Vasai Chinchpada Crime: Rohit Yadav कडून Arati Yadav ची हत्या, CCTV Footage Viral, प्रकरण काय ?
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 27 ก.ย. 2024
- #BolBhidu #VasaiCrimeNews #VasaiGirlNews
वसई पूर्वेचा चिंचपाडा परिसर. इंडस्ट्रीयल एरिआ, अनेक छोट्या-मोठ्या कंपन्या आणि दुकानं असल्यामुळं कायमच लोकांची वर्दळ या परिसरात असते. मंगळवारी सकाळी याच परिसरातल्या एका रस्त्यावर लोकांची ये-जा सुरू होती. सकाळी साडेआठ- नऊची वेळ असल्यामुळं ऑफिसला जाणा-यांची, नाईट शिफ्टवरुन परतणा-यांची लगबग सुरू होती. नेहमीसारखीच सकाळ, नेहमीचाच रस्ता आणि नेहमीप्रमाणंच या रस्त्यावरुन कामावर जाणारी २० वर्षांची आरती यादव.
सगळं काही रोजचंच असलं तरी आरतीसाठी मंगळवारची सकाळ खूप वेगळी होती. तिच्या आयुष्याचा शेवट करणारी. आरतीसोबत नेमकं काय घडलं, आरतीचा जीव जाण्याचं कारण काय, त्याचीच माहिती सांगणारा हा व्हिडिओ.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
bit.ly/Subscrib...
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: bolbhidu.com/
वसई पूर्व, नालासोपारा पूर्व ह्या भागात सगळे परप्रांतीय आहेत, बांगलादेशी भरले आहेत, आफ्रिकन आहेत .. पूर्ण वाटोळं केलं आहे वसई च
Tumhi gavalaynni jaga ka vikyla. Ani ata complaint karaychi. Tumchya gandit dum asel tar hakla ata. Tich bhaiya loka mumbait Yeun aplya nokrya gheta het
आणि हे वाटोळ वसई विरार च्या जनतेला माहिती आहे पण सातत्याने त्यांचा गेले २०,२५ वर्ष निवडून देतात !
Bhaiyye gujrati marwadi pn
Pan murder karnara Indian ahe.
Apan fakt TH-cam war asey timepass comments takaycha kaaam karuya. Hyachyaney nakkich pharak padel.
याला जिम्मेदार सर्वात आधी पोलिस आहेत जर दोन दिवसा आगोदर त्या आरोपी वर जर कारवाई केली असती तर त्या मुलीचा जीव गेला नसता
Je tithe ubhe hote te sagle mag shandh hote na
पोलिसांना दोष देण्या अगोदर त्या public chi chuki aahe
अरे तुला पोलिसांचा ऐवढा राग येतो ना सरकारला सांग ना अंशा गुन्हेगारांना फाशी द्यायला. कोनीही धाडस करणार नाही.
पोलिसाना निलंबित करा पहिले मग त्याला फाशी दया भर चौकात
@@kiranpatil8570 मस्करी करतो काय रे....😢
सोशल मिडिया शब्द ऐकुन डोकं फिरतंय,तिथे बघत ऊभारले ,पण वाचवले नाही त्या पोरीला,आनी सोशल मिडीयावर बोंबलतात.
पोलिसांना पण निलंबित करा.
मुळात महाराष्ट्राचा गृहमंत्री या पदाला लायकच नाही........
Te Kasa kaay?
मग तू हो ना गृहमंत्री...
लायकी आहे का याची याला चोका त पण कोण नाही विचारत
हा जिहादी च असेल
veda re veda tu
महाराष्ट्राचा बिहार करून ठेवला 😢😢 गॄहमंत्री धाडसी व्यक्ती पाहिजे आता कोणी तरी 😢😢
Hyachya madhe गृहमंत्री cha kay sambandh ,
Chamchya😂
If that person will not get proper punishment then only Home Ministry is responsible otherwise no one can do anything in such cases.
आजूबाजूच्या लोकांना वेळ नाही तिथे गृहमंत्री काय करणार, भैय्या ना हाकलून लावणार?, आपला तो बाब्या आणि दुसऱ्याचे कार्टे मरतो आहे तर मरूदे. नंतर घालू शिव्या सोशल मीडिया वर.
