श्री श्याम मानव यांच्या सारखे विचारवंत महाराष्ट्राला लाभले हे आपलं भाग्य आहे. साहेब तुम्ही न्यायाची बाजू मांडत आहात, महाराष्ट्राचा आपल्याला पूर्ण पाठींबा आहे. ❤
महाराष्ट्रातील तमाम सर्व बहुजन समाजाला अतिशय महत्त्वपूर्ण सटिक प्रेरणादायी संदेश दिलाय खुप खुप धन्यवाद शाम मानव सर आपले💐💐 जय जिजाऊ जय शिवराय जय भीम जय संविधान जय महाराष्ट्र 🚩🚩
अभिनंदन, मुद्दे आणि विचार मांडले ते मोलाचे आहेत, लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी समता प्रस्थापित करणे आवश्यक आहे, वर्ण व्यवस्थेमुळे अनेक लोकांचे जीवन दुःखमय झाले आहे, सनातनी वृत्तीच्या लोकांचा कल लोकशाही विरोधी आहे त्यामुळे सर्वसामान्य माणूस भरकटला आहे, योग्य दिशा देऊन शाहू, फुले आंबेडकर यांनी दिलेला मंत्र पुढे नेण्यासाठी प्रयत्न आवश्यक आहेत, भटजी शेठजी चे सरकार सांप्रदायिक वातावरण निर्माण करत आहेत त्याला विरोध केला पाहिजे.
आपले धन्यवाद 🙏🙏 कुणालाही न घाबरता धैर्याने सत्य जनतेच्या समोर आणले , स्वतः गुन्हेगार आहेत पण इतरांना विनाकारण जेलमध्ये खोटे पुरावे गोळा करून टाकतात ,हा चित्रपट आहे कि जनतेचे प्रतिनिधी काही कळतच नाही
शाम मानव सरांच हे भाषण आतापर्यंत च्या मी ऐकलेल्या भाषणांपैकी अगदी वेगळं भाषण क्रांतिकारक भाषण आहे ,भारतीय भुतकाळातील ऐतिहासिक वास्तव आणि वर्तमानातील वस्तुस्थिती शाम मानव सरांनी महाराष्ट्राच्या समोर मांडले आहे .
महा विकास आघाडीने सत्तेत असताना तिघांनी मिळून महाराष्ट्रची वाट लावली. लोकांना आपल्या बंगल्यावर बोलून आपल्या सुरक्षा करवी बेदम मारहाण केली तो जितेंद्र आव्हाड. साधू संतांचा खून होताना शांतपणे कोण पाहात होत. वाजेंना ठाकरेंनी मन सुख हिरेन खून करायला आणल. वाजे कडे अनिल देशमुखांनी काही कोटी रूपये देण्यास सांगितले त्याना परत कामावर घेण्यासाठी. ते पैसे शरद पवारांना द्यायचे आहेत अस सांगितल उध्दव ठाकरेंनी जो कोणी त्याच्या वर टीका करेल त्या त्या व्यक्तींना घरात घुसून व घरातून बाहेर काढण्याची मुभा शिवसैनिकांना दिली होती कोणालाही विनाकारण अटक करून जेलमध्ये टाकले जात होते. किती कारनामे केले ते कोणाला आठवत नाही की जाणूनबुजून भाजपला बदनाम करण्या साठी हा बनाव रचला जात आहे. हे शाम मानव तेव्हा काय झोपले होते की परदेशात गेले होते. तीन वर्षात तुम्हा लोकांची वाचा का बंद होती.
मानव सरांनी मांडलेली भूमिका या महाराष्ट्रातल्या देशातल्या सर्व जनते साठी एक एक शब्द लाख मोलाचा आहे या देशात राज्यात कशा प्रकारे नेते राजकारण करत आहेत पुन्हा पाटीला झाडू घेऊन फिरण्याची वेळ येऊ नये जागे व्हा जय महाराष्ट्र जय जरांगे पाटील
Sir, मग एवढा भोंगळ कारभार चालू आहे, त्याला पर्याय नाहीच का? मग खरे काय आहे. पेपर फुटी करून धनाड्या ची मुलांनी मोठी पदे घ्यायची, ज्यांना जनतेने नाकारलं ते मागील दाराने पुन्हा मलिदा खायला स्वार होतात. कुठं पर्यंत चालणार आहे की देश विकला जाणार आहे.
