मी जरी मराठा असलो तरी कोणता ही नेता संपत नसतो त्या च्या चुका दुरुस्त करून जनसंपर्क वाढवला तर पुन्हा जनता निवडून देते त्या साठी सर्व जाती च्या लोकांना सोबत घेणे अहंकार कमी करणे गरजेचे वाटते
पंकजाताई यांच्यावर संपूर्ण महाराष्ट्रातील OBC जनता (काही अपवाद सोडून) प्रचंड प्रेम करते...अनेक खासदार आणि आमदार यांच्या प्रचारासाठी निर्णायक ठरतात तेव्हा त्या फक्त तुमच्या बीडच्या नेत्या नाहीत ❤
गाड्या अडवल्या प्रचार करू नाही दिला जरंग्या तुतारी फुंकत होता मग बोलल्या ताई त्यात मला काहीच चुकीच वाटत नाही हार जीत सुरूच असते. आरक्षणाच्या नावाखाली राजकारण केलं
@@GamingBadshah-777 pankaja tai ne sansad bhavan madhe maratha arakshan cha mudda ya adhi mandala ahe mahit karun ghe . Pn saglyat motha maratha arakshan virodhi ani saglyat motha hindu virodhi kon ahe he mu tula vegl sangayla nko
बजरंग बप्पा ६० हजार लीडने आले असते, महायुतीच्या मनमानीमुळे ५४ हजार मते हे, पिपाणी उर्फ (तुतारी) ला गेले आहे , त्यामुळे हुकूमशाही ही लोकांना आवडत नाही, हे या निकालात दाखवून दिले आहे 🙏
Tumchya mate 60k chya Farkane ale aste Jas tumhi mhantaye Tas amhi pan Mhanun shakto Samjatil Eka vishishta Prawargach Jar matdan bajarang Bappana Jar Padla nasta Tar 100% Bajrang Bappa 1 Lakhachya Farkane Padle Aste..🛕
लोकनेता संपत नसते,,, अख्खा महाराष्ट्र मध्ये पंकजा ताई मुंडे यांची ताकत आहे, कोणत्याही नेत्याच्या एका हाकेवर लाख लोक जमा होत नाही, येतात फक्त पंकजा ताई मुंडे यांच्या सभेला
ताईंनी अति उत्साही कार्यकर्त्यांना आवरावं. अति उत्साही कार्यकर्त्यांमुळे इतर समाजातील भावना दुखावल्या जातात. विशेष म्हणजे धनंजय मुंडे यांनी गद्दारी केल्याची जनतेला आवडलेल नाही.
भगवे निळे जशे तसेच हिरवे पण आहेत... राजकारण कोणी अश्पृश नसते.... तुम्ही ज्या मोदींचा उदो उदो करता त्याच्या NDA मध्ये मुस्लिम समुदयाला आरक्षण देणारा चंद्रभाबू पण आहे हे विसरू नये
मराठा समाजाने पंकजाताईंना मत दिलच नाही हे चुकीच आहे पण काही चुका दुरुस्त केल्या तर पंकजाताई पुन्हा निवडून येऊ शकतात कोणताही नेता कधी संपत नसतो फक्त विरोध कुठुन आणि कशामुळे होतो याचा अभ्यास करण गरजेच आहे
मी वंजारी आहे. माझं मत आहे की त्या संपणार नाहीत. पण त्यांची गरज त्यांच्या पक्षाला नाही. फक्त निवडणुकीत वापरुन घेयच व नंतर खच्चीकरण करायचं. आशी स्थिती गेल्या 10 वर्षात राहीली आहे. त्यांच्या पुनर्वसनाच्या नावाखाली प्रत्येक वेळी त्यांचा अपमान केला जातो. सर्व रसद थांबवली जाते. त्यामुळे त्यांच भविष्य उज्ज्वल नाही असंच चित्र दिसत आहे. पणं या निकालामुळे एक बाब स्पष्ट झाली आहे की त्यांच्या विषयी ओबीसी मधे प्रचंड सहानुभूती निर्माण झाली आहे. आणि परत त्या लोकनेत्या म्हणून पुढे आल्या आहेत. गेल्या काळात आणेक कट कारस्थान चा त्यांना फटका बसला आहे. त्यामुळे त्यांनी आता दिशा बदलण्याची गरज आहे. फक्त ओबीसी व वंजारी येवढंच कार्यक्षेत्र ठेवुन पुढील 5 वर्ष काम सुरू केले पाहिजे. कारण या पुढे कदिही त्यांना मराठा 1 सुध्दा मतदान करणार नाही. आणि ही काळ्या दगडावरची पांढरी रेष आहे.