खरंच दादा महाराष्ट्र च वाट्टूल करून ठेवलंय
भाऊ बिहार आणि महाराष्ट्र यात फरक आहे..तुम्ही बिहारला जाऊन या म सांगा
दोन्ही बाजूं समोर आल्या पाहीजेत , त्या मुलाने केलेलं कृत्य हे योग्य नाही, त्यासाठी त्याला योग्य ती कठोर शिक्षा झाली पाहिजे, परंतु आजकालच्या मुलींच वागणं हे पण अश्या प्रकारच्या गोष्टी साठी कारणीभूत आहेत.
घंटा
मुलगी कशी पण वागली तरी पण मर्डर करणं हा ऑप्शन नाही ना.. ह्याला पण तसा मारला पाहिजे मदर्चोड लां
100%
बरोबर आहे
सहमत
साधा ऍक्सीडेन्ट झाला तर मुलीची गलती असो वा नसो हीच जनता मुलीची बाजू घेतात मग अशा वेळी का पुढे नाही येत लोक
बरोबर, नेहमी पुरुषच वाईट, ह्या धोरणे मुले पुरुष आता मदतीला येत नाहीत.
अगदी बरोबर आहे सध्या बायकांचे खून जास्त होतायत
हा तर "प्रेमात धोका - डायरेक्ट ठोका" कॅटेगरी मदला केस आहे 😅 पण तरी पोलीस नी 2 दिवस आदी थोडं गंबीर्याने घेयला पाहिजे होता राव पोरगी वाचली असती 😢
याला प्रेम नाही हवस बोलतात. खऱ्या प्रेमात अशा घडत नाहीत.
@@prasadchorghe17मुळात खर प्रेम जगात कोठेही नसत😊
@@SSPhysics ahe khar prem ahe pan sadhya mansa nahi tar rakshas ahet sagli kada mhanun te haravlay
Kharr Prem samjayla Romeo asave lagte.... Psycho nahi...@@SSPhysics
प्रेम प्रकरणं म्हणल की अश्या गोष्टी घडणारच मुलीला दुसरा चांगला मुलगा भेटला की त्या जुन्या प्रियकराला सोडून देतात....तो जुना प्रियकर समजदार असेल तर दुसरी बघतो नाहीतर मग काही फालतू विचार डोक्यात घेऊन शेवटचं अस पाऊल उचलतो....माझ्या मते असे पाऊल उचलणे म्हणजे निव्वळ मूर्खपणा हा कलियुग आहे इथे खर प्रेम हा निव्वळ देखावा आहे आई बाप सोडले तर या युगात खर प्रेम कोणीच करत नाही सगळे स्वतःचा फायदा होयीपर्यंत सोबत राहतात...त्यामुळे या युगात प्रेम ही संकल्पना जास्त गांभीर्यानं घेण्याची गरज नाही ती तुम्हाला सोडून गेली तिच्याकडं 100 ऑप्शन असतात तुम्ही मुलं आहात तुमच्याकडे पण 10 तरी ऑप्शन असतात फक्त एका व्यक्तींमधे अडखळून राहू नका😅
He kharay
बरोबर बोलला तुम्ही त्याने एवढ प्रेम केलं 6 वर्ष आणि तिने दुसऱ्या साठी त्याला सोडलं त्या 6 वर्षात त्याने काही नाही केलं असेल तिच्या साठी आणि तिने शेवटी धोका दिला😢
अगदी बरोबर तिने धोका दिला त्याने खोका केला
शिक्षा कसली फाशी द्यायची जाग्यावर
हेना न्याय करायला येत नसेल तर माझ्या शिवरायांचं न्यायनिवाडा शिका
तुम्हाला जमत नसेल तर मला द्या मी बघतो
🙏🚩
आपला कायदा आरोपींच्या मानवी हक्काचा संरक्षण करतो. त्यामुळे अशे गुन्हे घडणारचं भाऊ.
UPSC चा अभ्यास करून IPS अधिकारी हो.मग न्याय कर.
