Achha mahnje dalitanvar atyachar he tyanche pap hote ase mahnayche ahe tumhala ,🎉mahnje dalit he adhi papi hote ani tyanchyavar tatha kathi anyay zala ase manayache ahe ,tumhala. Kiti nirlajj aulad paida keli tumchya aai ni ,
@@sumitsingyadav8558 तुमच्या सारखे बैताड होते त्यामुळे भारततात जाती निर्माण झाल्या असल्या ऑलादी भारतात बाहेरून आल्या आणि इथल्या लोकांना गुलाम बनवले तयचीच नीच तू आहेस.
कुणावरही असा हल्ला निषेधार्थच आहे परंतु कुलकर्णी साहेब महाराष्ट्रातच नव्हे तर भारतभर अशा अनेक घटना इतर जातीबाबत घडतात, तेव्हा आपल्या पत्रकारीतेला सुट्टी असते काय?
@@shaikhaftab7370 aani tumhi tar thode kahi zale tar rastyanvar utarnar...aani jalpol karnar, sarkari vastun acha Nash karnar....mhanje tumhi lok je bolal te sahi aani Brahmannani sadhe bolale tar vait...wa re wa
लोकशाहीमध्ये कुणी कुणाला मतदा न करावे हे प्रत्येकाला स्वातंत्र्य आहे बीड जिल्ह्या जिल्ह्या तो गुंडगिरी बोकाळत आहे गृहमंत्री काय करत आहेत त्याच्यावर सक्त कारवाई व्हावी
मी एक मराठा आहे, पण असल्या नीच प्रवृत्ती चा निषेध करतो... हक्का साठी लढणे ही बाब वेगळी आहे आणि त्याचा सगळ्यांना अधिकार आहे पण कोणावर अन्याय करणे योग्य नाही.... जाहीर निषेध
ब्राह्मण द्वेष गेली 100 वर्षे पध्दतशीरपणे पसरवला गेला अनेक पुरोगामी नेते, विचारवंतांनी पसरवली, रुजवली गेली, अशांचा उदोउदो केला जातो आणि यशवंतराव चव्हाण, शरद पवारांनी त्याला खतपाणी घातले आणि त्याचा राजकीय लाभ उठवला
राज ठाकरे सत्य बोलले आहेत की 1999 पासून जातीय वाद खूप वाढला आहे. जेव्हा राष्ट्रवादी कांग्रेस स्थापन झाली. शरद पवार यांचे अमूल्य कार्य हे नक्की. जाहिर निषेध.
RSS ने शरद पवारांना रोखण्यासाठी माधव( माळी,धनगर,वंजारी) फाॅर्म्युला वापरला होता तिथून जातियवादाला सुरूवात झाली.माधव फाॅर्म्युला किती साली वापरला ती माहिती घे
मी माघासवर्गीय मधून येतो ,मी ह्या गोष्टीचा धिक्कार करतो,ज्यांनी हे सगळ त्यांचा वर कारवाई करा,आणि ज्यांनी जातपती च राजकारण केलं ,त्यांच्यावर पण कारवाई करायला पाहिजे.
जरांगे पाटलांनी आरक्षणाचे वादळ सुरु केल्यापासून असे जाती पातीचे निच पातळीचे म्हणजे ओबीसी आणि मराठा असे गावा गावात फूट पाडून दिली आहे. याचा फायदा उद्धव ठाकरे आणि काँग्रेस व शरद पवार घेत आहेत. आणि मराठे समाजातील लोक आणि नेते समजून घेत नाहीत ही शोकांतिका आहे!
हे मुद्दाम केले यांना प्रेशर देऊन यांची प्रॉपर्टी स्वस्तात घेण्याचा डाव असू शकतो.जसे मुसलमान वस्तीतून हिंदू स्वस्त घर विकून निघून गेले. उदा. छ संभाजीनगर मधील काही एरिया
सुशील कुलकर्णी आपला हा विडिओ चांगला आहे.खेडोपाडी तुरळक संख्येने राहणारया ब्राम्हण कुटुंबांना ही एक प्रकारे सूचना आहे आणि ते व्यक्त करत नसलेले त्यांचे दुःख ही सुशील सर आपण धाडसाने व्यक्त केले आहे तुमचे कौतुक.धनयवाद
2%असे दोन टकके समाजाच्या अनेक जाती आहेत ,म्हणजे असेच अलग अलग तुकडे करून राजकारणी लोक अन्याय करणार का एकाद्या पक्षाला म्हणाव्याच नाही ,atraciti कायदा केला काय उपयोग आहे,ओबीसी,एसी ई.निर्माण केले ओबीसी मधील बरा बलुतेदार वंचितच राहतो आता मराठा समाजासाठी शिंदे सरकार ने जे आरक्षण दिले ते काय चुकीचे आहे ,ह्या 5 वर्षात महाराष्ट्रात जातीवाद बोकाळलेला आहे व राजकीय पक्ष न्याय देत नाहीत असे सर्व सामान्य माणसाला कोणता पक्ष जातीवादी आहे व कोणता नाही काहीच कळत नाही,,,,
अॅट्रॉसिटी कायदा आपण सगळेच वापरु शकतो. त्यासाठी जे काही निकष आहेत ते नीट वापरले तर या कायद्याची अंमलबजावणी होते. जातीवरून, धर्मावरून छळ झाला किंवा त्रास झाला तर नक्कीच वापरता येतो.
@@hemantchopda4909 तुला काय बुल्ला अक्कल आहे रे आईघाल्या? अॅट्राॅसिटीचा कायदा फक्त Sc-St(दलित - आदिवासी) वापरू शकतात. बाकीच्या लोकांना अधिकार नाहीये अॅट्राॅसिटीचा गुन्हा दाखल करण्याचा. उगाच काहिही बच्चन देऊ नकोस.
