इलेक्शन आयोगाने या योजनांची दखल घ्यायला पाहिजे. कारण ही योजना महाराष्ट्र शासन मार्फत राबवल्या जातात. विधानसभा इलेक्शन मध्ये कोणत्याही पक्षाने या योजनेचा प्रचार करू नये. या योजनेच्या प्रचारावर इलेक्शन आयोगाने बंदी घालायला पाहिजे.
खर तर हाताला काम द्यायच सोडून हे काय चालवल आहे या मुळे महाराष्ट्र राज्य पूर्ण कर्जबाजारी होवू शकतो लाडक्या भावाना घरी बसून 10000 मिळाले तर काम का करतील 35 वर्षानंतर बंद झाल्यावर याच भावांना काम कोण देणार?
हे सरकार परत कधीच येणार नाही. या वेळेस जरांगेपाटील यांचे सरकार नक्की येणार. त्यांना यावेळेत मुस्लिम समाजाचा पाठिंबा मिळतोय अशी बातमी आहे. जरांगेपाटील मुख्यमंत्री होणार.
बरोबर. अगदी आपल्या घरावरील कौलांना सोन्याचा मुलामा लावला तरी ही सगळ्यांनी ठरवून मुंबई आणि महाराष्ट्र द्रोही भाजप व गद्दारांना मते द्यायची नाहीत. बघू कशा आमच्या बहिणी यांना मते देतात तेे.
महाराष्ट्रातील हे थ्री इडियट लोकांचे सरकार लवकर घालवले पाहिजे. कारण जे लोक महायुतीला मतदान करतील त्याच लोकांना या योजनेचा फायदा मिळेल असा सत्ताधाऱ्यांचा प्रयत्न दिसत आहे.
आपली बहीण योजना हि मत देण्यासाठी देण्यात येत असलेली लाच असून, विधानसभेची निवडणूक हि मते विकत घेऊन होत असल्यामुळे या योजनेस उच्च न्यायालयात जावून स्थगिती आणावी. जनतेच्या पैशातून पक्षाची जाहिरात करण्यात येत आहे.
@@pbarse7450 महाराष्ट्राला स्थापन होऊन 70 वर्ष झाली नाही अन् या गाढवाने 70 वर्षात असं दानशूर सरकार पाहिलं नाही म्हणे. किती खोटं बोलावं माणसाने, हेच शिकला का शाखेत चोम्या. दानशूर काय यांच्या बापाचे पैसे आहेत का, जनतेचे पैसे आहेत yzव्या
दीड कोटी महिला या इतक्या गरजवंत असू शकतील अश्या अनेक महिला आहेत की त्यांच्या घरात या लाडक्या भावानी डोकावून पाहिले तर याना लाज वाटली पाहिजे अशी परिस्थिती आहे परंतु याना जर कायम स्वरुपी काम दिले तरच हे भाऊ पात्र ठरू शकतील. जय महाराष्ट्र.
गरिबांच्या हाताला काम दिले पाहीजे,महागाई दर कमी केला पाहीजे,पदवीधर बेरोजगार यांना नोकऱ्या उपलब्ध करून दिल्या पाहीजे शेतकऱ्यांवर अन्याय दूर करा हे सर्व करायचे नाही म्हणून रेवडी वाटप करण्यात येत आहे
लोकांना फुकट पैसे देण्यापेक्षा हाताला रोजगार घ्या, CHB शिक्षकांना त्यांच्या कष्टाचा पगार देण्यासाठी सरकार कडे पैसे नाहीत, फुकट वाटायला आहेत.निषेध अशा सरकार चा
मुळात मुख्यमंत्री जी योजना जाहिर करतात त्या वेळेस त्यांनी त्यांचे जे मंत्री आहेत त्यांचे भत्ता बंद करावें आणि खुशाल योजना जाहिर करावी. मतांसाठी समाजाचा पैसा वापरून आपलं मोठे पण दाखवण्यासाठी ह्या गोष्टी कारण सोडून द्या.
सरकारी आॅफिस मध्ये वर्षे-शर्षे नागरिक फेऱ्या मारतात तरीही कामे होत नाही, लोकं चिडलेले आहे, महायुतीच्या काळात सरकारी अधिकारी कर्मचारी निर्ढावलेले आहेत, याचा निवडणुकीत फटका बसणार.