महाराष्ट्र चा बिहार zala
माणुसकीला काळिमा फासणारी घटना घडली, तिथे नुसती आरतीच नव्हे तर माणुसकीचा सुद्धा खून झाला हेच म्हणावे लागेल. भावपूर्ण श्रद्धांजली🙏🏻
कशाला लफडीकरायची
कसली माणुसकी जर एखादा पाना मध्यस्ती करणाऱ्या व्यक्ती लां लागला असता तर त्याचा जीव गेला असता, मग त्याच्या कुटुंबाचं काय, माणुसकी आली असती त्याच्या कुटुंबाचं पोट भरायला. हे आज काल चे निब्बा निब्बी 2-3 लफडी करतात आणि अस काही होत
या वर आपली रिपोर्ट देत आहे त्यांना शर्म वाटत नाही फक्त पैसा कमवते
@@obc7523तुझ्या घरातल्या एखाद्या स्रीसोबत झालं असतं तरी तू हेच म्हणाला असता का??
महाराष्ट्र पोलीस भरती विषयी बोला दादा तुमचा पण आवाज महत्त्वाचा आहे या महाराष्ट्रासाठी,
खूप मोठं नुकसान होतंय आम्हा मुलांचं 😢
कशाला? पोलिस होऊन काय समाजसेवा करणार आहेत?
तो पोलीस होऊन तरी एखादा जीव वाचवेल तुमच्या सारखे नागरिक खून होताना बघत बसणार नाही
हप्ते घेणार
@@obc7523😅😅😅
कोर्ट आरतीला न्याय देईलच, पण त्या आधी त्या पोलिस स्टेशन मध्ये तिची कंप्लेंट हॅण्डल करणाऱ्या सर्व पोलिसांना निलंबित करून त्यांची पुढची सगळी पेन्शन, त्यांना मिळणारे सामाजिक फायदे बंद करावे व त्यांच्यावर कारवाई करावी. पण आपले गृहमंत्री राजीनामा राजीनामा खेळण्यात व्यस्त आहेत.
अगदी बरोबर
महाराष्ट्रातील समाज षंढ झाला आहे !
जैसे ज्याचे कर्म, तैसे फळ देतो ईश्वर
पोरीला मिळाली ति शिक्षा योग्यच...!
आजकालच्या पोरींना choice च नाही राहिली , कुणावर ही प्रेम नंतर धोका 😂
Ghapaghap mhanje prem zale ahe aajkaal😂
Muli ne dhoka dila hota ase to khuni bolat hai pahile bol mag aik
सहा वर्ष ते रिलेशनशिपमध्ये होते नुसती एकच बाजू बघून चालणार नाही, आरोपीचे मानसिक खच्चीकरण केले गेले होते का हे पाहिले पाहिजे.
I agree, दोन्ही बाजू पाहिले पाहिजे
आरती च्या जागी तुमची मुलगी किवा बहिन असती तर .......
मानुसकी संपली आहेका तुमच्यातली
Mhanun kay Khun karnar kay to ???kahi pan faltu bolat ahat…
@@mswr3351eka divsaat lok ase paaul uchalat naahi ti porgi chaalu asli ani tya porimule tya poraache nuksaan zale asel tr ka te gapp basel
Ashi comment Kayla laj vatat nahi ka
Tumchi aai bahin asti tr ashish comment keli asti ka
Evdi aag hoti swata jivant dyaycha mc ne dusryacha kashala gheto
Tumchya ghrchyasobat zale ase ki mg comment kr ashi
Te baghnare An tumchyat kahich farak nahi
चिन्मय कुठं गेला? आजकाल पोरी दोन तीन बॉयफ्रेंड ठेवतात. त्या पोराने खरं प्रेम केलं असेल तिच्यावर, आणि तिने धोका दिला.