@@mandarp9472वापरता येतो. पण तिथे ते कायद्याचे रक्षक दलाली खातात. भारतात लोकशाही, अभिव्यक्ती स्वातंत्र्य, व्यक्ती स्वातंत्र्य (ज्याला देण्याची इच्छा असेल त्याला मत दिले जाईल) संविधानिक पद्धती असताना आता कुठे गेले संविधान? आता कुठल्या उंदराच्या बिळात जाऊन लपले ते मानवाधिकारवाले? 😡😡
मी मराठा आहे पण या घटनेचा निषेध करतो आपल्या हक्कासाठी लढन योग्य आहे परंतु कोणावर अन्याय करन योग्य नाही आमच्या गावात पुण्याहुन एक ब्राह्मण काका मतदानासाठी आले होते त्यांनी कोणाला मत दिले ते त्यांनाच माहीत तरीही गावात मराठा समाजानं त्या काकांना चहा पाणी करुन त्यांना जायला पैसे नव्हते त्यांना पैसेही ही दिले
एका जातीने दुसऱ्या जातीवर त्यातही जाती धर्मांच्या नावावर अल्प संख्यांकावर मागासवर्गीयावर अन्याय करणे निषेधार्थ आहे .मागासवर्गीय लोकांनी हे किती वर्षे सहन केलं आहे व करतात .तेव्हा सुद्धा कुलकर्णी आपली लेखनी चालली पाहिजे. मतांसाठी असा अन्याय चुकिचा आहे त्यांना शिक्षा व्हायला पाहिजे.
सुशीलजी प्रथमतः तुमच्या निर्भिड पत्रकारितेला त्रिवार मुजरा स्वतःच्या स्वार्था साठी अल्पसंख्याक असणाऱ्या ब्राह्मण समाजाला वेठीस धरले जाते हा या महाराष्ट्राचा इतिहास आहे पुरोगाम्यांचा करावा तेवढा धिक्कार अपुराच आहे यातून समाजाने एकत्र येऊन त्यांना जाब विचारून कायदेशीर कारवाई करण्यात यावी पुनश्च तुमच्या निर्भिड पत्रकारितेला सलाम🎉
जाती वाद पसरवू नये, ही राजकारण ची बाब आहे, असे प्रकार कोथरूड कसबा येथे ही घडतात इतिहासात सुद्धा असे बरेच दाखले आहेत, संत तुकाराम श्री छत्रपती शिवाजी महाराज महात्मा फुले इ,
सुशीलजी घाटकोपर मधे जी होर्डिंग पडलेली घटना झाली त्यात आरोपीचे नाव भावेश bhinde भिंडे आहे पण मराठी माध्यमे ती भिडे असे उच्चारण करतात,हे जाणून बुजून चालू आहे
समाजशस्त्र विषयाचे प्राध्यापक,अनंत काका कुलकर्णी मराठा हा सर्वसमवेशक विचार करतो असे सांगतात .मराठा समाज सध्या स्वहित पाहतो आहे . समाजविरोधी कितीही झाले तरी आम्ही काफी आहोत .
He agdi khar ahe.... pawar Ani family hi maharashtrala, deshala lagleli keed ahe Ani atyant brahmandveshte lok ahet... Hya keedivar modi nava h kitakanashak marlach pahije...
1000 वर्षे झाली सत्ता भोगली संस्कृत भाषा दुसऱ्यांना का शिकू दिली नाही. बाकीच्या लोकांनी किती अत्याचार सहन केले हजारो वर्षे त्याचे बोल की आपल्या सोयीचे सांगायचे फक्त अगदी संभाजी महाराज यांचा खोटा इतिहास याच जमातीने लिहिला आहे
काही उपयोग नाही. कारण ब्राह्मणांना नको तिथं चोमडेपणा करायची सवय आहे. एखादा शहरातील ब्राह्मण तरूण त्याच्या इच्छेने मांसाहार करत असेल तर हेच मराठवाड्यातील खेडवळ ब्राह्मण लोकं त्याला अक्कल सांगायला जातात. त्यामुळे यांच्याबद्दल दया सुद्धा निर्माण होत नाही. कोणी काय खावं, काय प्यावं? हा ज्याचा त्याचा वैयक्तीक प्रश्न आहे. यात मध्ये वळवळ करणं जोपर्यंत मराठवाड्यातील ब्राह्मण थांबवत नाहीत तोपर्यंत ब्राह्मणांमध्ये एकी निर्माण होऊच शकणार नाही.
@@sureshsuralkar4131हे तुमचं स्वप्न पूर्ण होत नाही आणि होणारही नाही म्हणून तर तुमचा एवढा ब्राह्मण द्वेष ब्राह्मण कशातही नसताना. तुमचं कितीही प्रगती झाली तरी जोपर्यंत ब्राह्मणांची अधोगती होत नाही तोपर्यंत समता आली असं तुम्ही मानणार नाही. आणि सृष्टीच्या नियमानुसार मेहनत, अभ्यास करणाऱ्यांची अधोगती होत नसते त्यामुळे ब्राह्मणांची अधोगती होणार नाही त्यामुळे तुम्ही कायम असेच जळफळाट करणार ब्राह्मणांचा, लगे रहो
अगदी खरंय सर आम्ही पण मराठवाडय़ातील आहोत. ग्रामीण भागात या घटना घडत आहेत. केवळ जातीमुळे आम्हाला अनुभव आला आहे.शेवटी कंटाळून अनेक कुटुंबे शहरात स्थिर झालेत .आता केवळ एकच घर आहे.
मतदार हे यांच्या बापाची जहागिरी समजता, एवढ्या दिवस सत्ता ओरबाडून खाली, सर्व छोट्या जातीने संघटित राहिले पाहिजे वेळ आली तर बापू बिरू वाटेगावकर झालं पाहिजे जय मल्हार जय शिवराय जय भीम जय
शांतता पाळणाऱ्या नागरिकांना असा त्रास होऊ नये, प्रत्येकाला मत कोणाला द्यायचे हा अधिकार आहे, त्याच्यावर दबाव, दडपशाही करणे म्हणजे त्याचा घटनेने दिलेला अधिकार हिरावून घेणे असेच झाले. बाबासाहेब आंबेडकरांना हे असे कदापिही अपेक्षित न्हवते, अलीकडे काही लोक कायदा हातात घेत आहेत हे बरे नाही.
ह्यामुळेच की काय असं वाटू लागलंय की तुतारी धर्जिन्या जातीचे लोक आणी काश्मीर मधले मुसलमान सक्खे भाऊबंद आहेत. ह्या लोकांना काश्मीर प्रमाणे महाराष्ट्रात पण मराठी पंडितांची नरसाव्हार करण्याची स्वप्न पडत असावीत.
हे कसले मराठे आहे हे तर संभाजी महाराजांच्या मेव्हण्यासारखे दगाबाज मराठे, खरे मराठे कधीही छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजीराजे भोसले यांचा शत्रूला शरण गेले नाहीत. आजचे बीड मधील मराठा आणि इतर काही जिल्ह्यांमधील मराठे औरंगजेब समर्थक पक्षात जाऊन बसलेत, हिंदुत्व सोडून मुघलांच्या ताटाला ताट लावुन बसने हे खरे मराठे असुच शकत नाही, खरे मराठे उदयराजे भोसले सोबत आहे.
