एकदम सही .. सायबापेक्षा समाज आणि कुटुंब मोठे .. हे साहेब लोक चोर , स्वार्थी आहेत .. त्याना जास्त भाव देउ नका .. काम काय केले ते पहा. ते काय शिवाजी महाराज नाही त्यांच्यासाठी जीव द्यायला.
जेव्हा आपली शेवटची अंत्यविधी निगते ना तेव्हा आपल्या ला खांदा दयायला आपला समाजच असतो.. साहेब नसतात तेव्हा... एकदम बरोबर बोले दादा तुमी.... जय आगरी कोळी... जय शिवराय जय भीम..... 🙏
अशी एकजूट जर 1984साली झाली असती ना तर अज नव्या मुंबईत सिडको नसती 1970साली मुंबई त मराठी लोक 80टक्के होते ते अज2021साली फक्त19टक्के मराठी लोक मुंबई त उरले आहेत आणि81टक्के पर प्रांतीय लोक मुंबई त्राहेत आहेत भविष्यात किंवा पन्नास ते साठ वर्षांत मुंबई मध्ये मराठी लोक फक्त चार ते पाच टक्के उरतील तेव्हा हेच पर प्रांतीय लोक मुंबई महाराष्ट्र मधून वेगळी करण्याची मागणी केंद्र सरकारकडे करतील ही काळया दगडावरची रेघ आहे याला कारणीभूत महाराष्ट्रातील मराठी नेते आहे कारण पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा विदर्भ उत्तर महाराष्ट्र या भागातील आमदार खासदार मंत्री निव्वळ मराठी मतदानावर निवडून येऊन मुंबई मध्ये मराठी भाषेची आणि मराठी लोकांची बाजू घेत नाहीत हे मुंबईतील मराठी माणसाचे किती दुर्दैव आहे शिव सेनेची स्थापना करण्यात आली तेव्हा आगरी कोळी कराडी मागासवर्गीय कोकणी भंडारी या समज्याचे वाडविली तेव्हा महाराष्ट्रातील इतर समाज 1970साली नवी मुंबई आणि मुंबईत जास्त राहत नव्हता मुंबई फक्त नावा पुरती महाराष्ट्र मध्ये आहे
भावा मस्त बोललास नेता मंडळ वरती विश्वास ठेवण्यात अर्थ नाही शेवटी समाज तो समाज गाव तो गाव नेत्यांना त्यातला माणसांची काही घेणंदेणं नसतं नेत्यांचा एकच अपना काम बनता जय भीम जय महाराष्ट्र
जर का समाज एकत्र राहिला तरच या लाचार प्रतिनिधींना त्याची जागा दाखवायला वेळ लागणार नाही. अशीच वज्रमुठ राहिली तर आपलं कोणीही काहीच वाकड करू शकत नाही. जय महाराष्ट्र , जय छत्रपती शिवाजी महाराज👍
@@vikasahire3536 परप्रांतीय चालतील landyanpeksha. तुमचा साहेब मराठी सोडून urdu च्या मागे लागलाय त्याच काय ते बघा. आज उर्दू बोलायला लावेल उद्या सामान कापायला लावेल.. ते पण करणार का? m.timesofindia.com/city/mumbai/mumbai-ahead-of-bmc-polls-sena-floats-talk-of-an-urdu-bhavan-plan-in-byculla/amp_articleshow/81488761.cms
@@vikasahire3536 मी काय आहे त्या पेक्षा तुमची सेना तुम्हाला काय करायला लावतय ते बघण जास्त महत्त्वाच आहे. इथे आज कोणी पक्ष म्हणून नाही तर समाज म्हणुन सोबत आलेत .. तरी urdu अंगावर टाकणारी सेना जवळची वाटत असेल तर तु परप्रांतीय नाही तर जिहादी आहेस.