Mag marun takshil ka shemnya
Right 💯
चिन्मय ला का विचारत आहे भावा
@@valmikmahajan3810असले विषय चिन्मय च सांगतो ना
माझा पण मित्र वेडा झालंय, मुलीचं बाहेर लपड निघालं...😢धक्का सहन नाही झाला,8 वर्ष अफेयर होत
पोरी pn जास्तच बिघडत चालल्या आजकाल ज्या वेळी धोका भेटतो त्या वेळी mind vr control nahi राहत असोत RIP 🎉🎉🎉🎉🎉😢😢 तिच्या आत्म्याला शांती लाभो
आता ह्याला कोणता जिहाद म्हणणार.. हिंदू मुलाने काही केलं की सगळे शांत असतात पण दुसऱ्या धर्मातल्या मुलाने काही केलं की लव जिहादच्या नावाने बोंबलनार, गुन्हा करणारा कोणीही असो त्याला शिक्षा मिळालीच पाहिजे पण त्यात भेदभाव करता काम नये
हेतु
अंड भक्त 😂😂😂@@prajwal_kh
आमचे आम्ही बघून घेऊ,
Abe bachhiiiii
बरोबर बोललास भावा वेळ सांगून येत नाही जे कोणी असे कृत्य करतोय त्याला सर्वस्वी तो स्वतः जबाबदार आहे त्याच्या धर्माचा त्यात काहीही संबंध नसतो त्याच्या एकामुळे त्याच्या पूर्ण धर्माला आणि धर्मातल्या लोकांना जबाबदार धरले जाते हे दुर्दैव आहे कुठे कुठलाही गुन्हा घडला तर पहिला त्याची धर्म आणि जात बघायला लागलेत लोक आणि खास करून राजकारणी ,आपला फायदा कसा होईल यातून हे अगोदर बघणार हे ज्याच्यावर घडले आहे त्याबद्दल काही नाही या राजकारणी लोकांना
आरतीची आई-वडील जे म्हणतात तेच खरे आहे पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिल्यानंतर पोलिसांचे काम आहे कोणत्याही तक्रारीचे निवारण करणे पोलिसांची तर कामच आहे ना आरोपीला जेरबंद करणे त्यांची कामच ते बरोबर करत नाही
वाईट झाले पण आजकाल च्या मुलींसुद्धा अश्याच आहेत , चीट का करायचे सरळ सांगुन सोडुन द्यायचे .
कायदा खुप कडक् पाहिजे.भर चौकात फाशी व बलात्काराचे भर चौकात हात तोडणे ही तरतुत संविधानात गरजेचे आहे तरच कायद्याचा धाक बसेल. मानवाधिकार आयोग रद्द करण्याची गरज आहे.
बरोबर, नेहमी पुरुषच वाईट, ह्या धोरणे मुळे पुरुष आता मदतीला येत नाहीत.
Ugach kahihi karn sangu naka….
Darpok aahat te manya kara
@@actualangel5133 Aho, darpok aste tar, bhartachya seeme var rakshan karayla kon ubhe ahet, aaj nahi, hajaro varshan pasun? Purushach! Jara vapara na aapla chota mendu, mahit ahe motha mendu devane dilach nahiye tumchya sarkhyanna.
या पोरी एक नाही तीन तीन लफडे करून बसतात 😢😢 आणि नंतर मग असे कृत्य घडतात त्या पोराने अशी शिक्षा देणं चुकीचं आहे😢
कल्याणी नगर ... अगरवाल प्रकरणाचं पुढे काय झालं ...
व्हिडिओ अपलोड करा
सडले ले कलम,,आणी किडले ले न्यायालय आहेत,,,तो पर्यंत असेच चालू राहणार,,,,,
महत्वाचे हे आहे यांची घर वापसी करणे... राज साहेबांचं पाऊल खरं आहे... महाराष्ट्राला - महाराष्ट्र ठेवण्याचं... महाराष्ट्र why Bihar why UP?.