देशाच्या सत्यत्वाच गूढ आज तुम्ही सर्वांपुढ मांडल, आणि अत्यंत महत्त्वाचे मुद्दे यात स्पष्ट करून जनतेचे डोळे उघड केले, तुम्ही मानव जरी असेल तरी देशसेवेचे 1महामानव आहात. 🙏🇮🇳जय हिंद, जय महाराष्ट्र🇮🇳🙏
शाम मानव सर हे काळाची गरज आहे देश हुकूम शाही कडे वाटचाल करेल अशी मोदी आणि हुकूमशहा आणि फडणवीस देशाचे तर नुकसान आहे च परंतु महाराष्ट्र खिळखिळा करुन मुंबई गुजरात ला जोडायची आहे हे त्रिवार सत्य आहे तेव्हा महाराष्ट्रातील जनतेने जाग राहिले पाहिजे
शाम मानव सर भारतीय संस्कृती आणि संविधान बद्दल तुम्ही जे विचार मांडले आहेत त्या बद्दल धन्यवाद द्यावेत तितके कमीच असे मला वाटते
खूप छान विश्लेषण अत्यंत सोप्या भाषेत केलेले आहे
Here I feel you have some vested interst, bye
@@patwardhanenglishgrammarcl7487 vested interest is there in your name, patwardhan
@@patwardhanenglishgrammarcl7487 you yourself are the vested interest.
आता सर्व विचारवंत व्यक्तींनी पुढे येवून सत्य देशापुढे मांडायला पाहिजे.तरच जनतेला न्याय,लोकशाही वाचावी , व खरे भ्रष्ट लोकांपासून संरक्षण मिळू शकेल.
श्री श्याम मानव यांच्या सारखे विचारवंत महाराष्ट्राला लाभले हे आपलं भाग्य आहे. साहेब तुम्ही न्यायाची बाजू मांडत आहात, महाराष्ट्राचा आपल्याला पूर्ण पाठींबा आहे. ❤
In
🎉@@ShobhaR-gw5uq
मनापासून धन्यवाद आपण अगदी विवेकशील लोकांच्या मनातील विचार मांडत आहेत तुमच्या प्रयत्नांना नक्की यश येवो
मानव सर हे फार मोठ काम आहे. नवीन पिढीला आज सत्य सांगण फार महत्वाच आहे. धन्यवाद 🙏
अगदी जनतेच्या मनातलं बोलले श्याम मानव सर....जनतेनं एक झटका दिलेला आहेच...आता दुसरा झटका जनता अजून देईल.. 👍👍
सत्तेचा माज नसलेला व पक्षासाठी सत्तेवर तिलांजली देणारा खरा मंत्री म्हणजे देशमुख साहेब एका स्वातंत्र्य सैनिकाचा नातूचा सलाम
अतिशय उत्तम विचार साहेब
अनेक वर्षापासून मी इतिहास व राज्यघटनेचा अभ्यास करतो, मात्र एवडा सखोल अभ्यास, ज्ञान, विचार महामानव श्याम मानव यांच्या मुखातून प्रथम ऐकत आहे.
😂😂😂😂 खरे की काय ??
सत्य मांडणी
Whattsapp वर सखोल अभ्यास करत होता का 😂😂
@@aniketjoshi4346 .. यांचा अभ्यास म्हणजे ब्रिगेडी पिवळी पुस्तके, संजय राऊत आणि पप्पू ची भाषणे .. झाले PhD !
@@The_Bharati 😅😅
खुप छान विचार मांडले सत्य जनते समोर मांडल्यामुळे सर तुम्हाला टार्गेट करतील पण आपण सत्य निर्भीड पणे मांडत रहा
अगदी योग्य बोलले आहेत श्याम मानव.
Jay bhim jay Savidan ❤
Salute to you
Ponga brahman hy sala kulkarni,
Hu😊 ni ji bu@@tmkarade
Saheb लय भारी विचार. महाराष्ट्राला पुढे घेऊन जायचे असेल तर हेच विचार हवेत.
महाराष्ट्राला लागलेली कीड म्हणजे फडवणीस.... धन्यवाद मानव साहेब....तुमच्या सारख्या निर्भिड माणसाची गरज आहे महाराष्ट्राला....❤
आधुनिक महाराष्ट्राला तुमच्या सारख्या विचारवंताची नितांत गरज आहे
गुजरात ची दलाली करून महाराष्ट्रात सत्तेत राहायचं...
शाममानव हे सत्ये बोलतात हे सर्व जातींच्या धर्मांचे लोक मनापासून एकत्र आहेत यात शंका नाही जय महाराष्ट्र
लोकशाही व घटना जिंवत ठेवायची आसेल तर विधानसभेला 100टक्के टरबुजा फोडला पाहीजेच
Bengala madhe bagh dole ughdun.