हे कृत्य करण्यार्याच्या विरोधात गुन्हा दाखल झाला पाहिजे.राऊतमारे परिवाराने कोणाला मतदान करायचे तो त्यांचा मुलभूत हक्क आहे त्यांच्या वर जबरदस्ती करणार्यांचा निषेध व्यक्त करित आहोत आम्ही राऊत मारे परिवारा सोबत आहोत.
गांधी जी ची हत्या झाल्यावर मिठाई कोणी वाटली होती।।। महाराष्ट्रात।।
Deshache vibhajan aawadle ka ???
Mg vibhajan la samarthan kartay ky tumhi ,
देशाचे वीभाजन जीना व सावरकर ने केले.समर्थन करता का तो जीनाही गुजराथीच होता हे वीशेष
असे अन्याय दलीत लोकावर रोजच होत्तात कुठे ना कुठे.हे बामानाचे पूर्वजांचे पाप आहे.ह्यांच्या सांगण्यावरून सवर्ण लोकं दलितांना त्रास देत होते.
Aagadi barobar aahe nech vicharachi lok
Achha mahnje dalitanvar atyachar he tyanche pap hote ase mahnayche ahe tumhala ,🎉mahnje dalit he adhi papi hote ani tyanchyavar tatha kathi anyay zala ase manayache ahe ,tumhala. Kiti nirlajj aulad paida keli tumchya aai ni ,
@@sumitsingyadav8558 तुमच्या सारखे बैताड होते त्यामुळे भारततात जाती निर्माण झाल्या असल्या ऑलादी भारतात बाहेरून आल्या आणि इथल्या लोकांना गुलाम बनवले तयचीच नीच तू आहेस.
कशी कळ लागली किती वर्षा पासून दलितांवर अत्याचार होतोय कसे सहन करतोय आम्ही
😂
22 प्रतिज्ञा
Tumachya aaiche bhikarde bhimate... aarakshan nasel na tar tumhi dukara sarkhe guttar madhe lolal tumhi sarw
You are right speaching Jay bhim
Konta anyay zala dalitanvar tula ky anyay zala changl fukatach khatoy ,😅😂
कुणावरही असा हल्ला निषेधार्थच आहे परंतु कुलकर्णी साहेब महाराष्ट्रातच नव्हे तर भारतभर अशा अनेक घटना इतर जातीबाबत घडतात, तेव्हा आपल्या पत्रकारीतेला सुट्टी असते काय?
Sandeshkhali baddal kay mat ahe ???
सुशील जी शंभर चांगल्या गोष्टी दाखवत नाही मात्र एखादी अपवादात्मक गोष्टचा झटपट टाकतात आणि पेटवापेटवी करतात
मग जास्त चांगल्या 100 गोष्टी आहेत; आज पासून तुम्ही त्या यूट्यूब वर टाकत जा. आवडलं तर नक्कीच लाईक करू. 🤭🤭😝🫣🤔
मोदींचा चेला आहे तो, जसा गुरू तसा चेला. कोळसा कितीही उगाळला तरी काळाच रहाणार.
शेवटी हेही ब्राह्मणच ना.
शेवटी कुलकर्णी आहे तो स्वतः च्या समाजावर आल तर लागला रडायला 😂
@@shaikhaftab7370 aani tumhi tar thode kahi zale tar rastyanvar utarnar...aani jalpol karnar, sarkari vastun acha Nash karnar....mhanje tumhi lok je bolal te sahi aani Brahmannani sadhe bolale tar vait...wa re wa
सुशील जी तुमच्या मुळे ही घटना आमच्या पर्यंत पोहोचली! पण ही महाराष्ट्राच्या आणि केंद्राच्या गृहमंत्र्यांना जाग आली पाहिजे!
जरागें यांची बाजु घेत होते तेव्हा लाज वाटत नव्हती का?
गृहमंत्री नावाला ब्राम्हण आहे या विषयी एक तरी प्रतिक्रिया दिली नाही
एका हाताने टाळी वाजत नाही..
काहीतरी बारीक खोडी केली असावी...
असं काही नाही. काहीही बोलू नका
एकदम बरोबर आहे.
बारीक खोडी नाही कळीचा नारद ही म्हण आशीच आली आहे
ज्या वाली ह्या ब्राह्मणांनी लोकं मध्ये जातीवाद पसरून वाद निर्माण केला जे पेरले ते उगवले आहे
जेव्हा एक ब्राह्मण वेळ आली सगळे एकत्र आहे आणि हे आपले मराठे लोक एकमेकांना मध्ये भांडत बतात शिका जरा आज सगळं बोट आपल्या कडे काय म्हणावं ह्याला
मी बौद्ध आहे जाती वादा ची सूरूवात राजकारणापासून होते
शरद पवार व रोहित पवारच या घटनेला जबाबदार. या दोघांची नावं तक्रारीत यायलाच हवीत.
फडणवीस नावाचा छक्का गृहमंत्री काय करतोय?😠😠
स्वातंत्र्य यद्धाच्या इतिहासात घराण्यातील एकाचही नाव सापडत नाही.
@@rajangurjar2183 तुमचं योगदान सांगा मला स्वतंत्र युद्धात काय होत .
100% बरोबर याला जवाबदार शरदपवार व जरांगे
लोकशाहीमध्ये कुणी कुणाला मतदा न करावे हे प्रत्येकाला स्वातंत्र्य आहे बीड जिल्ह्या जिल्ह्या तो गुंडगिरी बोकाळत आहे गृहमंत्री काय करत आहेत त्याच्यावर सक्त कारवाई व्हावी
मी एक मराठा आहे, पण असल्या नीच प्रवृत्ती चा निषेध करतो... हक्का साठी लढणे ही बाब वेगळी आहे आणि त्याचा सगळ्यांना अधिकार आहे पण कोणावर अन्याय करणे योग्य नाही.... जाहीर निषेध
Chikki v dhanya che kam ahe yanchi chavkasi kara
@@Akashjagtap00 he pan uddhav thackeray nich kela asnar ,,sushil kulkarni bolayla visarle😂😂
अरे हा सुशील भट मुद्दाम मराठ्यांचा द्वेष करतो वत्याचे परिणाम गरीब ब्राम्हणांना भोगावे लागतात.@@urmilajadhav496
मग झडप करू नका शांत राहा
चारठाणा गावात खेड आहे
ह्याला राजकारणातील नेते जबदार आणि आपल्या सारखे पत्रकार जबाबदार आहेत .
