माझी महाराष्ट्र सरकारला एक विनंती आहे की त्यांनी नमो योजनेतील जे2000 रु येतात ते 1वेलेस् चे पूर्ण पैसे मोजनी विभागला द्यावे व पूर्ण राज्याची मोजनी करून् सर्व खूना व हददीदख्वओओन् द्यावा हि विनंती
शासनाने सगळ्या मोजण्या करून द्यायला पाहिजे तेव्हा शेतकरी सुखी होईल कारण काही लोक दादागिरी करून सुद्धा बळकवता सरकारने सगळी जिल्ह्याची मोजणी करून द्यायला पाहिजे
सरकारकडे ईच्छाशक्ती नाही शासकीय मोजणी करून एकदा हद्द निश्चित करून दिल्यानंतर एखाद्या शेतकर्याने धुरी फोडल्यास त्याची जमीन ५ वर्षासाठी ईतर भूमिहीन लोकांना वहितीकरिता द्यावी असे कडक कायदे करावेत
१९५७ पासून विभक्त होते तेव्हा आमची जमीन २ हेक्टर ३ आर होती आतां आमची जमीन न विकता आज आमचि जमीन १ हेक्टर १५ आर झाली आहे बाकीची जमीन कुठे गेली ति फक्त माझी पोलिस पाटीलला माहीत आहे
मोजणी मागवा वरची मलाई द्या नाहीतर चार वर्ष वाट पहा आणि मोजणी केली तरी ज्याने मागवली त्याला द्यायची आणि पुढची दाबायची नाहीतर त्याला सांगायचं तू मोजणी मागावं म्हणजे यांची मलाई चालू आणि वादात फायदा सरकारचा चं
आंबेगाव तालुक्यात कळंब गाव आणि कळंब गावात गणेशवाडी लय चर्चेत रस्त्याचा प्रॉब्लेम असू तालुक्यात आमदार कोण होणार हा विषय असू किव्हा जमिनीचा वाद असू सद्या Top
सरकार कोणतेही असो एकदा खुर्ची आली की अशा प्रकारची कामे ना खाजदार ना आमदार ना ग्रामपंचायत अशा प्रकारची कामे करणार नाही कारण मी स्वतःहा या साठी मी प्रयत्न करत होतो पण साथ कोणीही देत नाही
दोन सर्व्हे नबर मध्ये मोठया गाड्या जाणे येणे एवढी जमीन असते ती फक्त जाणे येणे साठीच ठेवलेली असते त्यावर कोणा एकाचा मालकी हक्क नसतो ७/१२ प्रमाणे तुमचे क्षेत्र मोजून दिल्यावर दोन सर्व्हे नंबर मधील शिल्लक जमीनीवर कोणी मालकी हक्क सांगू नये
२००१ अन् लाईन केली तेव्हा पासून जमिनीची कागदपत्रे बदलली आहे नकाशात भु लेखकाने वोडे बदलली पोटफाळनया केलेल्या नाहीत असं दाखवतात १९५७ पासून खुणा वरळया ठेवले नाही हे सर्व पंचायत कर्मचारी ग्रामसेवक व तलाठी व भु लेखक आणि भु मापक आहे
hadda ani khuna dilya nantar hi aikat nahi ani june bandh tirkas hote pan shejarche ne without mojni saral karun ghetale ani amchya jaget ghusla ani ata mhanto me mojni karel mag baghu. pakkya khuna pan gadu det nahi amhi tyala time det ahot pan timepass chalto ahe. kay karave
मोजणी अधिकारीच भांडणे लावतात मी 2022ल माझ्या शेताची मोजणी केली तेव्हा शेताच्या खुणा सुधा मोजणी अधिकाऱ्यांनी आखून दिल्या आणि आता शेजाऱ्यांनी मोजणी केली तर त्याच्या खुणा माझ्या खूनेपासून 5फूट माझ्याकडे सर्कल्या तर मी यावर काय करू शकतो उपाय
माझी महाराष्ट्र सरकारला एक विनंती आहे की त्यांनी नमो योजनेतील जे2000 रु येतात ते 1वेलेस् चे पूर्ण पैसे मोजनी विभागला द्यावे व पूर्ण राज्याची मोजनी करून् सर्व खूना व हददीदख्वओओन् द्यावा हि विनंती
एकदा राज्यातील सर्व मोजणी झाली पाहिजे हे खुप आवश्यक आहे
शासनाने सगळ्या मोजण्या करून द्यायला पाहिजे तेव्हा शेतकरी सुखी होईल कारण काही लोक दादागिरी करून सुद्धा बळकवता सरकारने सगळी जिल्ह्याची मोजणी करून द्यायला पाहिजे
ही सरकार आणि मोजणी अभिलेख यांची सांगणामताने कमाई आहे जर एकाची मोजणी करायची तर सर्व मोजणी झालीच पाहिजे त्याशिवाय एकाला न्याय आणि बाकी अन्याय हेच होणार
सरकारने पूर्ण जमीन मोजून देणे गरजेचे आहे तसेच हद्दी खुना इजा केली तर दंड व कडक शिक्षा ची तरतुद केली पाहिजे न्यायालयात चालणारे खटले कमी होतील
सरकारकडे ईच्छाशक्ती नाही शासकीय मोजणी करून एकदा हद्द निश्चित करून दिल्यानंतर एखाद्या शेतकर्याने धुरी फोडल्यास त्याची जमीन ५ वर्षासाठी ईतर भूमिहीन लोकांना वहितीकरिता द्यावी असे कडक कायदे करावेत
सर्वच गावातील मोजमापन झाले पाहिजेत. सरकारकडून हस्त क्षेप नको. वाद विवाद होणार नाहीत. वरून आदेश देण्यात यावे.