बघत बसणारी yz पश्चिम महाराष्ट्रात अशी कधीच घटना घडली किंवा कोण हनामार करत असेल तर लोकं नक्कीच पुढे येतात
भाई २०रुपयाच्या वादातून शाळकरी मुलाने मित्राने डोक्यात दगड घातला आणि लिहून ठेवले नाद करायचा नाय ... ह्या असल्या घटना घडतात पश्चिम महाराष्ट्रात ... पोलिस टाईम्स रंगतो लेका आणि yz आम्ही लोक!!! ही लोक लोकलमध्ये पडलेल्यांना वाचवतात
कदाचित
बघनारयांनी पोलीसांना फोन तरी करायचा
नागरिकांची कर्तेव्य नाही का सगळे पोलीस आणि सैनिक यांच्यावरच देश सोडावा का
@@sandydurge4877 हो आहेत त्यांची कर्तव्ये पण माणुसकी संपली ये , म्हणून निदान पोलीसांना फोन करायचा, सगळ्यांनी मिळुन मारले असते तर ,ती मुलगी वाचली असती
बघणार्यांनी बांगड्या घातल्या होत्या. आता तेच बांगड्या ही घटना झाल्यावर पोलीस आणि सरकार यांच्या नावाने फोडणार.
Ye lokancha sobat pun asach jhala pahije.
Tasech Kahi kama che nahi.
Faltu chi jansankya waadli aahe Maharashtra madhe.
Zomato, Swiggi १० मिनिटात येतात पण पोलिसांना किमान ३० मिनिटे लागतात हा माझा स्वानुभव आहे. सकाळी morning walk च्या वेळी कचरा वेचक महिला फूटपाथचे लोखंडी रेलिंग चोरताना मी पाहिले होते, पोलिसांना कॉल केला तर ते आरामात अर्ध्या तासाने आले!!!
Pori pan khup agaav zalya ahet story chi duri side pan sanga.
Lavdya mang tu jeev ghenar ka kunacha
Bhosdichya , शिवछत्रपती आदर्श आहेत महाराष्ट्राचे, जरा लाज बाळग शिवरायांचे विचार आजही अस्तित्वात आहेत. एका महिलेचा खूण केल्याच समर्थन करतो, गांडू
ग्रह मंत्री ला फोडाफोडी तून टाईम भेटला तर बर होईल आणि हे बंद केले तर बर
lokala laaja vatata nhi kahi jhal ki gruh mantri kay karat ahe boltat are to gruh mantri ky galli galli firel ka jyala hatya karaychich ahe kashi pn krnar maharashtrata changle chalu aste tewha nhi credit denar gruhmantryala
@@vivekkanade8234 bgh na
@@vivekkanade8234हो का अंड भक्त
बरोबर आहे तो गली गलीत नाही फिरो शकत बर मत मागायला पाय चाटीत येईल मग काय तवा त्यने लाज काय घरी ठेवली आस समजायच काय दादा
@@vivekkanade8234 आज काल शेंबडे सुदा शिकवायला लागलेत दादा हे मी फार जवळून अनुभवलय
या बाहेरच्या लोकांनी छत्रपती च्या महाराष्ट्राच वाटोळं केलं
Vasai Virar. Mnje dusra. Up Bihar zala ahe💯
पोरगी लफडे करत होती तेव्हा घरच्यांनी लक्ष दिलं नाही 😂😂😂
महारष्ट्र गृहमंत्री पक्ष फोडण्यात व्यस्त आहेत
भाऊ गृहमंत्री च काय संबंध... आता त्या पोरीची चॉईस चुकली त्याला गृहमंत्री काय करणार.... आता पोरींना पोर पण गृहमंत्र्यांनी बघून देयची का.... शेंबड्या पोरवर प्रेम केलं...सगळी चूक आरती ची आहे.... आरती कळायला पाहिजे....
@@Prasad1204SQRQZQdhak rahila nahi Maharashtrat
आजकाल लगेच राग येतो लोकांना,विषेशता तरुणांना.
प्रेमभंग झाल्याने पदरी निराशा जरूर येते पण म्हणून कोणाचाही जीव घ्यायचा कोणालाही अधिकार नाही
NEET SCAM ver video banva
Need Strict action against department
पोरीनी करा लफडे अजून..😢
Tula koni dhoka dila tar
सदरहू निवेदकाबद्दल कसलीही तक्रार नाही. पण अशा निवेदनासाठी आदरणीय चिनू भाऊच असायला पाहिजे.