भाऊ 18 पगड जाती, धर्माला आपलं म्हणावं लागतं,,, प्रेम जनतेचे मिळवावं लागतं,,, लोक आज शिकलेले आहेत,,, पक्ष श्रेष्ठ नसतो,,, जो नेता,, तळागळातील,, सर्व जाती धर्माला,, स्नेह आपुलकी जिव्हाळा दाखवतो काम करतो,, गुंड शाही , करत नाही,,, चारित्र्यसंपन्न,,, अशा नेत्याला कोणी पाडत नाही,,, कुठले सरकार येऊ द्या तो नेता निवडून येतो,,
Bhau aaj pn beed che palkmantri munde ahe kaal sampt nsto ...1995 paasun beed khasdaar munde mhntil te hot hota ata pn zala asta fakt election jaativr gele tyamule haar bgav laagli ... election normal phase vr zale aste tr tai kamit kami 2 lakh frkane niwdun alya astya
रहाना उभा कोणी मनाई केली. आखा बीड रिकामा आहे. कुठून उभे रहा.6 तालुके आहेत 6 मधून उभे रहा ते कमी पडले तर आखा महाराष्ट्र आहे कुठून उभे रहा.मराठ्याना उभे नका राहू देऊ तुमच्यात हिम्मत असलं तर.
निवडणूकीत जय पराजय होतच असतात. पराभव खूप काही शिकवून जातो. नव्या दमाने, नव्या जोमाने पुन्हा उभे रहायचे असते.पाच वर्षे जनतेत राहून, जनतेची कामे करता येऊ शकतात.पराभवाने कुणी संपत नाही तर पराभवातून नवी उभारी घ्यायची असते.
मी जरी मराठा असलो तरी कोणता ही नेता संपत नसतो त्या च्या चुका दुरुस्त करून जनसंपर्क वाढवला तर पुन्हा जनता निवडून देते त्या साठी सर्व जाती च्या लोकांना सोबत घेणे अहंकार कमी करणे गरजेचे वाटते
पंकजाताई यांच्यावर संपूर्ण महाराष्ट्रातील OBC जनता (काही अपवाद सोडून) प्रचंड प्रेम करते...अनेक खासदार आणि आमदार यांच्या प्रचारासाठी निर्णायक ठरतात तेव्हा त्या फक्त तुमच्या बीडच्या नेत्या नाहीत ❤
मी मराठा आहे ताईला कधीच मराठ्यांनी विरोध केला नाही पण ताई निवडुन पण आल्या असत्या उगच मराठा आरक्षणावर बोलायची काय गरज होती तेच ताईला भवल
Kharch bolya tai
Jarange patil unpad ahe bhava study kara
Bhava nahi tu boltos te tuja jagyavar barobar ahe pan kontyaa hi obc melavyala nahvtya
गाड्या अडवल्या प्रचार करू नाही दिला जरंग्या तुतारी फुंकत होता मग बोलल्या ताई त्यात मला काहीच चुकीच वाटत नाही हार जीत सुरूच असते.
आरक्षणाच्या नावाखाली राजकारण केलं
मुस्लिमांनी बाबरी चा बदला घेतला नाहीतर काय येत होता बप्पा
पिपाणी चिन्ह दिले 4 नो.la 55000 mate गेली,18 मुस्लिम उमेदवार दिले 30000 मते गेली,,बोगस मतदान एवढे करून पडल्या,,आता वेगळे सांगायची गरज नाही
Muslim lok konachya bajune ahet saglyanna mahit ahe
@@क्षत्रियकुलावतंस1ajun 30000 mat bhetel ast muslim ch❤
पांचट बोल्याण्यात वेळ नकोस घालु yz काम बघ आपला.. शांत आहोत आम्ही सद्या बोलायला नका लावू
@@क्षत्रियकुलावतंस1bjp pankaja tai pn maratha chya virodhat aahe he pn saglnya mahit aahe
@@GamingBadshah-777 pankaja tai ne sansad bhavan madhe maratha arakshan cha mudda ya adhi mandala ahe mahit karun ghe .