भावांनो मी बौद्ध आहे 1 जानेवारी ला जसा ह्या मनुवाद्यांनी हल्ला केलेला आमच्यावर मग अख्या महाराष्ट्रात कशी जाळपोळ मोर्चे केले तसच तुम्ही कमीपणा घेऊ नका दाखवून द्या ह्यांना हे आपल्याला वर जाऊ देत नाही आमचा सपोर्ट आहे तुम्हाला माझे मित्र आहेत आगरी कोळी अलिबाग,पेण,खारपडा खूप जागी #दि_बा_पाटील
आज आपला महाराष्ट्र खऱ्या अर्थाने जागा झाला सगळ्यांनी हीच भूमिका घेतली तर आपल्या गावाची, तालुक्याची, जिल्ह्याची प्रगती कोणीही रोखू शकत नाही कोटी ,कोटी प्रणाम
बरोबर .... सगळ्याच समाजातील लोकांना विचार करायला लावणारे विवेचन केले मित्रा ने... आपण वेगवेगळ्या समाजातील असलो तरी मराठी बांधव व भारतीय म्हणून सदैव एक आहोत व एकच राहू... शिका संघटीत व्हा.. व सनदशिर मार्गाने संघर्ष करून स्वतःच व समाजाच, राज्याच, देशाच कल्याण साधा...
@@tiger4115vishay kay ani comment kay....ithe lokanchya samsya varti te bollet....video madhe morcha ch bhag fakt navasathi hota tyat pn nvavrun kahi bolla nahi to....kam nahi tr nahich kely ugach nko tya goshtila ka support karava
@@tiger4115 स्व. दि.बा. पाटील साहेब यांचा इतिहास वाच, हाच भूमिपुत्र जेव्हा मुंबई महाराष्ट्र पासून वेगळी करायचं काम चालू होत तेव्हा आमदार की चा राजीनामा तोंडावर फेकून दिला होता. संयुक्त महाराष्ट्र लढ्यात अग्रेसर होते, कोणतीही सेट्टमेंत न करता, बेल न घेता 1 वर्षा पेक्षा जास्त काळ तुरुंगात होते. जेव्हा मुंबई, नवी मुंबई च्या मूळ भूमिपुत्रांन शेतकऱ्यांना अन्य चालू होता तेव्हा त्यांना न्याय मिळावा म्हणून आंदोलन केलं, त्या आंदोलन वर गोळीबार झाला, तेव्हा तुमचा साहेब कुठ होता, स्वतःच्या छातीवर गोळ्या झेलून शेतकऱ्यांना योग्य न्याय मिळवून दिला. 12.5 टक्के चा कायदा बनवला, त्याचा फायदा सर्व देशातील शेतकरी घेत आहेत. हा तो वाघ ज्याला भेटायला तुमचा साहेब त्यांच्या घरी जयायचे. हेच ते ज्यांनी विधान सभेत मागणी केली होती की बाळ ठाकरे ला अटक करा. कारण हेच आहेत मुंबईचे घरे मालक, हेच आहेत शिवरायांचे खरे मावळे. 5 वेळा आमदार 2 वेळा खासदार 2 वेळा विरोधीपक्ष नेता 1 वेळा नगर अध्यक्ष महाराष्ट्राचे पहिले उत्कृष्ट संसदपटू. आताची property फक्त साधं कवलांच घर. अखंड जनतेसाठी स्वतःच्या घरावर तुळशीपत्र सोडून कार्य करणारा एकमेव नेते. तुमचा साहेब मुलाचा कुठला, ते काम करतात, अस कोणतं काम करता की त्यांच्या मुंबई सारख्या शहरात शंभर, हजारो एकर जमिनी, अमाप संपत्ती. कुठून कमावली. तुमच्या सारख्या बेअक्कल लोकांमुळे गरिबाला त्रास होतंय, साहेब चाटे, घेऊन जा तुमच्या गावाला. तुलना करू नका.