खरं आहे, चिन्मय अशा गोष्टी वेगळ्याच ढंगात सांगतो त्यामुळे खूप छान वाटत
आता कोर्ट पुरावे मागेल..आरोप सिद्ध जरी झाले तरी मग आरोपी मनोरुग्ण असल्याचे दाखवले जाईल..मॅटर खतम
मराठी पोरींना अक्कल कधी येणार.. भैय्या आणि टोपी वाल्यानापासून लांब रहा रे.. 😢
फास्टट्रॅक मध्ये केस चालवा. मानव अधिकार आयोग महिला आयोग कुठे आहे
अश्या प्रकरणात कोणत्याही यंत्रणेचा काही दोष नाही,कारण प्रत्येक माणसाच्या मनात काय विचार चालले आहे हे कोणत्याही यंत्रणेला समजणं कठीण आहे.
🙏👌🏻
पोलिसात तक्रार केली पण पोलिसांना दक्षिणा दीली नसेल तर कसे काय दखल घेणार
अगोदर पोलिस निरीक्षक वर कारवाई केली पाहिजे नंतर आरोपी रक्षक चिरीमिरीत गुंतले आहेत भावपूर्ण श्रद्धांजली 😂😂
चिमाजी अप्पा यांनी वसई किल्ला ज्या पद्धतीने घेतला ,ती वेळ वाखान्या जोगी होती , अश्या शूर विरभूमीत झालेल्या युद्ध भूमीत ,सर्व आजूबाजूचे लोक बघ्याचे भूमिका घेत होती ,या सारखी निर्दयी बाब काय? असेल !🙏🙏
पोलिसांचे काम गुन्हे नोंदवणे आणि थांबवणे हे आहे. इतरांना जीवनशैलीचे धडे देणे हे त्यांचे काम नाही.
लोक लय भेंचोत गर्दीतली दहा जण जरी त्याच्यावर पडली असती तर तो जाग्यावर मेला असता 😢
रोहितला शिक्षा नाही झाली तरी चालेल पण जे लोक तमाशा बघत होते त्यांना नक्कीच शिक्षा झाली पाहिजे.
कशाला? लफडे हे करणार आणि शिक्षा लोकांना.
@@obc7523 तू पण होता वाटत तमाशा बघायला. भित्र्या.
@@obc7523तू पण गर्दीत उभा राहून तमाशा बघत होता वाटत
दुसरी बाजू पण बघा यार माझा सोबत हेच घडलं आहे पोलिस लोकांनी मुलीची बाजू घेतली😢😢
पोलिसांनी पोलीस स्टेशन मध्ये आलेले प्रकरण गंभीरपणे घेतल्या तर कोणत्या समस्या वाढणार नाही
जनतेची कोणाला पडलेली नाही. सत्ताकारणी आणि स्वतचं पक्ष वाचवणारे
Bihari ani UP culture. Where are law enforcement authorities ?
Not only culture bro both are bihari.. so such things are normal for them ... Bloody .. Rip sister😢
Pn baghe tr maharashtra madhle hote na
@@neharabba9692
Kon jiv dhyokat ghalato ......?
@@neharabba9692 ekdam khara ahe .. I agreed ki sensitivity chya babtit Maharashtra pn kuthetri kami padat challay.. but hya UP Bihari lokanni ithla culture kharab kelay he pn manya karayla hava
तेथे शिवपरतिष्ठानचा धारकरी असता तर आरतीचा जीव नक्की वाचला असता.... जय श्री राम ❤
पोलिस व न्यायव्यवस्थेत अपुरे मनुष्यबळ, कोणीही महाराष्ट्रात यावे राहावे जावे , अनधिकृत धंदे , स्थानिकांची डोळे झाक
समाज हा षंड होत चालला आहे असे वाटते. सदरहू व्यक्तीने जर एखाद्या नेत्याला धमकी दिली असती तर पोलिसांनी हीच भूमिका घेतली असती का?
मी अनुभवले आहे ट्रेन मध्ये बिहारी आता मराठी माणसाला खूप त्रास देता आहेत....गृहमंत्री यांनी काहीतरी ॲक्शन ग्यायला हवी...मराठी माणूस पुढे मराठी राहणार नाही...आपल्या पुढच्या पिढीला सांगायला लाज नको वाटायला की आपण मराठी आहोत अशी परिस्थिती आहे आज
पोलिसांच्या हलगर्जी पणा मुळे ही निर्दयी घटना घडली
या घटना वेळी लोकं विडियो काढत होती. खरच मानुसकी संपली की काय ? 😔
पोलीस लोकांना पैसे भेटले की त्यांना कोणी मेले तरी कदर नसते. पोलीस लोकांना मन नसते.
