जुन्या काळचे लोक असे बनले श्रीमंत | शेतकरी आजाेबांचा चमत्कारिक मॅनेजमेंट फंडा बघाच | Shivar News 24
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 4 ส.ค. 2024
- जुन्या काळचे लोक असे श्रीमंत बनले | शेतकरी आजाेबांचा चमत्कारिक मॅनेजमेंट फंडा बघाच | Shivar News 24
कडुबा दादा चाैधरी (रा. दुधड, ता. जि. छत्रपती संभाजीनगर--औरंगाबाद) यांनी श्रीमंत कसे बनावे, याचा फंडा सांगितला. 11 फेब्रुवारी 1972 मध्ये नोकरीला लागले. पहिले पेमेंट झाले तेव्हा 135 रुपये पगार मिळाला. त्यातून दोन तोळे सोने घेतले. 55 रुपया तोळा सोने होते. बाबा सोने घेत गेले. त्यानंतर सोने विक्रीतून जमीन घेत गेले. अशा पद्धतीने त्यांनी तब्बल 53 एकर जमीन खरेदी केली. 1986 मध्ये एक म्हैस होती. त्या वेळी ती 11 लिटर रुपये दूध होते आणि तीन रुपये लिटर दूध विकले जायचे. एवढ्या रकमेत सर्व घरखर्च भागायचा. त्यामुळे शेतकऱ्यांनी जोडधंदा करायलाच पाहिजे, असे मत 82 वर्षांच्या कडुबा चाैधरी यांनी व्यक्त केली.
#moneyinagriculture
#businessideas
#agroprocessingindustry
#farmersubsidy
#shivarnews24
माणसाला परस्थिती शिकवते, पण आज जीवन जगणे अवघड झाले खूप छान 🌹🙏
३ रूकिलो दुध आणि ५५ रू तोळा सोन म्हणजे २० किलो दूध विकले कि एक तोळा सोन यायच .म्हणजे आज सोन्याचा दर बघता दूध कस लिटर पाहिजे बघा तुम्हीच.
Great
अडाणी अंबानी पन दूध प्यायचा नाही भाव ऐकून......
2500 रू लिटर
दुध लिटर मध्ये मोजतात किलोत नाही
नमस्कार सर खुपच भारी बाबांचा एक संपूर्ण व्हिडिओ बनवा सर. मोठा व्हिडिओ बनवा धन्यवाद ....👌👌👌👌🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
तो काळ वेगळा होता यांचं ऐकून बरं वाटतं पण आज चे लोक पैसे कमावत नाही असा होत नाही पण बचत करणे खूप अवघड होऊन आहे कारण जीवना च अर्थ चक्र बिघडून गेलं पूर्ण
अजुनही आपण आपल्या गरजा कमी केल्या तर चांगले दिवस येऊ शकतील
Right
नको ते खर्च कमी केले तर बचत होते
खुप प्रेरणा दायी विचार आणि खुप छान नियोजन
आता 55 रुपयेचं 55 हजार तोळे झालय सोने बाबा,..
तुमचा काळ बरा होता..
शेतीशिवाय मजा नाही बाबा काय अनुभवाचे बोल बोललात जे आजच्या तरुण पिढीला मान्य नाही.
मान्य आहे भाऊ पण समाज करू देत नाही ना
आज काल काय झालंय 5 रुपये ची मिळकत आणि 7 रुपये चे खर्च.....
Mast bole
बाबाजी अजून एक मुलाखत घ्या छान मुलाखत आहे
Very very😢😢😢good 😢😢😢
भाऊ कटाची माहिती दिली आहे माऊलि सहमत आहे
Khup sunder vichaar
Video थोडा मोठा पाहिजे होता......ajobancha त्या kalcha गोष्टी aaikayela छान वाटत होत.......
नाद
तो काळ वेगळा होता आत्ता काहीच होत नाही
आता प्रत्येक गोष्टी साठी gst देवून थंड होऊन राहिले आबाजी
Shetivishay ......majja nahi...
Write