Hindu majority ahe mhanun constitution ahe.
Muslim majority zali tar sharia lagel.
Dole ughda
@@ajitdesai-i1v😂😂
@@ajitdesai-i1vमग बीजेपी काय शारिया हठवणार का... कधी कायदा वाचलंस का अंधभक्त कुठला 😂
Oyooopoopgpooooogouoo@@ajitdesai-i1v
Oyooopoopgpooooogouoo@@ajitdesai-i1v
आपण वास्तव जनतेसमोर मांडले खरे आहे, महाराष्ट्रातील जनता सतर टक्के जागी झाली आणि तिस टक्के अजूनही झोपेत आहेत.😢
तीस टक्के अंधभक्त ते तसेच झोपून राहावेत.
सर खूप सुंदर विश्लेषण, अशा प्रकारची वैचारिकते ची समाजात गरज आहे.
श्याम मानव साहेब आपल्या कार्याला सलाम.टरबूज फुटलं पाहिजे
बरोबर आहे
लोकांनी एकदा दाखवलं आता परत एकदा दाखवतील
दाखवले...40 वर्षात एकदा पण दोन अंकी खासदार निवडून दिले नाहीत
शाम मानव सर खुप खुप धन्यवाद 🙏🙏
मा. शाम मानव सरांचे यांचे मार्मिक तत्वज्ञान मला खूपचं आवडले आहे,त्या बद्दल खूप खूप धन्यवाद,आणि अब्बर सुद्धा....
भाजप हाटवो आणि लोकशाही मार्गाने देश बचाओ एकच ध्यास आहे यात शंका नाही जय महाराष्ट्र
पप्पु भक्त मानव
फक्त भाजपा
@@abhimanyupatil4299 हुषार प्रामाणिक नरेंद्र देवेंद्र .. भारताचे सुपुत्र ..
Bjp matane lokani nivadaleli ahet sharad cha popat
भ्रष्ट काँग्रेस पुन्हा नकॊ .घोटाळेच घोटाळे
ऐकून मन तृप्त झाले! धन्यवाद साहेब!
महाराष्ट्रातील तमाम सर्व बहुजन समाजाला अतिशय महत्त्वपूर्ण सटिक प्रेरणादायी संदेश दिलाय खुप खुप धन्यवाद शाम मानव सर आपले💐💐 जय जिजाऊ जय शिवराय जय भीम जय संविधान जय महाराष्ट्र 🚩🚩
बापरे केवढी मोठी घरफोडी माझ्या सुजलाम सुपलाम देशाचं काय होईल? सर फारच छान 🎤आपलं विश्लेषण धन्यवाद साहेब 🙏🏻
😮 श्याम मानव साहेब आपलं आमच्या हृदयातून तुम्हाला सप्रेम नमस्कार राम राम
अभिनंदन, मुद्दे आणि विचार मांडले ते मोलाचे आहेत, लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी समता प्रस्थापित करणे आवश्यक आहे, वर्ण व्यवस्थेमुळे अनेक लोकांचे जीवन दुःखमय झाले आहे, सनातनी वृत्तीच्या लोकांचा कल लोकशाही विरोधी आहे त्यामुळे सर्वसामान्य माणूस भरकटला आहे, योग्य दिशा देऊन शाहू, फुले आंबेडकर यांनी दिलेला मंत्र पुढे नेण्यासाठी प्रयत्न आवश्यक आहेत, भटजी शेठजी चे सरकार सांप्रदायिक वातावरण निर्माण करत आहेत त्याला विरोध केला पाहिजे.
आभार
बरोबर सर पण हया राजकारणामुळे महाराष्ट्र बदनाम झाला
खुप मार्मिक भाष्य
खूप सूंदर व्हिडिओ आहे सर्वांनी पहा
शाब़बासशाममानवसाहेब, सलाम आपनास, आपन
👍 वैचारिक विश्लेषण
आपले धन्यवाद 🙏🙏 कुणालाही न घाबरता धैर्याने सत्य जनतेच्या समोर आणले , स्वतः गुन्हेगार आहेत पण इतरांना विनाकारण जेलमध्ये खोटे पुरावे गोळा करून टाकतात ,हा चित्रपट आहे कि जनतेचे प्रतिनिधी काही कळतच नाही
याला म्हणतात खरे प्रबोधन. तुमच्या भाषणाला माझा सलाम सर.🎉
मा.शाम मानव सरांचे भाषण खूपचं मनाला आदर करणारे आहेत,त्या बद्दल खूप खूप आभारी आहोत,धन्यवाद सुद्धा.....