Congratulation 🎉🎉 महाराष्ट्रांची यूपी बिहार कड़े वाटचाल 😢
पहिले आपन बोलायचो हे काय यूपी बिहार आहेका... आता यूपी बिहारी बोलत आसतीन आम्हि काय मराठी आहेका 😢
बारा जाला आरोपी मुस्लिम नही नहेतर नील्य रण्या ला जाग् अली अस्ती 😢
Janshakti mhnto aapan ,Kay upyog asha melelya samoohacha...public kahi madat karat nahi...lok khup tatasth zalet.😢
Jiv Gela te dukh wait zal nako vhayala ,,,pan muli Halli hech tar kartat 2 4 affairs..ekhada Manus divas ratr kaam karun aayushyachi swapn rangawato muli hya fakt tyancha fayda kuthe aahe he pahat aahet ... Aso yogy ti shiksha vhawi hyala
महाराष्ट्राचा गृहमंत्री नामर्द आहे.😢😢😢
हा मुद्दा सांगायला चिन्मय भाऊ पाहिजे होता
वाईट झालं. 😢 पण मुलीही अश्या घटनेला तेवढ्याच जबाबदार. 🙄
वाटलं नव्हतं तुम्ही video बनवाल, मी नालासोपरा मध्येच राहते, जिथे ही घटना घडली तो area ओळखीचाच आहे काल बातमी बघितली आणि संध्याकाळ पर्यंत social media वर viral झाली होती सगळ्या comments वाचून आणि ओवेराल प्रसंगाबद्दल विचार करून रात्रभर झोप लागली नाही, आज मला ही मुलगी आहे आणि हे नाकाखली घडलेलं आहे खरंच आपल्या महाराष्ट्राचं आता UP बिहार व्हायला लागलंय, काल ही बातमी ऐकून लगेचच Delhi मधली घटना आठवली, नालासोपारा वसई विरार मध्ये खूप परप्रांतीय वसले आहेत ते इथलेच झाले आहेत त्यामुळे मराठी लोकवस्ती कमी पडतेय असा वाटतंय, वार करणारा ही परप्रांतीय होता आणि हे सगळं पाहणारे ही, नालासोपाराच्या पेज वरच्या comments तर अश्या होत्या की ती यादव होती मग ठीक आहे असाच होणार, एक जण तर बोलतोय की माझ्या डोळ्यासमोर झालं सगळं त्याला विचारलं अडवल का नाही तर बोलतो तो जास्तच रागात होता ज्याने अडवल त्याला ही मारायला गेला म्हणून कोणच पुढे नाही गेला, आणि यादव लोकांमध्ये हे खूप कॉमन आहे म्हणे, खरंच आता आपल्या महाराष्ट्रात आपल्याला हे लोकं शिकवणार की यादव सिंह गुप्ता वगेरे मध्ये काय चालतं आणि काय नाही, खूप खंत वाटते
लोकानी साथ दिली अस्ति तर ती बिचारी वाचली अस्ति पहिले त्याना शिक्षा दया वीडियो न बनवाता त्यानी अपला कर्तव्य पार पाड़ला अस्ताना तर ती तरूणी आज वाचली अस्ति 😢
गृहमंत्री बदलला पाहिजे महाराष्ट्र राज्याचा बिहार करून टाकलाय
2 दिवसा पूर्वी ही केस पोलीस स्टेशन ला गेली होती पण पोलिसांनी या आरोपी ला सोडून दिला
त्या पोलिसांचा सत्कार करा
फडणवीस गृहमंत्री म्हणून सपशेल फेल आहे आता पर्यंत महाराष्ट्रातील विविध घटना पाहता.
पहीले त्या पोलिसांवर कारवाई करा आणि नंतर त्या आरोपीला जलद न्यायालयाने अशा आरोपीला फाशी ची शिक्षा द्यावी तरच असे गुन्हे परत घडणार नाहीत.