आशिष सर खरं बोलतात. कामाच्या गडबडीत अर्ज नाही भरले. हे पाहिजे याची गरज नाही. सरकारला काय पाहिजे नेमक काय पाहिजे. सगळं सरकार पशी आहे आधार कार्ड पासबुक शेत शेतमजुर. आता काय देऊ जिव
एका माणसाच्या भरपाई साठी बातमी लावून धरली आहे पण दीड कोटी महिलांसाठी बातमी नाही पूर्ण निगेटिव्ह बातमी आहे. लोकमत कुणाचं वर्तमानपत्र व मीडिया आहे हे समस्त. बातमीत योजनेबद्दल एकही पॉझिटिव्ह मुद्दा नाही.
आम्ही tax भरणार आणि राजकारणी आपल्या मनाला वाटेल तसे पैसे वाटणार हा कोणता नियम आहे. कालच अजितदादा म्हणाले की सरकार निवडून आणा म्हणजे आम्ही तुम्हाला 3000 देऊ. मग हे पैसे देण्या साठी आम्ही फक्त tax भरावा का? आणि यांनी सत्ता upbhogavi का ? मग यांच्या vetnatun पैसे का देऊ नये? राजकारणी लोकांना tax-free असतो. मग आम्ही मध्यम वर्गीय लोकांना भुर्दंड भरावा का ?
आशिष जाधव साहेब तुमच्या विचारांशी मी सहमत आहे
सत्ताधारी माजले त 🍉🍉🍉🍉🍉🍉🍉🍉🍉🍉🍉🍉🍉🍉🍉🍉
इलेक्शन आयोगाने या योजनांची दखल घ्यायला पाहिजे. कारण ही योजना महाराष्ट्र शासन मार्फत राबवल्या जातात. विधानसभा इलेक्शन मध्ये कोणत्याही पक्षाने या योजनेचा प्रचार करू नये. या योजनेच्या प्रचारावर इलेक्शन आयोगाने बंदी घालायला पाहिजे.
फसवे सरकार आहे मी एक शेतकरी असुन मला प्रोत्साहन चालु बाकीदार म्हणून घोषित केले अंगठा लाऊन सुध्दा अद्याप एकही दमडी दीली नाही
आयोगाच त्यांचाआहे
उत्तम योजना सरकार त्याचा फायदा निवडणुकित घेणारच
सुप्रिम कोर्ट मर्यादा ओलांडत आहे
लाडकी बहिण योजना चालू रहणारच
सत्यमेव जयते. फक्त तुतारी
@@MahammadaliSayyad-b3k
निवडणूक आयोग कधीच विकला गेला आहे.
आता रवी राणाचा नंबर आहे
माजले.राजकारणी
निर्लज्जपणाची परिसीमा गाठलेल्या ह्या महायुतीचा तडीपार हद्दपार नव्हें तर संपूर्ण सुपडा साफ झाल्याशिवाय राहणार नाहीच 😮😢😅😂
EPS 95 पेन्शन बढ कारनाही मिली ....
किसीभी राज्य मे BJP ka आमदार नाही आयेयेंगे
सत्ताधारी आमदार माजले आहेत 🍉🌹🌹🍉🍉🌹🌹🌹 भावपुर्ण श्रध्दांजली
Are he rontiwar ask.
, .,,,,.zvm ft☁☁🎈🎈☁☁☁☁
😊😊👀😊🌛☁☁☁
😊😊😊😊☁☁☁☁
☁☁😊😊☁☁☁☁
☁☁😊😊☁☁☁☁
☁☁😊😊☁☁☁☁
☁☁😊😊☁☁☁☁
☁☁😊😊☁☁☁🎈
☁☁😊😊😊😊😊😊
☁☁😊😊😊😊😊😊
☁☁😊☁😊☁😊😊
🌾🌾😊🌾😊🌾😊😊
योजनेचा कौतुक कितीतरी केला तरी महागाई बाकीच्या गोष्टींचा फटका जनतेला खूप बसलेला आहे त्यामुळे आता महाविकास आघाडी विजय होणार
खर तर हाताला काम द्यायच सोडून हे काय चालवल आहे
या मुळे महाराष्ट्र राज्य पूर्ण कर्जबाजारी होवू शकतो
लाडक्या भावाना घरी बसून 10000 मिळाले तर काम का करतील 35 वर्षानंतर बंद झाल्यावर याच भावांना काम कोण देणार?