अप्रतिम सत्य सडेतोड विचार मांडल्याबद्दल धन्यवाद धन्यवाद सर 🇮🇳🇮🇳जय सविधान जय भारत
🙏🙏खूप छान विचार सर👍👍👌👌
धन्यवाद श्याम मानव जी सूंदर
आगदी योग्य बोलत आहे तुम्ही सर
मानव सर तुमच्यासारखी माणस आहेत म्हणून खरे काय खोटे काय हे आमच्या पर्यंत पोहचते
छान ग्रेट भाषण
शाम मानव सरांच हे भाषण आतापर्यंत च्या मी ऐकलेल्या भाषणांपैकी अगदी वेगळं भाषण क्रांतिकारक भाषण आहे ,भारतीय भुतकाळातील ऐतिहासिक वास्तव आणि वर्तमानातील वस्तुस्थिती शाम मानव सरांनी महाराष्ट्राच्या समोर मांडले आहे .
खूप छान सर
सत्यमेव जयते साहेब
अगदी बरोबर सर
सत्य लोकांसमोर ठेवल सरांनी
मानव सर तुम्ही एकदम बरोबर बोलता ह्या राज्याच्या राजकारणामुळे आज राज्याची ही अवस्था झाली आहे
किती छान माहिती किती सुंदर वक्तव्य
अंधभक्त..... आणि केंद्र सरकार... एक लक्षात ठेवा हा Maharastra आहे
मदरसा छाप आणि जातीवादी डुक्कर नी लक्षात ठेवा हा भारत आहे.
महा विकास आघाडीने सत्तेत असताना तिघांनी मिळून महाराष्ट्रची वाट लावली. लोकांना आपल्या बंगल्यावर बोलून आपल्या सुरक्षा करवी बेदम मारहाण केली तो जितेंद्र आव्हाड. साधू संतांचा खून होताना शांतपणे कोण पाहात होत. वाजेंना ठाकरेंनी मन सुख हिरेन खून करायला आणल. वाजे कडे अनिल देशमुखांनी काही कोटी रूपये देण्यास सांगितले त्याना परत कामावर घेण्यासाठी. ते पैसे शरद पवारांना द्यायचे आहेत अस सांगितल उध्दव ठाकरेंनी जो कोणी त्याच्या वर टीका करेल त्या त्या व्यक्तींना घरात घुसून व घरातून बाहेर काढण्याची मुभा शिवसैनिकांना दिली होती कोणालाही विनाकारण अटक करून जेलमध्ये टाकले जात होते. किती कारनामे केले ते कोणाला आठवत नाही की जाणूनबुजून भाजपला बदनाम करण्या साठी हा बनाव रचला जात आहे. हे शाम मानव तेव्हा काय झोपले होते की परदेशात गेले होते. तीन वर्षात तुम्हा लोकांची वाचा का बंद होती.
फार मोलाचं बोललात मानव आपण असा संवाद जनतेसमोर महाराष्ट्राच्या निवडणुकीपर्यंत ठिकठिकाणी झाले पाहिजेत
देशाला आपल्यासारखे समाजसुधारक आजमितीस आवश्यक आहे.
हे भाषण आजच्या पिढीला ऐकवण फार महत्वाचे आहे
सखोल आणि सत्य मनोगत आहे
सगळीकडे ठराविक उच्चभ्रू लोकांची सत्ता आहे
हेच आपल्या भाषणात आपण नमूद करत आहात.
आपले आभार
एकदम बरोबर सर
अप्रतिम सुंदर विचार मांडलेत 🎉🎉
बरोबर
शाम माधव यांचे सर्व भाषणे abp माझा वर नियमित टाकावे
मानव सरांनी मांडलेली भूमिका या महाराष्ट्रातल्या देशातल्या सर्व जनते साठी एक एक शब्द लाख मोलाचा आहे या देशात राज्यात कशा प्रकारे नेते राजकारण करत आहेत पुन्हा पाटीला झाडू घेऊन फिरण्याची वेळ येऊ नये जागे व्हा जय महाराष्ट्र जय जरांगे पाटील
Thank you Sir Dhanyvad Jay Hind Jay Bharat Jay Sanvidhan .
साहेब तुम्ही खूपच छान विश्लेषण केले आहे आणि आपण हे हुकुमशाही करणार सरकार पाडण्यासाठी नक्कीच प्रयत्न केला पाहिजे
मानव सही बोला है
लोकशाही व घटना जिवंत ठेवण्यासाठी आपले विचार मांडले हे लक्षात घेऊन विधानसभा निवडणुकीत लोकांनी साथ द्यावी.