Pn saglyat motha maratha arakshan virodhi ani saglyat motha hindu virodhi kon ahe he mu tula vegl sangayla nko
एका जत्राने देव म्हतारा होत नसतो
दोन जत्रा झाल्या
@@sirsat4227 pankaja Gopinath Munde Pahilya Mahila Mukhyamatri Maharashtra Rajya Asa jar Bhavishyat Pahayla Milal tar Vishesh Vatun gheu naye👏
Mg kashyala yevdha radta
फडणीसनं बरोबर वेळोवेळी संपवलय पंकजा मुंडेला, कमजोर केले की परत महाराष्ट्रात उभे राहू नये
पंकजा चा खरा game तर फडणवीस ani धनू भाऊ ne kela
Karma parat tumchyakadech Firun yet asa mhantat..
Baghu Bhavishyat Kay Hotaye
बजरंग बप्पा ६० हजार लीडने आले असते, महायुतीच्या मनमानीमुळे ५४ हजार मते हे, पिपाणी उर्फ (तुतारी) ला गेले आहे , त्यामुळे हुकूमशाही ही लोकांना आवडत नाही, हे या निकालात दाखवून दिले आहे 🙏
Evm var ka nahi bolat
ज्याना हुकूमशाही म्हनतो ना तेच आलेत आलेत निवडून #bjp🎯
Tumchya mate 60k chya Farkane ale aste Jas tumhi mhantaye Tas amhi pan Mhanun shakto Samjatil Eka vishishta Prawargach Jar matdan bajarang Bappana Jar Padla nasta Tar 100% Bajrang Bappa 1 Lakhachya Farkane Padle Aste..🛕
हिला तिच्या भावाने त्याच्या संपवलय
जो पर्यत वंजारी आहे तो पर्यत कोणतही काम करो अथवा ना करो त्या राजकारनात राहतिल !
निसटता पराभव नाही (6500+ पिपानि 54000) असा 61500 मताने पराभव झालाय पंकजा चा अहंकारी बाई आहे खूप पंकजा मुंडे
लोकनेता संपत नसते,,, अख्खा महाराष्ट्र मध्ये पंकजा ताई मुंडे यांची ताकत आहे, कोणत्याही नेत्याच्या एका हाकेवर लाख लोक जमा होत नाही, येतात फक्त पंकजा ताई मुंडे यांच्या सभेला
Akkha maharashtra nahi fakt tumchyasarkhe uneducated lok astil chikkichya mage
2024 परळी आमदार बबन भाऊ गित्ते असतील ❤
बबन गीते chya गावातून तुतारी ल मते 89 , आणि चालला आमदार व्हायला 😂
Shetta
त्याचा आता सरपंच बंन अवघड होणार आहे तू अमदरच्च बोलतोस..तुम्ही जस अजित पावरला उत्तर दिलं अमी पण गित्तला देणार आहोत
@@Mpsc_1434😂😂
बबन गीते भावी आमदार
होत्या कधी संपायला?
वडील मग मोदी
धना दवा भावु यांनी पहीलच संपवलय राजकीय
धनु भाऊ ने संपवले
आता भाऊ आमदार आणि तेच पुढे.
मराठा ओबीसी
वाद नंतर आला
2019 विधानसभा आठवा
1 लाख मतांनी पराभव झाला आहे , 7000 लीड, 54000 पिपाणी ला मतदान झालं , 40000 बाई नी बोगस मतदान केलं
भाऊ तुम्हाला समाज आणि मुंढे हे नातं माहीत नाही,ज्या साहेबांला 30 वर्षे सत्तेच्या विरोधात जपलेले आहे,तसे पंकजाताई ला जपणे हे फार अवघड नाही..
मुंडे हे नाव चंद्र सूर्य आहे तो पर्यंत कोणी पण संपू शकत नाही ❤❤
😂😂😂😂
😂
😂
🤣🤣🤣🤣
आपला विषय च भारी...