फुकट दिल्यास जनता निष्क्रिय होईल
पैसे यायच्या आधीच पालिसारखे चूकचूक करताय........पोटदुखी झालीये........ 🙄🙄
लोकांनी ठरवले आहे. हे सरकार परत येऊच शकत नाही. काहीही करा
हे सरकार परत कधीच येणार नाही. या वेळेस जरांगेपाटील यांचे सरकार नक्की येणार. त्यांना यावेळेत मुस्लिम समाजाचा पाठिंबा मिळतोय अशी बातमी आहे. जरांगेपाटील मुख्यमंत्री होणार.
बेअक्कल राणा पती पत्नी.
😢
कोणत्या लोकांनी ठरवलंय ? खुप चांगली योजना आहे !
मागच्या काहिवर्षात सुप्रीम कोर्टाने धमकावल , खड़सावल, ताम्बी दिली हे खुप ऐकल,एक्शन घेण गरजेच आहे
लाडकी बहिण योजनेत मोठा घोटाळा होणार आहे.
अरे बाबा अर्ज सबमीट होत नाही तु कुठे घोटाळे बाहेर काढतोय.
खरच बंद करा ही योजना.
हाताला रोजगार द्या. काम द्या.
महाघोटाळा आहे या योजनेत
Supriya tai soham❤❤❤❤
Khot ahe
Stamev jayate
@@madhukarshinde8700😮🎉🎉4q😮😮😮😮😮😮😢😮😮😮😮55
Mazhya shetit dawran krayla fawarni krayla ya tunmhala charshe te pachashe repay rojicha rojgar deto. Nahitri tunmhi rikamtekdech dista. Te nahi karnar ganjiptta pisale jal mhane mla rojgar dya. Nahitar pauthi marun rajkarnyanchya mage dhawal.
त्यापेक्षा शेतकऱ्याबरोबर लग्न करणाऱ्यां बहीणीला सुरक्षा म्हणून एक किंवा दोन लाख द्या,सर्व शेतकरी तरूण मतासोबत आशिर्वाद देखील देतील.
Very excellent idea
Shetakari raja barobar lagan(marriage) Karel tilach ladaki bahin yojanecha fayada dya
@@NandataiPawar-yl3gq thanks.
अजित पवार कदाचित 70000 कोटीतील खर्च करणार असतील.😂😂
50 खोके पण🤣🤣
पंधराशे च्या ऐवजीं पंधरा हजार रुपये दिले तरी आम्ही त्या योजनेचा लाभ घेवु परंतु मतदान आघाडी ला करणारं
बीजेपी सरकार लाडकी बहीण योजनेमुळे संकटात आली असून ह्या येजनेमुळे विधान सभेत बीजेपी सरकारला मोठा फटका बसेल.
फूकट खाणे हा तूमचा धंदा आहे त्यामुळे मतदान कुठे केले फरक पडत नाही देश भक्ती चा विचार करा
आशिष सर महायुतीचा पराभव जवळ जवळ निश्चित आहे
घंटा
महिला पैसे घेणार मत देणार नाहीत
ही मतदान साठी निवडणूक पुव॔ लाच आहे
अगदी बरोबर.
थेट लाच स्वरूपात न देता असे देत आहेत.
बरोबर. अगदी आपल्या घरावरील कौलांना सोन्याचा मुलामा लावला तरी ही सगळ्यांनी ठरवून मुंबई आणि महाराष्ट्र द्रोही भाजप व गद्दारांना मते द्यायची नाहीत. बघू कशा आमच्या बहिणी यांना मते देतात तेे.
Tun kayle farm bharla re. Thodi nahi janachi tar mnachi thev.
हा ज्याचा त्याचा समज आहे
हे काँग्रेसने याच्या आधी का केलं नाही. कारण ते फक्त त्यांच्याच माणसांना फायदा देत होते हे सरकार सर्वांचा फायदा करते
महाराष्ट्रातील हे थ्री इडियट लोकांचे सरकार लवकर घालवले पाहिजे. कारण जे लोक महायुतीला मतदान करतील त्याच लोकांना या योजनेचा फायदा मिळेल असा सत्ताधाऱ्यांचा प्रयत्न दिसत आहे.