You are right sir
Right speech .Shyam manavji , true nationatist .
खुप छान विचार आहेत 🙏
उत्तम विश्लेषण
मा, शामकुमार मानवने यांनी, खुप चांगले या ठिकाणी मोलाचे विचार मांडले आहेत,
Sir,
मग एवढा भोंगळ कारभार चालू आहे, त्याला पर्याय नाहीच का? मग खरे काय आहे.
पेपर फुटी करून धनाड्या ची मुलांनी मोठी पदे घ्यायची, ज्यांना जनतेने नाकारलं ते मागील दाराने पुन्हा मलिदा खायला स्वार होतात.
कुठं पर्यंत चालणार आहे की देश विकला जाणार आहे.
श्याम मानव खूप वर्षांपासून प्रखरपणे आणि परखडपणे आपले विचार मांडत असतात, खूपच छान मला खूप आवडते.सध्या भाजप राजकारण नासवून टाकत आहे
Very Very Good Presentation
शाममानवसाहेब, आपनास सलाम आपनफारच मुधदेसुद वयाखयानदेताहेत, अगदीसडेतोडपणे,
Agadi barobar ahe sir
श्याम मानव सामाजिक कार्यकर्ते समाजसुधारक
हिंदू संस्कृतीवर टीका करणारे.
Hindu muslim nahi bhai khari baju aahe .dole ugada nit bagha.
धन्यवाद सर खुप मुळातली माहिती आपण दिली आहेच आपले काम चोख चालू ठेवा हमखास यश मिळेल म करमाडकर बाबा महानुभाव
Salutes sir for ur truth peace unity justice democracy equality integrity development literacy safety employment opportunity
Brave Manav sir ❤
Proud being born in Wardha ❤
संघ संचलित भाजप धूळीत मिळऊन , सर्व भ्रष्टाचार्यांवर कडक कारवाई करून , त्यांची संपत्ती जप्त करण्यात यावी !
वास्तव वादी मांडणी
देशाच्या सत्यत्वाच गूढ आज तुम्ही सर्वांपुढ मांडल, आणि अत्यंत महत्त्वाचे मुद्दे यात स्पष्ट करून जनतेचे डोळे उघड केले, तुम्ही मानव जरी असेल तरी देशसेवेचे 1महामानव आहात.
🙏🇮🇳जय हिंद, जय महाराष्ट्र🇮🇳🙏
सूड- बदल्याने मानुस किती खालच्या लेव्हलला जाऊ शकतो अर्थात यानाच उलटया शिव्या देतील.. ठरलेला शब्द वापरणे निरेटिव बोम्ब चालु करतील.
सर तुमच्या सारखे लोक देश वाचवतील तुमच्या पाठीशी आम्ही आहोत
धन्यवाद
खुप छान साहेब गरज आहे रियलिटी आली पाहिजे पुढे
मानव साहेबांना हि सर्व माहिती भाजप मधीलच एक नेता पूरवीत आहे.
कोण आहे ते
थापा मारतोय.कुणी माहिती पुरवत नाही . इ डी ही संस्था मनमोहन सिंग यांच्या सरकारने स्थापन केली
Kay bolta rao .khari baju madli aahe
@@vvijaygत्यांनी bjp सारखा गैरवापर केला नव्हता
भाजप ला हकला राव
हीच विचार धारा समाजाचे कल्याण करणारी
खुप छान विचार मांडले आहेत हे सर्वांपर्यंत पोहोचविणे गरजेचे आहे
Brave man shyam Manav tarbuja ch पितळ उघडं पाडलं.
शाम मानव सर हे काळाची गरज आहे देश हुकूम शाही कडे वाटचाल करेल अशी मोदी आणि हुकूमशहा आणि फडणवीस देशाचे तर नुकसान आहे च परंतु महाराष्ट्र खिळखिळा करुन मुंबई गुजरात ला जोडायची आहे हे त्रिवार सत्य आहे तेव्हा महाराष्ट्रातील जनतेने जाग राहिले पाहिजे
उत्कृष्ट व्यक्तिमत्व !
Nice explanation about constitution,and dr Babasaheb and Gandhiji
खुप छान माहिती दिली साहेब
आपली काळजी घ्या
धन्यवाद❤
जय अंनिस 🙏 भारताला एक दीवस तरी नास्तिकता स्विकारावीच लागनार त्याशिवाय शांतता टीकणार नाही .
अंधश्रध्दा आणि नास्तिकता यात फरक आहे
उगाच काहीही लिहू नका
प्रश्न काय आहे
शाम मानव सर 👍👍👍
चांगले विश्लेषण 🙏