फक्त Evm हटाव ,
काही च करायचं गरज नाही ,
संविधान , कायदा पाळावा...
जय मूलनिवासी , जय भिम...
🙏🌹
आता evm कुठे गेली लाज वाटली नाही साहेब
महाराष्ट्रात जातिवाद कोणी पसरवीला हे आपल्या सर्वाना माहित आहे. वाटोळ केलय महाराष्ट्र चे एका काका ने.
अगदी १०० टक्के खरे आहे.
फडणवीस काय करतोय?
ब्राह्मण द्वेष गेली 100 वर्षे पध्दतशीरपणे पसरवला गेला अनेक पुरोगामी नेते, विचारवंतांनी पसरवली, रुजवली गेली, अशांचा उदोउदो केला जातो आणि यशवंतराव चव्हाण, शरद पवारांनी त्याला खतपाणी घातले आणि त्याचा राजकीय लाभ उठवला
@@user-yo4lm5iq6oghoda lawatoy wait
@@user-yo4lm5iq6oकाय केले पाहिजे..
राज ठाकरे सत्य बोलले आहेत की 1999 पासून जातीय वाद खूप वाढला आहे. जेव्हा राष्ट्रवादी कांग्रेस स्थापन झाली. शरद पवार यांचे अमूल्य कार्य हे नक्की. जाहिर निषेध.
हेच राज ठाकरे त्यांच्याबरोबर जाण्यासाठी धडपडत होते
RSS ने शरद पवारांना रोखण्यासाठी माधव( माळी,धनगर,वंजारी) फाॅर्म्युला वापरला होता तिथून जातियवादाला सुरूवात झाली.माधव फाॅर्म्युला किती साली वापरला ती माहिती घे
Atta vakdyache divs sample ahet
@@sandipware3701 जाता जाता निबार मारून जातोय तुमची ,त्यांना संपवायला rss ने पाठवलेले दोघे कुत्र्याच्या मौतिने मेले
@@sandipware3701 निब्बार मारून जाईल जाताना तुमची, rss ने त्यांना संपवायला पाठवलेले पैकी दोघे कुत्र्यांच्या मौतिने मेले
हे सर्व फक्त एका माणसामुळे वाढत आहे आणि त्याला पाठिंबा पण एक राजकीय नेता देतोय. हे अतिशय निंदनीय आहे.
तोच आहे टरबूज जो एक नीच माणूस आहे.. महाराष्ट्र ला लागलेली कीड...
विचारधारे ला बडविले असते तर बरे झाले असते त्रास देने काय फायदा 💙💙💙💙💙जय भीम 💙💙💙💙💙
जाती जातीत वैर पसरवून हे विष पसरविलेल्या पवार यांच्या विरोधात तक्रार दाखल केल्या पाहिजेत. फडणवीस तुम्हीच गृहमंत्री आहात ना?
तक्रार...दि ली.आसेल...पण..ऊपाय.योजना.....कोण.....करणार
तक्रार फडणविसांनी दाखल करायची काय?
@@murlidharrathi8989 काही नाही करायचं फडणवीसानी.
फक्त छक्क्यासारखा आरडाओरडा करून भाषणं करायची आणि पक्ष फोडायचे. एवढच काम आहे त्याचं.😠😠
फडणवीस गृहमंत्री आहेत म्हणुनच
4 जून पर्यंत थांबा 👍👍👍
मी माघासवर्गीय मधून येतो ,मी ह्या गोष्टीचा धिक्कार करतो,ज्यांनी हे सगळ त्यांचा वर कारवाई करा,आणि ज्यांनी जातपती च राजकारण केलं ,त्यांच्यावर पण कारवाई करायला पाहिजे.
He fakt brahna sobat nahi hot, Maratha sodun saglya sobat hot aahe
हे खरे आहे
जरांगे पाटलांनी आरक्षणाचे वादळ सुरु केल्यापासून असे जाती पातीचे निच पातळीचे म्हणजे ओबीसी आणि मराठा असे गावा गावात फूट पाडून दिली आहे. याचा फायदा उद्धव ठाकरे आणि काँग्रेस व शरद पवार घेत आहेत. आणि मराठे समाजातील लोक आणि नेते समजून घेत नाहीत ही शोकांतिका आहे!
🙏 मी मिरजकर एन. ए.
ही अत्यंत Serious बाब आहे.
Jarange openly Phadanavis var bolato.
Aukaat kaya tyachi.
पुण्यामध्ये निरवील वागळे यांचेवर भर रस्त्यावर जीवघेणा योजना पूर्वक हल्ला करणारे कोण होते हे सुद्धा माहिती करून देणे🙏
कोथरूड येथील सोसायटीत कोण कांबळे ना राहण्यासाठी जागा देतोय कारे सूर शील
महाराष्ट्राची हिच तर आहे शोकांतिका
हे मुद्दाम केले यांना प्रेशर देऊन यांची प्रॉपर्टी स्वस्तात घेण्याचा डाव असू शकतो.जसे मुसलमान वस्तीतून हिंदू स्वस्त घर विकून निघून गेले.
उदा. छ संभाजीनगर मधील काही एरिया
अहो, अहमदनगर जिल्ह्यातील मजकूर नगर मध्ये असेच आहे. हिंदुच नालायक, स्वार्थी भावे आहेत
शक्यता नाकारता येत नाही मालेगांव (नाशिक) मध्ये ही अनेक ब्राह्मण,जैन इ. बिगर मुस्लिम कुटुंबे मूळ घरदार सोडून बाहेर कॅंप वगैरे परिसरात गेले
मराठे पण Same आहेत
स्पष्ट मत मांडले.पण ब्राम्हण नेते, मंत्री, संत्री, संघटनेचे पदाधिकारी, अध्यक्ष काही च करू शकत नाहीत.
जाहीर निषेध
आगदी बरोबर साहेब. अल्पसंख्यक लोकांवर दादागिरी चालू आहे ओबीसी समाजाला त्रास देतं आहे
काय त्रास दिला obc ला ??? मी पण ओबीसीच आहे .
मुस्लिमांच्या घरांवर बुलडोझर चालवताना आणि मराठा ओबीसी वाद लावताना खूप गोड वाटलं. आता कळलं असेल अन्याय, अत्याचार, दहशत काय असते.