श्री शिवाजीराव मात्रे आपले अभिनंदन आज आपण आपल्या गावा साठी जी वक्तव्य केले ते योग्य असून आपण कुणाचाही दबावाला बळी न पडता आपला समाज तुमच्या सोबत आहे जो कोणी तुम्हास दम देईल त्याचा दम निवडणूकीच्या आपल्या सर्वांच्या मतदानातून काडून दाखवा
धन्य, कट्टर शिवसैनिक सामान्य जनता यामुळे पुन्हा उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब यांच्या पाठीशी भक्कमपणे आकलन,गाव, आहे गद्दाराना धडा शिकविण्यासाठी मतदानाच्या माध्यमातून धडा शिकवु असा, निर्धार,ठामपणे, उभे राहू,😊
Are hi shivsena pahilya pasun aaplya aagri koli lokhana pudhe nahi gheun geli ....Pn ya gosthi aaplya lokhana samjt nahi tyanchi chattat tri pn........ only diba patil jy ho
मराठी माणूस हळूहळू का होईना पण जागा होतोय. नेता कोणताही असो, पक्ष कोणताही असो, तुम्ही तुमच्या अधिकारांसाठी जेव्हा जागृत असता तेव्हा कोणतेही सरकार तुमच्यावर अन्याय करु शकत नाही. आपण स्वतंत्र भारताचे नागरिक आहोत. आपले अधिकार आणि स्वातंत्र्याबददल संवेदनशील रहा.
शिवाजी महात्रे बिल्कुल बरोबरच बोलले, साहेबांनी दत्तक घेतलेल्या गावात जर पाण्याचा, किंव्हा अजून काही अडचणी असतील तर त्या शिंदे साहेबांनी सोडवावयात नाही तर जनता तुमच्या दारा पयर्त येईल, हे पण लक्षात ठेवा जयहिंद जय महाराष्ट्र!
मी मराठा आहे, जमिनी आगरी लोकांच्या गेल्यात. त्या जमिनीवर विमानतळ होणार असेल तर त्यांच्या इच्छेनुसार च नाव दिले पाहिजे...शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे दैवत आहे... त्याचे नाव कुठेही इतर मोठ्या प्रोजेक्ट्ला देता येईल..यात वाद होता कामा नये...आगरी लोकांचाही सन्मान केला पाहिजे.....
सर्व सामान्य लोकांचे म्हणजे महाराष्टातील प्रत्येक माणसाची इच्छा असेल विमातळाला जेष्ठ नेते मा.आमदार मा.खासदार दि.बा.पाटील यांचेच नाव द्यावे पण काही लोक राजकारण करतात ते चुकीचे आहे आगरी कोळी समाज बांधव यांनी नवी मुंबई आधुनिक शहर बनविण्यासाठी मोठा त्याग केला आहे. राज्य सरकार किंवा केंद्र सरकार ह्यांनी राजकारण करू नये नवी मुंबई विमातळाला दि.बा पाटील यांचंच नाव द्यावे ही विनंती 🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽
असं तर आम्ही आगरी कोळी समाज सर्व रोज येणाऱ्या जाणाऱ्या साहेबांना पाहतात आणि साहेब असतील ते त्यांच्या घरी आणि दादा तु माफी नोको मागू तु काय चुकीचं नाही बोलय 💪💪
मित्रांनो तुमच्यावर आजून दबाव टाकतील हे लोक. पण तुम्ही घाबरु नका. मित्रा, हे नक्की खांदा देण्यासाठी आपणच असतो. कोणी साहेब नसतो. जो आपल्या समाजबांधवांशी इमानदार नाही. तो साहेबांचा तरी कसा इमानदार असू शकतो ? शिंदे यांनी दत्तक घेतलेल्या गावात काम केले असते तर हि वेळच आली नसती त्याच्यावर. तुम्ही एकनाथ शिंदे यांना आरसा दाखवलात आणि स्वतः ला बघून ते घाबरुन यांच्या-त्याच्या मागे लपायला लागलात.
