कॉलेज ला असताना माझा कोचिंग क्लास हा जामसांडेकर यांच्या चाळी समोरच होता, दुपारी 2.30 चा लेकचर साठी त्या दिवशी क्लास समोर पोचलो आणि एवढा पोलीस फौजपाठा आणि एवढ्या पोलिसांच्या गाड्या आणि शिवसैनिकांची प्रचंड गर्दी... खरतर मी क्लास साठी पोचलो त्याच्या अर्धा तास आधी हे घडलं होत, पोलिसाना एवढं पळताना मी कधी पाहिलं नव्हतं, साहजिकच त्या दिवशी आमचा लेकचर तर झाला नाही, पण तो तणाव अजूनही चांगलाच आठवतो, त्यातही जामसंडेकर साहेबांच काम खूप होत त्या विभागात त्यामुळे अस काही होईल याची कोणाला कल्पना सुद्धा आली नसेल
अरूण गवळी ला जन्मठेपेच्या शिक्षे पर्यंत... नेणारा.... त्या उन्हाचा उत्कृष्ट तपास करणारा अधिकारी... पोलीस निरीक्षक योगेश चव्हाण आहेत.... सध्या वडाळा टीटी पोलिस ठाण्यात वरिष्ठ पोलीस निरीक्षक आहेत...... His my Batcmate 👌
काकासाहेबांनी दाऊद ला मदत केली अस ऐकून आहे .....त्याबद्दल सुथ्दा डीटेल्स सांगीतल तर काकासाहेब कसे आहेत हे .....त्यांना जाणता राजा समजणारे ह्यांना समजेल......
माझे असे म्हणणे आहे की (१) श्री अरुण गवळी यांचा या मध्दे डायरेक्ट संबंध नव्हता मग जन्मठेप का झाली (२) मानवत खूण खटल्यात उत्तम बारहाते व रुक्मिणी बारहाते यांना सजा का झाली नाही ? (३) हा मला प्रश्न आहे (४) कारण जे खून करतात त्यांनाच सजा होत असते (५) सुपारी देणाऱ्यास नाही (६) दोन्ही प्रकरणे अशीच आहेत (७ सुपारी ची
तुम्ही खूप भारी बोलता... एक विनंती आहे..भारतातील असे काही किस्से आहे...ते आपण कथेच्या माध्यमातून संगलातर तर खूप छान होईल...जस अरोही हत्याकांड...आणि बरेच हत्याकांड..
परत एकदा सत्ता फक्त ताकतवर निर्णय भगवाधारी हिंदुत्ववादी मोदींना द्यायची हिंदू धर्मावर गर्व असेल तर आणि हिंदू धर्म सूरक्षित राहायचा असेल तर.
अरुण गवळी हा राजकीय दृष्टीने जड़ जाईल म्हणून बाळासाहेब यांनी च त्याला या खुनात अडकविले होते,,, आणि हेच् सत्य आहे
भारदस्त आवाजात सांगितलेली ही स्टोरी एकदम भारी वाटली......त्या काळातील मुंबईतील गँग war चित्र समोर उभारले गेले ...एकदम भारी..
कॉलेज ला असताना माझा कोचिंग क्लास हा जामसांडेकर यांच्या चाळी समोरच होता, दुपारी 2.30 चा लेकचर साठी त्या दिवशी क्लास समोर पोचलो आणि एवढा पोलीस फौजपाठा आणि एवढ्या पोलिसांच्या गाड्या आणि शिवसैनिकांची प्रचंड गर्दी... खरतर मी क्लास साठी पोचलो त्याच्या अर्धा तास आधी हे घडलं होत, पोलिसाना एवढं पळताना मी कधी पाहिलं नव्हतं, साहजिकच त्या दिवशी आमचा लेकचर तर झाला नाही, पण तो तणाव अजूनही चांगलाच आठवतो, त्यातही जामसंडेकर साहेबांच काम खूप होत त्या विभागात त्यामुळे अस काही होईल याची कोणाला कल्पना सुद्धा आली नसेल
म्हणजे ६५वयापुढचे सारे गुन्हेगार आता जन्मठेपेतून सुटणार, असेच ना?मग आजन्म कारावास या शिक्षेला काय अर्थ राहिला ?
अरूण गवळी ला जन्मठेपेच्या शिक्षे पर्यंत... नेणारा.... त्या उन्हाचा उत्कृष्ट तपास करणारा अधिकारी... पोलीस निरीक्षक योगेश चव्हाण आहेत.... सध्या वडाळा टीटी पोलिस ठाण्यात वरिष्ठ पोलीस निरीक्षक आहेत...... His my Batcmate 👌
काकासाहेबांनी दाऊद ला मदत केली अस ऐकून आहे .....त्याबद्दल सुथ्दा डीटेल्स सांगीतल तर काकासाहेब कसे आहेत हे .....त्यांना जाणता राजा समजणारे ह्यांना समजेल......
अरूण गवळी च्या अटकेमागची खरी आणि विस्तृत माहिती आपल्या माध्यमातून मिळाली त्या बद्दल धन्यवाद... 🙏
भाऊंना सांगावे की श्रोत्यांची ऐकण्याची ओढ, उत्साह व तळमळ कायम राहण्यासाठी वीडीओ दहा मिनिटांचेच ठेवावे.आता ते दहा मिनिटे पुढे जाऊन ऐकावे लागतात.
माझे असे म्हणणे आहे की (१) श्री अरुण गवळी यांचा या मध्दे डायरेक्ट संबंध नव्हता मग जन्मठेप का झाली (२) मानवत खूण खटल्यात उत्तम बारहाते व रुक्मिणी बारहाते यांना सजा का झाली नाही ? (३) हा मला प्रश्न आहे (४) कारण जे खून करतात त्यांनाच सजा होत असते (५) सुपारी देणाऱ्यास नाही (६) दोन्ही प्रकरणे अशीच आहेत (७ सुपारी ची
S
शूट आउट ॲट.... बघतोय असं वाटलं. सांगण्याची शैली खरंच रंजक आणि उत्कंठावर्धक!
आपली कथा- कथनाची हातोटि चांगली आहे!
तुम्ही खूप भारी बोलता... एक विनंती आहे..भारतातील असे काही किस्से आहे...ते आपण कथेच्या माध्यमातून संगलातर तर खूप छान होईल...जस अरोही हत्याकांड...आणि बरेच हत्याकांड..
आपलं वार्तांकन छान आहे. I appreciate it. मराठीत असे बोलणारे खूप कमी जवळजवळ नाहीच. बरेचसे अशुध्द मराठी बोणाऱ्यांचा अलिकडे भरणा झाला आहे.
अप्रतिम, दमदार आवाजात अशाच स्टोरी सांगा. नाहीतर लोकांना कसे कळणार. शतशः आभार.
रंजक कहानी.अतिशय सहज सोप्या पद्धतीने विषद केली छान.
थोडक्यात सत्य कथणं, रंजक अंदाज, उत्कंठावर्धक, छान.
ही कहाणी आत्तापर्यंत अर्धवट माहित होती... आज तुमच्यामुळे.पूर्णपणे कळाली.... धन्यवाद 🤗
अरुण गवळी बद्दलची संपूर्ण माहीती पहिल्यांदा ऐकली...छान माहीती सांगता आपण....