सुशील कुलकर्णी आपला हा विडिओ चांगला आहे.खेडोपाडी तुरळक संख्येने राहणारया ब्राम्हण कुटुंबांना ही एक प्रकारे सूचना आहे आणि ते व्यक्त करत नसलेले त्यांचे दुःख ही सुशील सर आपण धाडसाने व्यक्त केले आहे तुमचे कौतुक.धनयवाद
2%असे दोन टकके समाजाच्या अनेक जाती आहेत ,म्हणजे असेच अलग अलग तुकडे करून राजकारणी लोक अन्याय करणार का एकाद्या पक्षाला म्हणाव्याच नाही ,atraciti कायदा केला काय उपयोग आहे,ओबीसी,एसी ई.निर्माण केले ओबीसी मधील बरा बलुतेदार वंचितच राहतो आता मराठा समाजासाठी शिंदे सरकार ने जे आरक्षण दिले ते काय चुकीचे आहे ,ह्या 5 वर्षात महाराष्ट्रात जातीवाद बोकाळलेला आहे व राजकीय पक्ष न्याय देत नाहीत असे सर्व सामान्य माणसाला कोणता पक्ष जातीवादी आहे व कोणता नाही काहीच कळत नाही,,,,
सविस्तर चौकशी झाली पाहिजे गृहमंत्री देवेंद्र जी या बाबतीत ताबडतोब कारवाई केली पाहिजे🙏🌹🙏🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩 😊
Tumi musalman ani ajjun barech loka yek jari zali tri amcha kahi vakda Karu shkt nhit😂
@@GovindTapre-mw3vy bullya 😂
फडणवीस फक्त कारवाई करण्याचे आश्वासन देतील नंतर आनंदी आनंद! कारण गाठ पवारांशी आहे.
@@GovindTapre-mw3vy हे येणारा काळच ठरवेल. समय बडा बलवान है.💪💪
@@KingMakers333 🤣🤣🤣🤣🤣pathan nit kele tumi mamuli ahet re
ही तर सुरवात आहे
सुशीलजी प्रथम या गोष्टीचा निषेध करतो.परंतु आपण ज्या पोटतिडकीने हे विश्लेषण केले तसेच ईतर समाज
गृहमंत्र्यांनी निवडणुका संपल्यानंतर संसदेमध्ये हा विषय घेऊन यावर आवाज उठवलाच पाहिजे जय श्रीराम
आवाज उठवून ठोस कारवाई होणार आहे का?
सविस्तर चौकशी झालीच पाहिजे गृहमंत्र्यांनी ताबडतोब दोषींवर कडक कारवाई करावी
सजन ब्रांम्हणांवर कोणताही खानदानी मराठा हात उचलणार नाही. हा सुशिल भाजपा चा चमचा आहे.
मग "तीन मिनिटात ब्राह्मणांना संपवून टाकू" म्हणणाऱ्या त्या गावठी मिथुन चा D.N.A. चेक केला पाहिजे.
बरोबर आहे हा bjp चा चेला आहे गोड बोलून विष कलवितो
Ha swata chukicha prachar karato.
Analyzer....😂😂😂
हा biased aahe
ब्राह्मण आहे म्हणून नाही तर लढता येतं नसल्याने हल्ला झाला आहे. शरीरयष्टी मजबूत असणे अत्यंत आवश्यक आहे.
मी पण गावात एकटा राहतो माझ्या सोबत कुणी खाजवत नाही आपली पोस्ट अगदी बरोबर
कितीही मजबूत झाले तरी हजार हातान समोर दोन हात ladhu शकत नाही
एक नंबर.
सुशीलदा ही शेवटची फडफड आहे, आश्वस्त रहा ही बांडगुळं लवकरच ठेचली जातील
तथास्तु ,तथास्तु, तथास्तु
Aankh tuzyA आई chya भोकात पाय dial जाईल 😅😅😅
Sundar varnan kela
आम्हीच असतो ठेचनारे..😂..सुटटी not
कायदा आहे दादागिरी खपवून घेणार नाही असे कायद्यानेच मस्ती जिरवली पाहिजे
कायदा बदलायला निघालेले आज कायदा आठवला 😂😂😂😂 बर आहे जिकड खोबरं तिकड चांगभलं 😅😅
या महाराष्ट्रात जाती जातीत भेद निर्माण करणाऱ्या पक्षाला त्याची जागा दाखवणे गरजेचे आहे
ब्राह्मण परिवारावर अत्याचार ह्या घटना अल्पप्रमाणात पाहायला मिळतात. मात्र वंचित समाजावर त्या प्रमाणात जास्त अन्याय झालाय.
मी एक मराठा आहे
परंतु या घटनेचा निषेध करतो.
लाज वाटते हे कृत करणाऱ्यांचे आणि त्यांच्या श्रेष्ठी चे.
असे जागरूक नागरिकांची देशाला गरज आहे
धन्यवाद सर
💯💯
मी पण मराठा आहे , भाजप ला मतदान पण करतानाही ,पण अश्या भाड खाऊ हल्ल्याचा निषेध....करतो. लवकर कारवाई करा
Me pan 96 kuli maratha aahe aani hya bhekad halyacha jahir nishedh karto..khara maratha aasali handagi krutya kadhich karnar nahi he handgyanche krutya aahe aani yachi shikshya hya handgyana milayalach havi
ब्राम्हणांना अत्रोसिटी कायदा वापरता येत नाही काय? साहेबांचे या वर काय म्हणणे नसणारच...
अॅट्रॉसिटी कायदा आपण सगळेच वापरु शकतो. त्यासाठी जे काही निकष आहेत ते नीट वापरले तर या कायद्याची अंमलबजावणी होते. जातीवरून, धर्मावरून छळ झाला किंवा त्रास झाला तर नक्कीच वापरता येतो.
@@hemantchopda4909 तुला काय बुल्ला अक्कल आहे रे आईघाल्या?
अॅट्राॅसिटीचा कायदा फक्त Sc-St(दलित - आदिवासी) वापरू शकतात. बाकीच्या लोकांना अधिकार नाहीये अॅट्राॅसिटीचा गुन्हा दाखल करण्याचा.
उगाच काहिही बच्चन देऊ नकोस.
नाही येत
@@mandarp9472वापरता येतो. पण तिथे ते कायद्याचे रक्षक दलाली खातात. भारतात लोकशाही, अभिव्यक्ती स्वातंत्र्य, व्यक्ती स्वातंत्र्य (ज्याला देण्याची इच्छा असेल त्याला मत दिले जाईल) संविधानिक पद्धती असताना आता कुठे गेले संविधान? आता कुठल्या उंदराच्या बिळात जाऊन लपले ते मानवाधिकारवाले? 😡😡
त्या "अंमलबजावणी" या शब्द आठ महिने नको नको केलंय बाबा तू तरी दा शब्द नकोस वापरू@@hemantchopda4909
या केस मधेच कशी काय चांगली पत्रकारिता होते , हा मला प्रश्न पडला , कुलकर्णी साहेब..