Agreed with what he said, why cant they take criticism positively and work for the betterment of these people... Dont have to be sorry for anything.... Shiv Sena has started loosing its sheen... Request the top leadership of shiv sena to be considerate of these people's demands
विडिओ आवडल्यास फक्त एक share करा Pls 😊
धन्यवाद ! ♥️🙏🌹
Je kai bolalale bhau khara aahe .. maage gheu naka.. ur rght ....
काही माफी मागू नको तू बोरोबर केले आहे
एकदम सही .. सायबापेक्षा समाज आणि कुटुंब मोठे .. हे साहेब लोक चोर , स्वार्थी आहेत .. त्याना जास्त भाव देउ नका .. काम काय केले ते पहा.
ते काय शिवाजी महाराज नाही त्यांच्यासाठी जीव द्यायला.
Ok
Yyyyyyyyyyy
हा च खरा बाळासाहेबांचे शिवसैनिक जय महाराष्ट्र
Barobar bhau
ARA BABANO , TE DIBA PATIL SATHI EKATRA JHALELE , AALE SHIVSAINIK SHIVSAINIK KARAILA
शिवाजी म्हात्रे तूम्ही मोठे होणार हे नक्कीच 🚩🚩
नावाला जागलास भावा...👍✊अन्यायाला आणि धमक्यांना कधीच भिक घालणार नाही.... आम्ही सर्व समाजबांधव तुझ्या सोबत आहोत.....जय भवानी जय शिवराय! 🚩🚩🚩
आपल्यामुळे ते आहेत त्यांच्यामुळे आपण नाही हे दाखवूनच द्या शिवाजी म्हात्रे दादा💪
आपल्या भूमिपुत्रांना साथ देण त्यांच्या पाठीमागे उभा राहणं हीच सर्वात मोठी गोष्ट आहे. जय भूमिपुत्र जय आगरी 🙏🙏🙏
स्थानिक लोकांना कोणतंच पक्ष किंवा नेतेमंडळी ही आमदार खासदार मंत्री किंवा पक्षांचं पद देत नाहीत ही शोकांतिका आहे
मर्द शिवाजी म्हात्रे जिंदाबाद,योग्य बोलला भावा
❤👍 असा नडाणारा कार्यकर्ता सर्व पक्षात हवा ❤👍
अगदी बरोबर बोललात तुम्ही सर्व गाव एक झाले तर कोण्ही तुमचे वाकडे करू शकत नाही...
शाब्बास आगरी समाज कोणाच्या दबावाखाली काम करणार नाही खुलेआम आव्हान दिले.
धन्यवाद. म्हात्रे. समाज एक राहीला पाहिजे. विरोध ला विरोध.
दादा तुम्ही खर बोललात एखादा सामान्य माणूस अडचणी असेल तर कोनी राजकारणी नाही तर आपला समाज आणि सामान्य माणूस मदतीला धावून येतो..👍🙏
शिवाजीम्हात्रे बरोबरबोलले आगेबढो जयभवानी
जेव्हा आपली शेवटची अंत्यविधी निगते ना तेव्हा आपल्या ला खांदा दयायला आपला समाजच असतो..
साहेब नसतात तेव्हा...
एकदम बरोबर बोले दादा तुमी....
जय आगरी कोळी...
जय शिवराय
जय भीम..... 🙏
Great.bhava
👌
बरोबर बोलत आहे भावा,,,,पुढारी कुणाचे नसतात,,, समाज आपल्या साठी कायम उभा असतो,,,,
👌🚩
Mast bhau tumhi bolalat.
जबरदस्त भावा असाच जनतेचा संयम तुटला की लोकप्रतिनिधी आणि नेत्यांना कळेल त्यांची जागा 😡😡😡
एकदम बरोबर.लवकर ओळखलत यांना यांची जागा दाखवाच.तुम्ही योग्यरित्या जात आहात यांना जवळ उभेपण करु नका.सलाम आहे तुमच्या हिमतीला आगरी बच्चा सच्चा आहे.