ज्या समाजाने 30 मुंडे साहेब सत्तेत नसताना स्मभाले ते त्यांच्या मुलीला एकदोन पराभवाने सोडून देतील 😂😂😂😂
मग तुम्हाला वंजारी समाज नाहीच समझला
ओबीसी समाज पंकजा ताई मुंडे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा ahe ❤
पाहिलं आम्ही😂😂
@@Jproduction140 तुला काय झाट पाहिलं
Lokasebhela 6.70 lakh matdan marathyanch beed made jhalel ahe...jastiCH matdan he maratha samajach hot....asthi madhil madhil Marathyani bjp la matdan kel baki taluke milun asthi +1lakh maratha matdan munde jhal ahe...pipani 50 hajar maratha matdan ..hinge 10 hajar matdan ...22 umedwar maratha hote tyna 10hajar maratha voting gelay ...
Total -1.70 MARATHA MATDAN BAPPA NA JHALA NHI.....
5LAKH MARATHA BAPPANA.1.30 MUSLIM VOTING BAPANA 53 HAJAR OBC SC ST MILUN BAPPANA JHALA MATDAN -TOTAL-6.83 VOTING JHA LA LOKSABHELA ...BAPPANA....
MUSLIMS OTHERS 30 HAJAR MATDAN HE 15 MUSLIMS UMEDWARALA GELAY .....TOTAL TYNCHI ...1.60 HOTE ....
PAKAJJALA MUNDE LA OBC 5.30LAKH +MARATHA 1LAKH +BRAHMIN SC ST NT OTHERS MUSLIMS MILUN 47 HAJAR MATDAN JHALE TOTAL-6.77LAKH PM +BOGUS ADD KRUN
ITHUN PUDE MAHARASHTRA MADE CHALNAR FAKTA MMMD PATTERN 🔥 🔥 MMMD KHADE TO SARKAR SE BADHE
*बीड म्हणजे मुंडे यांचा गड म्हणे...😂*
*लोकशाहीमध्ये गड वगैरे काही नसतो लेकहो...😁 परंतु काही म्हणा यांचा माज जनतेने उतरवला...💯🔥*
खर आहे जातीयवादी हुकूमशाही अंत
ये तो सिर्फ ट्रेलर है असली पिक्चर तो अभी बाकी है,दोस्त!
😂😂😂😂😂 इतक्यात काय होणार एकदा पडल्याने संपणार 😂😂😂😂😂 🔥🔥🔥संघर्ष - वंजारी 🔥🔥🔥🔥
एका हार ने शेट्ट संपते रणरागिणी आहेत त्या 🔥🔥
ताईनी गोपीनाथ मुंडे सारख दिलखुलास वागावं..समाज त्यांच्या सोबत राहील..
Beed cha kelela bihar he main karan ahe
संपत कुणी नसत,पण पंकजांना त्यांच्या चुका सुधाराव्या लागतील,
परळीत भाऊचा मार्ग मोकळा झाला. आता परमनःट वन मॅन शो.
मला तर अण्णाजी पंत आणि बंधुवर शंका येते... दोगांचा ही मार्ग मोकळा करून घेत असावेत
जर पंकजा मुंडे हरल्या तर मी माझ्या लोकसभा खासदारकीचा राजीनामा देणार.....
असं वक्तव्य कोणी केलं होतं का???
Sharad pawar ne swatachya himtivar ani paksha cha prachar karun nahi haraval tyanna marathyancha वापर karun ghetla fakt
@@क्षत्रियकुलावतंस1 okay
ताईंनी अति उत्साही कार्यकर्त्यांना आवरावं. अति उत्साही कार्यकर्त्यांमुळे इतर समाजातील भावना दुखावल्या जातात. विशेष म्हणजे धनंजय मुंडे यांनी गद्दारी केल्याची जनतेला आवडलेल नाही.
राजकारणी कधीचं संपत नाही..
मी जनतेच्या मनातील भावी मुख्यमंत्री हेच वक्तव्य ताईंना भोवलं
परळित विधानसभेला आमच्या धनगर समाजाला धनुभाऊने तिकिट द्यावे नाहितर आम्हाला वेगळा विचार करावा लागेल,कायमच धनगरांनी यांना का म्हणून मतदान करायचे
ताईसाहेब✌️💯
तुझ्या घरातला गहू आहे का संपायला? 😅 Always Mass Leader ⛳️🔱
मी मराठा आहे पण विजयी मिरवणुकीत हिरवे झेंडे फडकताना दिसले . मत वाया गेल्या सारखं वाटलं. जर काँग्रेस ला मतदान केलं असतं तर भारतात सगळच हिरव दिसलं असतं.