मी मराठा आहे पण या घटनेचा निषेध करतो आपल्या हक्कासाठी लढन योग्य आहे परंतु कोणावर अन्याय करन योग्य नाही
आमच्या गावात पुण्याहुन एक ब्राह्मण काका मतदानासाठी आले होते त्यांनी कोणाला मत दिले ते त्यांनाच माहीत तरीही गावात मराठा समाजानं त्या काकांना चहा पाणी करुन त्यांना जायला पैसे नव्हते त्यांना पैसेही ही दिले
महाराष्ट्रातील सर्व ब्राह्मण संघटनांनी याची गंभीरपणे घ्यावे ,आपले अभिनंदन आपण हे निर्भीडपणे मांडले
तुमच्या सोबत सर्व obc समाज आहे
हा आपला हिंदू समाज..या पेक्षा इस्लाम 🇵🇰 कबूल केलेला बरा. त्यांच्यावर हल्ला झाला तर धाऊन येतील समाज बांधव, जगभर बातम्या येतील
सर्व ब्राह्मण संघटन है आप आपल्या राजनेत्या कड़े गहण ठेवले आहे। कोनई काही करणार नही
@@kalyanpalwade5716😂
@@kalyanpalwade5716boogyman 😂
या प्रवृत्ती ला ठेचून काढले पाहिजे... रसद पवार यांनी हे विकृत काम केले आहे.. त्या कुटुंबाच्या पाठीशी उभे राहु
बौद्ध समाजावर रोजचअन्याय होत असतो, युपी बिहार महाराष्ट्र
अत्यंत वाईट घटना आहे दोषींवर कारवाई झाली पाहिजे . जाहिर निषेध
राज ठाकरे यांनी केलेले विधान हे १०० टक्के खरंच आहे
केतकी ने फक्त पोष्ट टाकली तरि दोन ते तिन महीणे त्रास झाला तेव्हा हा गुन्हा जातिवादी आहे यांना काय शिक्षा व्हायला पाहीजे
एका जातीने दुसऱ्या जातीवर त्यातही जाती धर्मांच्या नावावर अल्प संख्यांकावर मागासवर्गीयावर अन्याय करणे निषेधार्थ आहे .मागासवर्गीय लोकांनी हे किती वर्षे सहन केलं आहे व करतात .तेव्हा सुद्धा कुलकर्णी आपली लेखनी चालली पाहिजे. मतांसाठी असा अन्याय चुकिचा आहे त्यांना शिक्षा व्हायला पाहिजे.
सुशीलजी प्रथमतः तुमच्या निर्भिड पत्रकारितेला त्रिवार मुजरा स्वतःच्या स्वार्था साठी अल्पसंख्याक असणाऱ्या ब्राह्मण समाजाला वेठीस धरले जाते हा या महाराष्ट्राचा इतिहास आहे पुरोगाम्यांचा करावा तेवढा धिक्कार अपुराच आहे यातून समाजाने एकत्र येऊन त्यांना जाब विचारून कायदेशीर कारवाई करण्यात यावी पुनश्च तुमच्या निर्भिड पत्रकारितेला सलाम🎉
निर्भिड???😊😊😊जतीगमक म्हणा!
हाच तो कांग्रेस आणि शरद पवारांचा पुरोगामी महाराष्ट्र।
Pan Pawarsahebanche javai baman aahet na? Supriya taina santap yet nahi ka?
Pawar tumhala hyachi uttar dev denar ahet. Kaay manvata ahe.
आणि फडणवीस यांचा देखील.
गांधी नेहरू विचारसरणी
गांधी नेहरू विचारसरणी
हिंदू धर्म विरोधी कृत्याचा निषेध
अतिशय निच पणा झाला आहे, पोलीसांनी अशा वृत्तीना ठेचले पाहिजे .
जाती वाद पसरवू नये, ही राजकारण ची बाब आहे, असे प्रकार कोथरूड कसबा येथे ही घडतात इतिहासात सुद्धा असे बरेच दाखले आहेत, संत तुकाराम श्री छत्रपती शिवाजी महाराज महात्मा फुले इ,
अशी मारहाण करून गावातील शेती विकायला भाग पाडायचे हे त्या मारहाणीच्या मुख्य लक्षा पैकी एक लक्ष नक्की असणार
मराठ्यांनी अशीच लुट केली आहे
मी तुमचा खूप मोठा टीकाकार आहे. परंतु लोकशाहीत अशा प्रकारच्या घटना योग्य नाहीत याची मी कठोर शब्दात निंदा करतो
. एक मराठा कोटी मराठा👏✊👍 जय शिवराय जय शंभूराजे
अश्या घटना मधून हेच लक्षात येत की फडणवीस सर्वात अकार्यक्षम गृहमंत्री ठरले आहेत.
हे करणारे आणि त्यांच्या मालकाची राख रांगोळी होईल
झालीच पाहिजे
ब्राह्मणाचा शाप फार भयानक असतो.🤭🫣🌞🙈😱
उद्ध्वस्तला देखील संतांचा व जोशी सरांचा शाप चांगलाच भोवलेला आहे
तथास्तु..!✋
काही होणार नाही,बामणाणी खूप पाप केले आहे त्याची फेड आहे ही.
जो पर्यंत जाति पाती च विष डोक्यातून जात नाही तो पर्यन्त हिन्दू धर्माच हित होणार नाही
आमचं लहानपण आणि आमच आयुष्य ब्राह्मणांच्या सोबतच गेलेल आहे.
कदाचित त्यांचीच कृपा असावी आम्ही आज चांगल्या स्थितीत आहोत.
❤🙏
धन्य धन्य धन्य झालात पाटील आता तुम्हाला डायरेक्ट मुक्ती मिळेल 🙏🤣🤣🤣
@@premrajandalgaonkar1219😂😂
चांगली गोष्ट आहे ही गोष्ट पुऱ्या महाराष्ट्रात घडली पाहिजे तर जाती-जातीत भांडण लावायचे कमी
सडका मेंदू
त्याच्यात मग तुझे घर तरी वाचेल का? ✌️👊👍😡
जाती जातीत भांडणं कोण लावतं, याचा सखोल अभ्यास तुम्हीच करा. पण तुम्ही तो करु शकत नाही ह्याची खात्री.