आपली बहीण योजना हि मत देण्यासाठी देण्यात येत असलेली लाच असून, विधानसभेची निवडणूक हि मते विकत घेऊन
होत असल्यामुळे या योजनेस उच्च न्यायालयात जावून स्थगिती आणावी.
जनतेच्या पैशातून पक्षाची जाहिरात करण्यात येत आहे.
लोकसभेत यांना चांगलाच आशीर्वाद दिला आहे
आता विधान सभेत आणखीन चांगला आशीर्वाद देणार
100 टक्के निवडून येणार रवी भाऊ
@@snewsnetwork1❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉😢😮
लोकसभेत बायकोला चांगलाच आशीर्वाद दिला
रवी laa पण देणार
१०० टक्के
नीच लोक आहेत हे, मतांसाठी चालू आहे सगळं
👍🏽
खरे आहे
काय लोकांचे पोट दुखायला लागले बाप. माझा 70 वर्षाच्या काळात असं दानशूर सरकार मी पाहिलं नव्हतं. ते आज डोळ्याने पाहतोय काहींची कशी पोट दुखतात ॽ
@@pbarse7450 महाराष्ट्राला स्थापन होऊन 70 वर्ष झाली नाही अन् या गाढवाने 70 वर्षात असं दानशूर सरकार पाहिलं नाही म्हणे.
किती खोटं बोलावं माणसाने, हेच शिकला का शाखेत चोम्या.
दानशूर काय यांच्या बापाचे पैसे आहेत का, जनतेचे पैसे आहेत yzव्या
सुप्रिम कोर्टाचे मनापासून धन्यवाद 🎉🎉🎉
सत्तेत येण्यासाठी ही योजना आहे. पण जनता हुशार आहे
धन्यवाद आशिष जाधव लोकमत.
Fantastic analysis sir
सर्व कळतंय हे सरकार परत एणार नाही
शिवसेना उध्दव जी बाळासाहेब ठाकरे ❤
Udhav balasaheb thakre
Ha gddar udhav mazha mat gheun chorasng palun gela. Manus nisthawan pahije. Tuhi bhopuch date. Payan ha ptrakar ksa panhaun sangte.
@@laxmanshingare😊 7:11 औऔझ
जनतेचे पैसे
धन्यवाद आशिष दादा
तुम्ही नेमके लोकशाहीचे अधरस्तमच आहेत का❤❤इथ सर्वसामान्य लोक टॅक्स भरातात ❤आणि कोणीही त्याची उधळण करत आहेत ❤हे लोकशाहीचे दुर्भाग्य आहे
Best analysis
फक्त कागदावरची योजना
नमो शेतकरी सन्मान चे कोठे नाव पण नाही.
छान बातमी
धन्यवाद आशिष सर
या महोदयांनी, फक्त घरगुती गॅस किमान ५०० रुपयांनी तरी कमी करावा. हेच खूप काही होईल !👍🙏
याची बायको पडली तरी हा बोलतोच आहे आत्ता याची बरी असणार मग
दीड कोटी महिला या इतक्या गरजवंत असू शकतील अश्या अनेक महिला आहेत की त्यांच्या घरात या लाडक्या भावानी डोकावून पाहिले तर याना लाज वाटली पाहिजे अशी परिस्थिती आहे परंतु याना जर कायम स्वरुपी काम दिले तरच हे भाऊ पात्र ठरू शकतील. जय महाराष्ट्र.