Khi Nast bhava aplyla kayam hindu tonic deun gand marli servani ...Maratha mhum rahaych bas
भगवे निळे जशे तसेच हिरवे पण आहेत...
राजकारण कोणी अश्पृश नसते....
तुम्ही ज्या मोदींचा उदो उदो करता त्याच्या NDA मध्ये मुस्लिम समुदयाला आरक्षण देणारा चंद्रभाबू पण आहे हे विसरू नये
मुंडे हे कधी संपले नाहीत आणि सपणार ही नाही 💯💯💯💯💯💯💯💯💯
Te ata itihaas zale 2 vela harun😂
आहे तरी काय संपायला 😂😂
चागली मारली या बाई ची 😂😂😂😂😂
सर्वसमावेशक नेतृत्व बबन भाऊ गित्ते आमदार होणार, परळीमध्ये तुतारी वाजणार🔥
तुम्हाला काय वाटते की वंजारी उमेदवार देऊन तुम्ही त्याला मत भेटतील हे तुमचा भ्रम आहे.त्याची लायकी नाही
Ho sampli chikki Tai aata confirm 😂😂❤
@@radhakishanholambe2101 भावा. जरा नीट बोल
@@gauri_patil_001 चिकी ताई म्हणु नका
तुम्ही काही समजत नसाल हो पण आम्ही त्यांना दैवत मानतो त्यांच्या बद्दल का बोललं जातंय असं विनाकारण
@@gauri_patil_001 तुम्हाला जर चांगल बोलायचं नसेल तर नका बोलू हो कमीत कमी हे असल चिकी ताई संपली काय करायचय असल बोलून
तुझ्या बहिणीला असाच बोलतो का रे
सगळे संपतील ताई नाही संपणार😂
गोपीनाथ मुंडेंसाहेबांच्या जीवावर किती दिवस धंधा करायचा....तो धण्या तर त्यांनी बोगस किती मतदान केलं.....कर्म का फल😉💯
Kon mai ka lal jari aala तरी samapat नसतात ते मुंडे आहेत संपवण्याच्या नादात किती संपले मुंडे कधीच संपणार नाहीत आणि जनता त्यांना संपू देणार नाही
आसे 1000 बजरंग सोनवणे वावाळून टाकीन पंकजाताई वरुण😂❤
Garkal chikkitai markal farkal ani tarkal😂
एकाना पाडलं बाईला एक हजार आल्यावर काय होऊन विचार करा😂😂😂😂😂😂
मुंडे कधी संपत नसतात ✌️ताईसाहेब ✌️👑
❤❤
😮
✨✨
खर आहे संपल्या आहे
जो पर्यंत वंजारी आहेत तो पर्यंत पंकजा ताई संपणार नाही...
निसटता पराभव नाही पिपाणी ला 55 हजार मतदान झालंय ते कुणाचं आहे बोगस किती केल ते पण झाकुन राहीलेले नाही
Railway 🚂 anli nhi taila kshala mat dyachay 😂
ओबीसी नेते फक्त महादेव जानकर याना मंत्री पद दिल पाहीजे
मराठा समाजाने पंकजाताईंना मत दिलच नाही हे चुकीच आहे पण काही चुका दुरुस्त केल्या तर पंकजाताई पुन्हा निवडून येऊ शकतात कोणताही नेता कधी संपत नसतो फक्त विरोध कुठुन आणि कशामुळे होतो याचा अभ्यास करण गरजेच आहे
राजकारणात कोणीही संपत नसतं
ताई म्हणजे साहेब नाहीत.त्यामुळे त्यांच्या नावाचं तुणतुणं वाजवणं थांबवावे,नाहीतर त्यांच्या आत्म्याला शांती मिळणार नाही.
चिक्कीताई ला तिच्या भावाने आणि फडणवीस ने गेम केला मुद्दाम चिक्कीताई ला तो वेळोवेळी फडणवीस संपवण्याचा प्रयत्न करतच असतो
ताई ने लोकां पेक्षा देव देव वर भरोसा ठेवला😅😅
आता येथून पुढे नको रे बाबा मराठयांना डिवचायला ...आता अशी अवस्था होणार हिची😂..