सुशीलजी घाटकोपर मधे जी होर्डिंग पडलेली घटना झाली त्यात आरोपीचे नाव भावेश bhinde भिंडे आहे पण मराठी माध्यमे ती भिडे असे उच्चारण करतात,हे जाणून बुजून चालू आहे
सगळे maaxxxx आहेत
हे माहीत नव्हतं.. 😢 thanks for info..
होय माझी पोस्ट पहा फेसबुक वर
धन्यवाद भिडे नव्हते वाचून बरे वाटले
भींडे bhinde गुजराथी आहे
जाहिर निषेध, दोशी वर कठोर कारवाई करावी, आम्ही पण बीड जिल्ह्यातील आहेत,
झालं ते चुकीचं आहे परंतु आशा घटना काही अचानकच घडत नसतात हे मात्र नक्की
सनातन धर्माच्या उदयापासून विष्णूच्या10 पैकी 9 अवतार होई पर्यंत देवापासून मनुष्यापर्यंत ब्राह्मण समाजाला मानाचे स्थान आहे व राहणार
पूर्वी मोगल आणि यवन बाहेरुन येवून अत्याचार करायचे. आता त्यांचेच महाराष्ट्रातील स्थायी वंशज पिसाळले आहेत.
अगदी बरोबर
समाजशस्त्र विषयाचे प्राध्यापक,अनंत काका कुलकर्णी मराठा हा सर्वसमवेशक विचार करतो असे सांगतात .मराठा समाज सध्या स्वहित पाहतो आहे . समाजविरोधी कितीही झाले तरी आम्ही काफी आहोत .
नुकसान भरपायी झाली पाहिजे, एकनाथी बुलडझर चालवायची वेळ आली आहे 🙏🏻
तो एकनाथ काहीच करत नाही त्याने तर शपथ घेतलेली आहे यांना मदत करायची.
सर्व वातावरण बिघडवल आहे, बारामती वाल्यांच्या तालावर चालणाऱ्या व्यक्तीने. गावगाडाच बिघडवला आहे.
खरोखर परिस्थिती गंभीर आहे. ही प्रवृत्ती ताबडतोब ठेचली पाहिजे.
सगळे ब्राह्मण एकत्र येऊन मोर्चा काढणार आहेत काय ??? नाही ते कधीच एकत्र येत नाहीत मग हे जे होत आहे ते बरोबरच आहे . 🥶🥶
He agdi khar ahe.... pawar Ani family hi maharashtrala, deshala lagleli keed ahe Ani atyant brahmandveshte lok ahet... Hya keedivar modi nava h kitakanashak marlach pahije...
Pawsrana kon thechnar
Vanjari mele ka titale..
1000 वर्षे झाली सत्ता भोगली संस्कृत भाषा दुसऱ्यांना का शिकू दिली नाही. बाकीच्या लोकांनी किती अत्याचार सहन केले हजारो वर्षे त्याचे बोल की आपल्या सोयीचे सांगायचे फक्त अगदी संभाजी महाराज यांचा खोटा इतिहास याच जमातीने लिहिला आहे
हा माज आहे. संघटीत गुन्हेगारी चे कलम लावले पाहिजे.
शेवटी अन्याय कधीपर्यंत सहन करावा हे कळत नाही. आपले मत कोणाला द्यायच
हे ठरवण्याचा आणि गुप्त ठेवण्याचा अधिकार सर्वांना हवा
कायदा आणि सुव्यवस्था धोक्यात येईल असे नियोजन साहेबांनी आधीच तयार केले आहे!
आता वाट बघू नका ब्राह्मणांनो, आता तरी एक व्हा, एकतरीभगवान परशुराम येणारच, आणि तो धडा शिकवणारच, फक्त साथ हवी
Satya hai sabhi Brahmin samaj sath aayega tabhi sambhav hai jo ghatna hai bahut dukhad hai
Lawkarch. Tumala. Shetat. Kam. Karave. Lagel
काही उपयोग नाही.
कारण ब्राह्मणांना नको तिथं चोमडेपणा करायची सवय आहे. एखादा शहरातील ब्राह्मण तरूण त्याच्या इच्छेने मांसाहार करत असेल तर हेच मराठवाड्यातील खेडवळ ब्राह्मण लोकं त्याला अक्कल सांगायला जातात.
त्यामुळे यांच्याबद्दल दया सुद्धा निर्माण होत नाही. कोणी काय खावं, काय प्यावं? हा ज्याचा त्याचा वैयक्तीक प्रश्न आहे. यात मध्ये वळवळ करणं जोपर्यंत मराठवाड्यातील ब्राह्मण थांबवत नाहीत तोपर्यंत ब्राह्मणांमध्ये एकी निर्माण होऊच शकणार नाही.
@@sureshsuralkar4131हे तुमचं स्वप्न पूर्ण होत नाही आणि होणारही नाही म्हणून तर तुमचा एवढा ब्राह्मण द्वेष ब्राह्मण कशातही नसताना. तुमचं कितीही प्रगती झाली तरी जोपर्यंत ब्राह्मणांची अधोगती होत नाही तोपर्यंत समता आली असं तुम्ही मानणार नाही. आणि सृष्टीच्या नियमानुसार मेहनत, अभ्यास करणाऱ्यांची अधोगती होत नसते त्यामुळे ब्राह्मणांची अधोगती होणार नाही त्यामुळे तुम्ही कायम असेच जळफळाट करणार ब्राह्मणांचा, लगे रहो
तुमच्यासोबत सर्व ओबीसी आहेत
शिवरायांचा महाराष्ट्राच काय केलंय या लोकांनी😢
Ek ghatna ghadli म्हणजे सगळी कडे हेच घडते असे नाही.
😂😂 बामनं काडी करतात म्हणून असं होते 😂😂
अगदी खरंय सर आम्ही पण मराठवाडय़ातील आहोत. ग्रामीण भागात या घटना घडत आहेत. केवळ जातीमुळे आम्हाला अनुभव आला आहे.शेवटी कंटाळून अनेक कुटुंबे शहरात स्थिर झालेत .आता केवळ एकच घर आहे.
मतदार हे यांच्या बापाची जहागिरी समजता, एवढ्या दिवस सत्ता ओरबाडून खाली, सर्व छोट्या जातीने संघटित राहिले पाहिजे वेळ आली तर बापू बिरू वाटेगावकर झालं पाहिजे
जय मल्हार जय शिवराय जय भीम
जय
ही संघटना फार वर्षा पासून फक्त राजकीय फायदा मिळणे साठी मराठवाड़ा येथे सक्रिय आहे, त्यात तत्कालीन मराठी नेत्यांची मेहरबानी आहे🇮🇳
मनुवादी गाठलेच पाहिजेत
मिथुन ने सुपारी घेऊन देखील तुतारी पडणार.