अशी एकजूट फक्त आगरी लोकांनमद्येच दिसून येते, आगरी बांधवांची अशी एकजूट मराठी बांधवानी जपली पाहिजे तरच हा महाराष्ट्र वाचेल
अशी एकजूट जर 1984साली झाली असती ना तर अज नव्या मुंबईत सिडको नसती 1970साली मुंबई त मराठी लोक 80टक्के होते ते अज2021साली फक्त19टक्के मराठी लोक मुंबई त उरले आहेत आणि81टक्के पर प्रांतीय लोक मुंबई त्राहेत आहेत भविष्यात किंवा पन्नास ते साठ वर्षांत मुंबई मध्ये मराठी लोक फक्त चार ते पाच टक्के उरतील तेव्हा हेच पर प्रांतीय लोक मुंबई महाराष्ट्र मधून वेगळी करण्याची मागणी केंद्र सरकारकडे करतील ही काळया दगडावरची रेघ आहे याला कारणीभूत महाराष्ट्रातील मराठी नेते आहे कारण पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा विदर्भ उत्तर महाराष्ट्र या भागातील आमदार खासदार मंत्री निव्वळ मराठी मतदानावर निवडून येऊन मुंबई मध्ये मराठी भाषेची आणि मराठी लोकांची बाजू घेत नाहीत हे मुंबईतील मराठी माणसाचे किती दुर्दैव आहे शिव सेनेची स्थापना करण्यात आली तेव्हा आगरी कोळी कराडी मागासवर्गीय कोकणी भंडारी या समज्याचे वाडविली तेव्हा महाराष्ट्रातील इतर समाज 1970साली नवी मुंबई आणि मुंबईत जास्त राहत नव्हता मुंबई फक्त नावा पुरती महाराष्ट्र मध्ये आहे
@@prabhakarnaik2457 तेव्हा तुमचे आगरी नेते काय करत होते मग
जब जगो तब सवेरा
९६ कोळी मराठा
@@prabhakarnaik2457 एकदा बोलतोय 1970 ला 80% मराठी समाज मुंबईत होता, एकदा बोलतोय मराठी समाज कमी होता.काय बोलतोय तुला तरी कळते का?
एक दिवस हे साहेब आपल्याला गायब करतील एक नंबर बोलला
भावा मस्त बोललास नेता मंडळ वरती विश्वास ठेवण्यात अर्थ नाही शेवटी समाज तो समाज गाव तो गाव नेत्यांना त्यातला माणसांची काही घेणंदेणं नसतं नेत्यांचा एकच अपना काम बनता जय भीम जय महाराष्ट्र
जर का समाज एकत्र राहिला तरच या लाचार प्रतिनिधींना
त्याची जागा दाखवायला वेळ लागणार नाही. अशीच वज्रमुठ राहिली तर आपलं कोणीही काहीच वाकड करू
शकत नाही. जय महाराष्ट्र , जय छत्रपती शिवाजी महाराज👍
भावा संपूर्ण समाज तुझ्या पाठीशी आहे घाबरु नको
साहेब आपल्या विचारांला मनापासून धन्यवाद छान बोललात आपण एकत्र आसंल पाहिजे
स्व.आनंद दिघेंचा शिव सैनिक शिवाजी म्हात्रे खरे बोलला .
खर बोलला भाउ तु
भावा समाजासाठी जगलास तुला जय महाराष्ट्र भावा
Thanx ... Unity is power...
आई वडिलांच्या एवढे मोठे दैवत ह्या जगात नाही
वा वा भावा मानल पायजे तुला आणि तुझा समाज प्रेमाला.