फडणवीस नेच पंकजा मुंडे चा काटा काढलाय....
शरद पवार असतील किंवा ठाकरे किंवा बाकीच कोणी पण ताई कोणाबाबद्दल कधीच पातळी सोडून बोलल्या नाहीत
मी वंजारी आहे. माझं मत आहे की त्या संपणार नाहीत. पण त्यांची गरज त्यांच्या पक्षाला नाही. फक्त निवडणुकीत वापरुन घेयच व नंतर खच्चीकरण करायचं. आशी स्थिती गेल्या 10 वर्षात राहीली आहे. त्यांच्या पुनर्वसनाच्या नावाखाली प्रत्येक वेळी त्यांचा अपमान केला जातो. सर्व रसद थांबवली जाते. त्यामुळे त्यांच भविष्य उज्ज्वल नाही असंच चित्र दिसत आहे. पणं या निकालामुळे एक बाब स्पष्ट झाली आहे की त्यांच्या विषयी ओबीसी मधे प्रचंड सहानुभूती निर्माण झाली आहे. आणि परत त्या लोकनेत्या म्हणून पुढे आल्या आहेत. गेल्या काळात आणेक कट कारस्थान चा त्यांना फटका बसला आहे. त्यामुळे त्यांनी आता दिशा बदलण्याची गरज आहे. फक्त ओबीसी व वंजारी येवढंच कार्यक्षेत्र ठेवुन पुढील 5 वर्ष काम सुरू केले पाहिजे. कारण या पुढे कदिही त्यांना मराठा 1 सुध्दा मतदान करणार नाही. आणि ही काळ्या दगडावरची पांढरी रेष आहे.
Only pankaja tai
संपल्यासारखा चित्र आहे..पुढे बघू कमबॅक करतील कदाचित
बीडची निवडणूक जनतेने हाती घेतली होती.
राजकारणात कोणीच संपत नसतो.... लक्षात ठेवा.....
भाऊ 18 पगड जाती, धर्माला आपलं म्हणावं लागतं,,, प्रेम जनतेचे मिळवावं लागतं,,, लोक आज शिकलेले आहेत,,, पक्ष श्रेष्ठ नसतो,,, जो नेता,, तळागळातील,, सर्व जाती धर्माला,, स्नेह आपुलकी जिव्हाळा दाखवतो काम करतो,, गुंड शाही , करत नाही,,, चारित्र्यसंपन्न,,, अशा नेत्याला कोणी पाडत नाही,,, कुठले सरकार येऊ द्या तो नेता निवडून येतो,,
पंकजा नी राजकारण सोडावं.....
पंकजा मुंडे विधानसभा लठूण जतेतूण निवडूण येतील
Beed chya marathyani ata taravalay jo marathyanchya virodhat asel tyala ghari basavanar
Beed - sandip kshirsagar
Parali - baban gitte
Fix amadar
Brobr
तुम्हाला काय शेट्ट माहिती नही बीड मधून मुंडेच काळ संपला आहे ही तर सुरवात आहे इथून पुढे बघत चला फक्त
Bhau aaj pn beed che palkmantri munde ahe kaal sampt nsto ...1995 paasun beed khasdaar munde mhntil te hot hota ata pn zala asta fakt election jaativr gele tyamule haar bgav laagli ... election normal phase vr zale aste tr tai kamit kami 2 lakh frkane niwdun alya astya
@@shivkumargujar3189 केळ आणि चिकी सोबत विका 😂😂😂😂😂
आता माळी धनगर समाजाचे आमदार होणार बीड मधे... एकाच जातीच्या नेत्यांना कोण ठेका दिलाय OBC नेतृत्व करायचा
रहाना उभा कोणी मनाई केली. आखा बीड रिकामा आहे. कुठून उभे रहा.6 तालुके आहेत 6 मधून उभे रहा ते कमी पडले तर आखा महाराष्ट्र आहे कुठून उभे रहा.मराठ्याना उभे नका राहू देऊ तुमच्यात हिम्मत असलं तर.
मराठा आरक्षणाला पाठिंबा द्या आणि सगळ्या जागेवर आमदार व्हा...