सगळे हे मिथुन च्या भाषणाचे परिणाम आहेत
Ajun asech bhat badavale jatil
दहशतवादी कटवा जरा नंगे
@@MaheshFajage-tx3qjमारून बघ तू तुझ्या गांडी ला सालट ठेवायचे नाहीत पोलीस
काल नाभिक समाजाच्या लोकांची दोन दुकाने पण फोडली आहेत. तुतारी ला मत दिलं नाही म्हणून दुकान सर्व तोडफोड केली. ही पण बिड जिल्यातील घटना आहे
या घटनेचा निषेध आहे. तसेच मनिपुरच्या अत्याचारावर एक व्हिडीओ बनवाल अशी अपेक्षा
शांतता पाळणाऱ्या नागरिकांना असा त्रास होऊ नये, प्रत्येकाला मत कोणाला द्यायचे हा अधिकार आहे, त्याच्यावर दबाव, दडपशाही करणे म्हणजे त्याचा घटनेने दिलेला अधिकार हिरावून घेणे असेच झाले. बाबासाहेब आंबेडकरांना हे असे कदापिही अपेक्षित न्हवते, अलीकडे काही लोक कायदा हातात घेत आहेत हे बरे नाही.
आशा आहे सुज्ञ मतदारांनी योग्य उत्तर दिले असेल?
फडणवीस दखल घ्या
फडणवीस यांनी कधीच ब्राह्मण न करता कवडी चे काम केलेले नाही. सारखे शाफुआ cha जयघोष करीत असतात
आता पर्यंत किती दखल त्यांनी घेतल्या? त्याच्या मधील परशुराम कधी जागा होईल काय माहिती? फक्त कार्यवाही करू असं बोलतात. शेवटी ते पण राजकारणी आहेत.
अतिशय निंदनीय घटना.
उपाय एकच बुलडोझर बाबा शासन....🚩👍🙏दुसरा पर्याय नाही च
अत्यंत वाईट घटना.... अशा पद्धतीने तुतारी चिन्ह असलेला पक्ष स्वतः साठी खड्डा खणीत आहेत हे नक्कीच
यात तुतारीचा काय संबंध सबूत दाखवा घरगुती भांडण पण असू शकत 🙏जय शिवराय 🙏
ज्याप्रमाणे UP, बिहारमध्ये यादवांनी वाट लावली त्याप्रमाणे मराठा येथे करतात
या घटनेला राजकीय वळण देण्याचा केविलवाणा प्रयत्न
वाईट काय यांच्यात..
@@chandrasekhartapse9972 tutari walta pakshachya lokannich marhaan ani todphod keli ahe, rajkiya valan kay? swatahcha gu ghanwat nahi ka?
संदेशखालीचा संदेश सर्वांनी लक्षात ठेऊन सर्वांनी मतदान करायचं
जय. श्रीराम
खरच सर, ब्राह्मणाचे सध्या खूप अवघड परिस्थिती झाली आहे.
याला जबाबदार फडणवीस चे राजकारण जबाबदार आहे.
पंत बास करा
ह्यामुळेच की काय असं वाटू लागलंय की तुतारी धर्जिन्या जातीचे लोक आणी काश्मीर मधले मुसलमान सक्खे भाऊबंद आहेत. ह्या लोकांना काश्मीर प्रमाणे महाराष्ट्रात पण मराठी पंडितांची नरसाव्हार करण्याची स्वप्न पडत असावीत.
संसदेत फारुख अब्दुल्ला की तबियत कैसी है ? सुसू ने विचारलेच होते,
नक्की तीच औलाद आहे
म्हणूनच एकत्र नाही आलात तर तीच वेळ यायला उशीर लागणार नाही
तुतारीने हे असले घाणेरडे धंदे बंद करावेत
मुल्ला मराठा Same
दिवा विझणे आधी कसा फडफडतो तशी एका राजकीय पक्षाची अवस्था झाली आहे, 🤬 संतापजनक घटना
तुतारी वाल्या चा.
हेच खरं
दोषींवर कडक कारवाई करा फडणवीस साहेब
महाराष्ट्रातला बहुसंख्य मराठा समाज हिंदुत्वा पासून दूर जातोय असं मला वाटतं
फडणवीस मुळे
Hindu mhanun marathyanna virodh karta tevha chalte ka
तुम्ही तर मुंडे आहात.. फक्त पंकु पडायला पाहिजे
आम्हाला मनुस्मृती जाळणारे ब्राह्मण आवडतात ❤
हे कसले मराठे आहे हे तर संभाजी महाराजांच्या मेव्हण्यासारखे दगाबाज मराठे, खरे मराठे कधीही छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजीराजे भोसले यांचा शत्रूला शरण गेले नाहीत. आजचे बीड मधील मराठा आणि इतर काही जिल्ह्यांमधील मराठे औरंगजेब समर्थक पक्षात जाऊन बसलेत, हिंदुत्व सोडून मुघलांच्या ताटाला ताट लावुन बसने हे खरे मराठे असुच शकत नाही, खरे मराठे उदयराजे भोसले सोबत आहे.
हे कृत्य करण्यार्याच्या विरोधात गुन्हा दाखल झाला पाहिजे.राऊतमारे परिवाराने कोणाला मतदान करायचे तो त्यांचा मुलभूत हक्क आहे त्यांच्या वर जबरदस्ती करणार्यांचा निषेध व्यक्त करित आहोत आम्ही राऊत मारे परिवारा सोबत आहोत.
या प्रवृत्तीला ठेचून काढली पाहिजे वेळीच नाहीतर हे डोक्यावर मिरी वाटतील
काश्मीर फाईल्स सारखा प्रकार हेच लोक करतील.
डोक्यावर मिरी वाटतील?
अहो ते डोक्यावर मिरी वाटतच आहेत. वाटतील? हा शब्द चुकीचा आहे.
एवढं सगळं झालं आता काय बाकी राहिलय??
Asha pravrutichy loka mule aapan 150 varsh ingrajanchi gulami keli. Aapan Hindu 🕉 mhanun ka jagu sakat nahi ??
ह्याला कारणीभूत फक्त जारांगे पाटील
तो पन सोसन आसा 😅😅😅 याच्यासाठी नेत्यांनी पण आपण बोलताना आपल्या जिभेवरत संयम असावा याला सर्वस्वी भाजप जबाबदार आहे😊
ज्यानी हल्ला केला त्यांचे विरूध्द सर्वांनी ऊभे राहीलेच पाहिजे.