१९५७ पासून विभक्त होते तेव्हा आमची जमीन २ हेक्टर ३ आर होती आतां आमची जमीन न विकता आज आमचि जमीन १ हेक्टर १५ आर झाली आहे बाकीची जमीन कुठे गेली ति फक्त माझी पोलिस पाटीलला माहीत आहे
सरकारी मोजणी वाले खाजगी मोजणी वाल्याकडून मोजुन घेतात आणि भांडणे लागतात.
शासनाने जमीन काडून घायला पाहिजे म्हणजे वाद होणार नाही लई भांडण करतात
मोजणी मागवा वरची मलाई द्या नाहीतर चार वर्ष वाट पहा आणि मोजणी केली तरी ज्याने मागवली त्याला द्यायची आणि पुढची दाबायची नाहीतर त्याला सांगायचं तू मोजणी मागावं म्हणजे यांची मलाई चालू आणि वादात फायदा सरकारचा चं
आंबेगाव तालुक्यात कळंब गाव आणि कळंब गावात गणेशवाडी लय चर्चेत रस्त्याचा प्रॉब्लेम असू तालुक्यात आमदार कोण होणार हा विषय असू किव्हा जमिनीचा वाद असू सद्या Top
मराठवाड्यात बीडला पाठवा तिथल्या लोकांना फिरायला ......
😀😃😄
सरकार कोणतेही असो एकदा खुर्ची आली की अशा प्रकारची कामे ना खाजदार ना आमदार ना ग्रामपंचायत अशा प्रकारची कामे करणार नाही कारण मी स्वतःहा या साठी मी प्रयत्न करत होतो पण साथ कोणीही देत नाही
Right
शिवार रस्ता शेत मोजनी मध्ये आहे का
सर्वे नंबर चा बांध रुंदीला किती फुटाचा असतो
शिक्षणाचा अभाव
दोन सर्व्हे नबर मध्ये मोठया गाड्या जाणे येणे एवढी जमीन असते ती फक्त जाणे येणे साठीच ठेवलेली असते त्यावर कोणा एकाचा मालकी हक्क नसतो ७/१२ प्रमाणे तुमचे क्षेत्र मोजून दिल्यावर दोन सर्व्हे नंबर मधील शिल्लक जमीनीवर कोणी मालकी हक्क सांगू नये
एवढे शहाणे लोक आहेत का कुठे तुमच्या पाहण्यात ?
Very nice
२००१ अन् लाईन केली तेव्हा पासून जमिनीची कागदपत्रे बदलली आहे नकाशात भु लेखकाने वोडे बदलली पोटफाळनया केलेल्या नाहीत असं दाखवतात १९५७ पासून खुणा वरळया ठेवले नाही हे सर्व पंचायत कर्मचारी ग्रामसेवक व तलाठी व भु लेखक आणि भु मापक आहे
आहो प्रत्येक शेजारील माणूस म्हणतो यी थं माझ आहे बळज बरी कर तात शासनाने याच्यावर उपाय करावा खूप दादागीरी करतात गर बां वर
आता हे असे प्रकार भांडनाचे गावाकड जास्त होतात
१९८६ साला पासून जमीनीचे वाद वाडवले आहेत१९८६ सालात खातें पुस्तक बदलली
Mylanchana aur shithi ne aani mulagi kapde Sarkar mulagi dili aahe original
hadda ani khuna dilya nantar hi aikat nahi ani june bandh tirkas hote pan shejarche ne without mojni saral karun ghetale ani amchya jaget ghusla ani ata mhanto me mojni karel mag baghu. pakkya khuna pan gadu det nahi amhi tyala time det ahot pan timepass chalto ahe. kay karave
आज मला पेरणी करुन देत नाही मग मी पडित ठेऊ का
ओढा हा मालकी हकात मोडतो का
होय.
नैसर्गिक ओढा व काळानुरूप पाचपन्नास वर्षात झालेला ओढा यात फरक असतो.
बाई भयानक ये 😂😂😂 वानी साहेब थोडी मध्यस्ती करत जा😂
😂😂😂
त्यांनी ओढा व यांचा गट नंबर अलीकडेच संपतो सांगीतले ना ते योग्य वाटतात.
मोजणी अधिकारीच भांडणे लावतात मी 2022ल माझ्या शेताची मोजणी केली तेव्हा शेताच्या खुणा सुधा मोजणी अधिकाऱ्यांनी आखून दिल्या आणि आता शेजाऱ्यांनी मोजणी केली तर त्याच्या खुणा माझ्या खूनेपासून 5फूट माझ्याकडे सर्कल्या तर मी यावर काय करू शकतो उपाय
Vani saheb aavaj utava aavaj
विघ्नहर टाइम्स कोणत्या जिल्ह्यातला आहे
Pune junnar
जमीन मोजण्या भु लेखकाने बिघडल्या
Dokyala tap nusta samjun ghenarech ya baki bolanare nit ghari ja asa kayda karayala pahije
नमस्कार वाणी साहेब सवै नंबर 129/1गोळेगावला अशाच वाद आहे कूपया भेट द्यावी
भाऊ तुमच्क कॉन्टॅक्ट no द्या plz🙏🏻
Kaplsari mojni karne garj ahe desha wa honar nahi maharatrat मोजणी होणे गरजेचे आहे
Vighnaharta news tumachi reporting bharee ahe rao amcha jamainicha matter zalyavar tumhala call karto 200-250 ekar cha matter ahe😂😂😂
👍👍👍👌🏻👌🏻👌🏻👏👏👏👏🤝🤝🤝