@@Misktw मराठ्यानी शिरूर मधे माळी ला मतदान केलय.. तुझ्या सारखे नाहीत मराठे रडायला आमच्याच जातीचा उमदेवार हवा म्हणून रडायला
@@Misktw धनगर जाणकर माढा मतदारसंघातून पळून गेला नाहीतर आज मराठ्याच्या जीवावर खासदार असता.. नको तिथं माती खाल्ली तुमच्या सारख्या वर विश्वास ठेवून
ताई आमच्या पाथर्डी इथून उभा रहा आम्ही तुम्हाला लाखाच्या फरकाने निवडून आणतो
जा हिला कोन मत देत नाही 😂😂😂 भिकर चोट बाई पडली तर
अरे आला वारा गेला वारा उडून गेला भरारा संपला ही नाही आणि संपणारही नाही पंकजाताई आणि धनु भाऊ चा दरारा. लावा ताकत 🤙
Bajrang bappa is the giant killer of the beed but pankaja and dhananjay munde lost this election in the beed
पंकजा मुंडे संपल्या मस्त झाले
या लोकांना सोपूर्त करणाऱ्या आमदार la pn येणाऱ्या विधान सभेत पडायचे आहे..मग ते bjp kade asot ya कोणाकडे पण
पंकजा मुंडे संपत नाही.
फक्त योग्य दिशा मिळाली पाहिजे.
BJP tyna संपवती आहे का?
हा प्रश्न आहे
ताईला संपवण्यासाठी जरांगेसारखे 100आले तरी शक्य नाही
Kon be tu😡
@@rohitpawar9346 का रे
Sample
ताईला आत्ता घरी भांडे घासत बस म्हणा 😂😂
एका फटक्यात तर पडली, संपवायला जास्त वेळ नहीं लागणार 😂😂😂
निवडणूकीत जय पराजय होतच असतात. पराभव खूप काही शिकवून जातो. नव्या दमाने, नव्या जोमाने पुन्हा उभे रहायचे असते.पाच वर्षे जनतेत राहून, जनतेची कामे करता येऊ शकतात.पराभवाने कुणी संपत नाही तर पराभवातून नवी उभारी घ्यायची असते.
मुंडे आहेत.... संपत नसतंय.... 🔥
😂😂 गप बसा आता घरी
आरक्षण ला विरोध भवला 🎉🎉🎉🎉🎉संपला कार्यक्रम आता 🎉🎉🎉
Only tai❤
Amhi ata tyna vidhansabhelapan ghari basavnar
सर्वांना संपवतील त्या त्या कधी संपणार नाही वाघीण आहेस का
दिपावली पर्यंत समजेल संपल्या कि नाही.
प्लीज ताई यापुढे मराठा आरक्षणाच्या विरोधात बोलू नका तुमच्यावर मराठा समाजाचा जीव आहे
Tai maratha virodhi nahit ani nstil
ताई कधीच संपणार नाही
कोणाच्या बापात दम नाही त्यांना संपवायची🚩
राहुल गांधी सारखा, राजकारणात टिकतो पंकजा ताई तर कितीतरी पटीने भारी आहेत
Rajkarnat koala sampla asa mhanna mhanje balishpana ahe
संपल्या नाही स्वकीय लोकांनी संपवलं आहे 🤣
Joparyant shevat cha Vanjari shillak ahe toparyant Maharashtratun Mundhe sapne konachyahi baapala Shakya nahi
ताईंना संपवण्याचे काम फडणवीस ने केले
Boss is boss ❤
Pm ❤
मुंडे हे नाव कधीच संपू शकत नाही
हार जीत चालूच असते
झाल काम
Taila 40% vote marathyachch zalay...
जो पर्यंत सूर्य चंद्र तारे आहेत तो पर्यंत मुंडे साहेब नाव राहणार
मनात कोरून ठेवा 😂
ताईला. मराठा. समाजाने. नाही. पराभूत. केले.
मुंडे घराणे संपली
Bharpur GHOTALE KARUN MAST MAJET RAHTAT. LOKSNA MURKH BANAVAT 😅
Hou
54000+6500 yahe bahuthi badi figure hai so Attitude badala garv ahankar nko asval....
Bombala