ghyala pahiji hoti
😂 they don't have thier own decision making power blaming on government🤣 if your 18+ how can you say oh i got fooled... One sided story... Even if we assume those employees forced them... Do farmers asksd how much will cost for pesticides and fertilisers.. 😂 if you don't know such basic math don't blame if someone scammed you
मेहनत न करणाऱ्या अळासी लोकांसाठी मोसंबी, सोयाबीन तूर फार चांगली. मेहनत खूप - पैसा खूप. आम्ही नवीन मोसंबी उपटून डाळिंब लावली आहे
तुझ्या डाळींबीवर तेल्या आल्यावर समजेल तुला