पोलिसांच्या हाल्लगरजी पणाने आरतीचा जीव गेला.
गृहमंत्री व पोलिस खात्याला धारेवर धरा. राजीनामा मागा...
हिच मुलगी आमदार खासदार मंत्री किंवा गृहमंत्री यांची असती तर काय झालं असत?????. तो रोहीत व हि सगळी या घटनेला जबाबदार आहे..
तुम्हाला काय वाटतं???
manuki meli - saglyani midul tyala tambhila pahije hota !!! very disturbing
आता यावरही शासनाचा निर्णय हा 300 शब्दांचा निबंध नसावा म्हणजे झाले. अवघड आहे रे बाबा😢
महाराष्ट्राचा यूपी/ बिहार झालेला आहे. आता यातून कोणाचीही सुटका नाही. आता महाराष्ट्रामध्ये असे प्रकार नेहमीच घडत राहणार हे लक्षात घ्या. राजकारणी लोकांनी स्वतःच्या स्वार्थासाठी महाराष्ट्राचे यूपी/ बिहार केलेले आहे.
काल देखिल पुन्हा एकदा महाभारत घडलं,
डोळे उघडे ठेऊन अधुनिक पांडवांनीं
आरतीचं शुटिंग करून धर्मकार्य पार पाडलं
😢
जे लोक गम्मत बघत होते त्यांना पण तोच कलम लावा जो त्या खुनी वर लावला आहे आणि त्यांना ही शिक्षा झालीच पाहिजे लोक पण तेवढीच कारणीभूत आहे
घोर कलयुग, या कलयुगाच्या संकटातुन फक्त श्री कृष्ण च वाचवु शकत, युग परिवर्तन ही काळाची गरज आहे....
शहरांपेक्षा कधीही आमचे खेडे गाव चांगले 🚩
Khedyaat pan hech aste😂
पुतळ गृहमंत्री असल्यावर असंच होईल
Perfect example when loyal men got cheated by this type of girls 🙂
वसई म्हणजे गाव.. जर हीच गोष्ट मुंबईत कधी नसती घडली
अजिंठा लेणी वर व्हिडिओ बनवा भाऊ
Rules and regulations????¿
आपल्या समाजाची मानसिकता सडली आहे किंवा सडत आहे. पहिला पिडीत व्यक्ती आणि अत्याचारी व्यक्ती यांची जात - धर्म पाहतो. त्यानंतर प्रतिक्रिया देतो. जाती - धर्माच्या नादात माणुसकी विसरुन जातोय. जर याच ठिकाणी पिडीत व्यक्ती आणि अत्याचारी व्यक्ती वेगवेगळ्या धर्माचे - जातीचे असते, तर....?
Nallasopara, Vasai, Virar che 80% police asech ahet.
We want Chinmay...
जे हे होतं असताना फक्त बघत बसले होते.. त्यांनी हातात बांगड्या घालुन बसावे...
बघणार्यांनी बांगड्या घातल्या होत्या. आता तेच बांगड्या ही घटना झाल्यावर पोलीस आणि सरकार यांच्या नावाने फोडणार.
पहिल तर गृहमंत्र्यानी राजीनामा दिला पाहिजे
लोकसंख्या कारणीभूत आहे.
लोकसंख्या नियंत्रणात आसेल तर सगळ्या लोकांवर नियंत्रण राहील. लोकसंख्या वाढली असल्यामुळे माणसाची/जीवाची किंमत कमी झाली
आहे. त्यामुळे आसले प्रकार होत आहेत. यासारख्या अजून खूप घटना आहेत ज्या आपल्या समोर येत नाहीत. त्यामुळे सरकार ने आगोदर लोकसंख्या नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न करावेत.
अरे तू तर अशी स्टोरी सांगतोयस जस काय चूक फक्त त्या. मुलाचीच होती
शिवसेनेचा खमक्या गृहमंत्री पाहिजे हापूसचा टरबूज काही करू शकणार नाही
दोन्ही बिहारी
बिहारी,यु पी,हरयाणवी, राजस्थानी लोकांमुळे पोलिसांवर कामाचा अती लोड येतोय,तो कमी केला पाहिजे