अरे गरीब जनतेला लाचार करण्याची योजना आहे पैसे देऊन त्यांना
गरिबांच्या हाताला काम दिले पाहीजे,महागाई दर कमी केला पाहीजे,पदवीधर बेरोजगार यांना नोकऱ्या उपलब्ध करून दिल्या पाहीजे शेतकऱ्यांवर अन्याय दूर करा हे सर्व करायचे नाही म्हणून रेवडी वाटप करण्यात येत आहे
सर मुचे धन्यवाद हे 100% खरं आहे ❤
खूप खूप छान विश्र्लषण केलात सर सत्यमेव जयते जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे जय महाराष्ट्र
लोकांना फुकट पैसे देण्यापेक्षा हाताला रोजगार घ्या, CHB शिक्षकांना त्यांच्या कष्टाचा पगार देण्यासाठी सरकार कडे पैसे नाहीत, फुकट वाटायला आहेत.निषेध अशा सरकार चा
बीजेपी हटाव महाराष्ट्र बचाव आणि मिंधे बगल बच्चे आणि अजित बगल बच्चे ला लवकर कायमचा गुजरात ला
साईड बंद आहे सर्व्हर डाऊन ठेवले आहे मग ह्माच्या भोकात अर्ज करायचे का
काय होणार नाही. कोर्ट cbi ed हे सरकारचे आहे
Correct 💯
बरोबर.
मतासाठी चाललय लोकसभेला जनतेने झटका दिल्यामुळे😊
असे इशारे लय दिले कोर्टाने. वेळ आल्यावर टोलवायाचे कसे याबाबत शासनाचा हात कोणी धरू शकत नाही. आणि हो तंबी आणि अंतिम निर्णय यात फरक असतो हा कोर्टाचा 😊
धन्यवाद सर खुप छान माहीती दिल्याबद्ल🎉🎉
लाडक्या बहिणी साठी पैसे आहेत मग नमो किसान साठी का नाही
कितीही योजना आणल्या तरी पराभव नक्कीच 🚩🔥
विजय भाऊ एकदम बरोबर बोलले जय महाराष्ट्र
Sir very nice information
खुप खुप छान पत्रकार साहेब
कधीच येउ शकत नाही 100/40 टकका ला जर महीला आअसुन तया का मत देणार?
लाडक्या भाच्याला जर नोकरी दिली तर माझी लाडकी बहीण अतिशय आनंदीत होईल. परंतु या शासनाला फक्त मतदान घ्यायचे असल्यामुळे लाडकी बहीण योजना आणली आहे
बरोबर आहे
छानच निर्णय
रेशकार्ड मध्ये ४ वर्षांनी माझ्या पोरीच नाव येतं नाही राव .....एका दिवसात दीड कोटी लोकांचे अर्ज मान्य केले.....wahhh 😢😢😢
ही योजना पुढे किती दिवस चालेल माहीत नाही पण सत्ताधारी आमदार माजलेत हे दिसत आहे..
जनतेच्या पैशावर निवडून येतात, आणि असा अपव्यय केला जातो. जनता स्वत:च उल्लू असते हे दिसुन येते. आणि त्याचाच गैरवापर हे राजकारणी करतात.
मुळात मुख्यमंत्री जी योजना जाहिर करतात त्या वेळेस त्यांनी त्यांचे जे मंत्री आहेत त्यांचे भत्ता बंद करावें आणि खुशाल योजना जाहिर करावी. मतांसाठी समाजाचा पैसा वापरून आपलं मोठे पण दाखवण्यासाठी ह्या गोष्टी कारण सोडून द्या.
या योजनेत गरीब लोकघ्यावीत
दोन वर्षे सरकार आहे, आताच बहिण का आठवली, दोन वर्षे योजना का आणली गेली नाही, आता निवडणूक आहे म्हणून बहिण आठवली काय, बे शरम सरकार आहे, विश्वास ठेऊ नका,
मराठी मानुष सोभि मानिय आहे मराठी मानुष ला रोजगार देया फिरी नको माहगाई वाढनार आहे
ऐकशन घेण महतवाच आहे
किती केस आहेत ज्यांचे नातेवाईकांचे ITR फाइल केलेले आहेत तरी लाडकी बहिन योजनेत नाव नोंद केलिए
सरकारी आॅफिस मध्ये वर्षे-शर्षे नागरिक फेऱ्या मारतात तरीही कामे होत नाही, लोकं चिडलेले आहे, महायुतीच्या काळात सरकारी अधिकारी कर्मचारी निर्ढावलेले आहेत, याचा निवडणुकीत फटका बसणार.
आशिषशेठ 🙏🙏.
विच्यारा ह्याना आधी कुठं होत्या ह्यांच्या बहिणी
निवडणूक आयुक्त काय खात आहे ,शरमेची बाब आहे
You are correct sir.
