ไม่สามารถเล่นวิดีโอนี้
ขออภัยในความไม่สะดวก
दिवाळी नाही हे तर शेतकऱ्यांचं दिवाळच आहे. इथे तर सगळे सत्ता स्थापन करण्यात व्यस्त.सगळ्यांचं दुर्लक्ष
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 29 ต.ค. 2019
- खरंच भारत कृषी प्रधान देश आहे का ?
येणं दिवाळीला शेतकऱ्याच दिवळ निघल, अश्याने शेतकरी आत्महत्या नाही करणार तर काय करणार?
इलेक्शन झालं सगळे आश्वासन देणारे आता सत्ता स्थापन करण्यासाठी भांडून घेत आहेत.
पण ज्यांच्या जोरावर आज ते निवडून आलेत त्या शेतकऱ्यांवर च दुर्लक्ष करत आहेत.
बेरोजगार अन शेतकरी या २ मुद्द्यांवर च अख्ख्या निवडणुकीची कायापालट केली, पण 2 दिवस च नाही झाले तर शेतकऱ्यांची वेळ आली तर नेत्यांनी त्यांची औकातच दाखवून दिली.
साधं पिकांचा पंचनामा नाही झालंय! इतकं दुर्लक्ष अश्याने नक्कीच शेतकरी आत्महत्या करेल...
निसर्ग कोपला हो त्याला आपण काही करू शकत नाही, पण जे आपल्या हातात आहे न ते तरी करू शकतो ना मग या भ्रष्ट राज्यकर्त्यांना का समजत नाही हे सगळ, नेहमी सामान्यांच्या अन् शेतकऱ्यांच्या वाट्याला येत हे सगळ का ?
शेतकरी आपल्या देशाचा आपल्या अर्थव्यवस्थेचा मणका आहे ना? मग का समजत नाही या राज्यकर्त्यांना ?
( सोयाबीन,कापूस,ज्वारी, धान, केळी,द्राक्ष, पाऊस, नुकसान )
( keli, soyabean, kapus, jwari, dhan, dhaan, draksha, paus, nuksan )
अगदी बरोबर सचिन दादा
सचीन दादा तुला बगीतल कि मि जास्त जगाव वाटत आनी आपन पन नेत्याला आपली पावर दाकऊ दादा जय जवान जय किसान
Video च्या शेवटी जय जवान, जय किसान ने शेवट करत जा👍
बरोबर आहे भाऊ तुझ
Nice bhaiya
chan bhau
Lay bhari Sachin khup chan
Thank u
जय जवान जय किसान
🙏
👌👌👌👌
I suppourt you दादा
👍
Sarv Rajkarni Kama Purte Mamach Astat 😑
Ho bhau sagle sarkhech ahet
Bhai Tu khari hakikat sangitli😭😞
Kharach bolato bhava tu
अगदी बरोबर सचिन दादा