आशिष सर खरं बोलतात. कामाच्या गडबडीत अर्ज नाही भरले. हे पाहिजे याची गरज नाही. सरकारला काय पाहिजे नेमक काय पाहिजे. सगळं सरकार पशी आहे आधार कार्ड पासबुक शेत शेतमजुर. आता काय देऊ जिव
या योजना आणण्या पेक्षा. तरुणांना नोकरी द्या बे रोजगाराना काम ध्या शेतकऱ्याच्या मालाला भाव खत बी बियाणाचे भाव कमी आणि महागाई कमी करा
एका घरात चार ते सहा महिला असतील तर फक्त दोनच महिलांना 3000रूपये मिळणार काय.मतदार यादीतील सर्व महिलांना ही योजना विनाअट लागु करावी.
Tyapexa Dadar station baher saglyana katora gheun basav. Tasahi bhik magnyapexa tumhala kah yenar nahi
योजना कोणत्या मेरिट लिस्ट वर लागू झाली हे समजायला मार्ग नाही..... यापेक्षा पेट्रोल डिझेल चे रेट कमी करा.
श्री आशिष जाधव हेच खरे आहे
महायुती सरकार बदलले पाहिजे हि जनतेने ठरवले आहे......... मुरखाचा बाजार....
सरकारने लाडके बहिणी योजनेची वेबसाईट बंद ठेवली आहे
जय श्रीराम
पैसे देऊन भरभरून आशीर्वाद कसे काय मिळणार ?
कोर्ट ला नंतर खटकली
त्या अगोदर महाविकास आघाड़ी आणि तुमच्या सारख्या लोकाना खटकली
आशिष सर्वसामान्यांच्या योजना का बरं तुम्हाला खटकतात बाकीच्या भ्रष्टाचारावर जरा आवाज उठवा
आशीषशेठ 🙏🙏.
आंत्ता अजुन एक योजना आणा की जो BJP ला मंत देईल त्याला सरकार 5-वर्ष सांभाळनार...
मुलींसाठी शिक्षण फ्री....
ही योजना पण बनावट आहे,कृपया यावर सुद्धा सुप्रीम कोर्टाने लक्ष घालावे.
कर भरणाऱ्या नोकरदारांना याचा फटका बसणार आहे
सख्खे भाऊ नाही पण उपरे भाऊ झाले त्यांचे
मुख्यमंत्री सुरत गुहाटीआणि गोवा सहल योजना केंव्हा केली जाणार आहे ?
मतासाठी सर्वकाही
या आधी मता साठी illegally पैसे वाटप होत होते. आता legally वाटप करत आहेत.
मला योजनेचा लाभ नाही तरीही मी चोरुन,आणखी खोटं बोलुन योजनेचा लाभ घेणार नाही.तरीही ही योजना चांगली आहे असे माझे वैयक्तिक मत आहे.
अपणअशिच माहित देत जा
Very good Anwar 👍 for Government. Indian Court..jai Maharashtra. Gives need the job people 🙄
suprim court hi tyanchyach bajuni aahe
Agadi barobar ahe saheb
Election Stant 😂😂😂😂😂
हटाव शिंदे फडणवीस दादा सरकार
Yojana changli aahe
सुनीताई मी तुमच्या विचारांशी सहमत आहे
एका माणसाच्या भरपाई साठी बातमी लावून धरली आहे पण दीड कोटी महिलांसाठी बातमी नाही पूर्ण निगेटिव्ह बातमी आहे. लोकमत कुणाचं वर्तमानपत्र व मीडिया आहे हे समस्त. बातमीत योजनेबद्दल एकही पॉझिटिव्ह मुद्दा नाही.
आम्ही tax भरणार आणि राजकारणी आपल्या मनाला वाटेल तसे पैसे वाटणार हा कोणता नियम आहे.
कालच अजितदादा म्हणाले की सरकार निवडून आणा म्हणजे आम्ही तुम्हाला 3000 देऊ. मग हे पैसे देण्या साठी आम्ही फक्त tax भरावा का? आणि यांनी सत्ता upbhogavi का ? मग यांच्या vetnatun पैसे का देऊ नये? राजकारणी लोकांना tax-free असतो. मग आम्ही मध्यम वर्गीय लोकांना भुर्दंड भरावा का ?