खरंच भावा नावा प्रमाणेच भिडलास तुला खूप खूप शुभेच्छा
True 👍
Great
बिलकुल बरोबर आहे व सत्य विचार आहे 🙏🙏🙏अशिच जागरुकता जनतेमध्ये निर्माण व्हायला पाहिजे!"अंधभक्त बनू नये! 🙏
भाऊ बरोबर बोलता तुम्ही माफी मागू नको जे होईल ते बघू संपूर्ण भूमिपुत्र तुझ्या पाठीशी आहे
जेय शिव सेना जेय महारास्ट्र उद्धव ठाकरे साहेब जिंदाबाद
माननीय शिवाजी म्हात्रे यांचे अभिनंदन .
शिवसेना लाचार होती आहे आणि राहणार
मग काय भाजपाच्या परप्रांतिय लोकां बरोबर जातो
@@vikasahire3536 परप्रांतीय चालतील landyanpeksha. तुमचा साहेब मराठी सोडून urdu च्या मागे लागलाय त्याच काय ते बघा. आज उर्दू बोलायला लावेल उद्या सामान कापायला लावेल.. ते पण करणार का?
m.timesofindia.com/city/mumbai/mumbai-ahead-of-bmc-polls-sena-floats-talk-of-an-urdu-bhavan-plan-in-byculla/amp_articleshow/81488761.cms
मग तु परप्रांतियच दिसतोय
@@vikasahire3536 मी काय आहे त्या पेक्षा तुमची सेना तुम्हाला काय करायला लावतय ते बघण जास्त महत्त्वाच आहे. इथे आज कोणी पक्ष म्हणून नाही तर समाज म्हणुन सोबत आलेत .. तरी urdu अंगावर टाकणारी सेना जवळची वाटत असेल तर तु परप्रांतीय नाही तर जिहादी आहेस.
सेना आता सोनिया सेना आहे थोड्या दिवसांनी अल्ला अकबर सेना होणार
तुम्ही ग्रामस्थ एकत्र आलात तेच तुमची ताकद जय महाराष्ट्र भाऊ लय भारी
शिवाजी म्हात्रे तू माफी मागू नको आम्ही आहे तुझा सोबत कोण वाकड करतो तुझा आम्ही बघतो😡
❤️❤️❤️❤️
जसा सिडको ला अंदोलन केला ना तस अंदोलन त्या साहेबाच्या घरा समोर पण होईल हे लक्षात ठेवा नाद करा पण आगरी लोकांचा नाय
@@kishorkalekar4194 अगदी बरोबर✔️
🔥🔥🔥💯
Fkt bolun dakhau nka jevha garaj padal tevha tya dada chya pathishi ubhe rha sagle bhumiputr
भावांनो मी बौद्ध आहे 1 जानेवारी ला जसा ह्या मनुवाद्यांनी हल्ला केलेला आमच्यावर मग अख्या महाराष्ट्रात कशी जाळपोळ मोर्चे केले तसच तुम्ही कमीपणा घेऊ नका दाखवून द्या ह्यांना हे आपल्याला वर जाऊ देत नाही आमचा सपोर्ट आहे तुम्हाला माझे मित्र आहेत आगरी कोळी अलिबाग,पेण,खारपडा खूप जागी #दि_बा_पाटील
बापा पेक्षा साहेबाला मानणाऱ्यांची जात यांची..भावा भिऊ नकोस.. आम्ही तुझ्या सोबत आहोत
खरं बोललात दादा तुम्ही जेव्हा एखाद्या प्रसंग आला तर पहिला आपला समाज उपयोगी येतो
बरोबर बोललास भावा, प्रत्येकाने असे विचार ठेवले तरच हे राजकारणी वठणीवर येतील
मस्त बोलतोस भावा असच एक जुट समाज राहीला तर चागला विकास होईल तुलढत रहा आम्ही तुझ्या पाठीशी आहोत.
एकीचे फळ नक्कीच मिळेल, अशीच एकजूट प्रत्येक समाज दाखवेल तर लोकप्रतिनिधी आपल्यातलेच निवडून येतील, जय शिवराय जय भीम 🙏🏻🙏🏻
आम्ही पाठीशी आहोत शिवाजी म्हात्रे यांना, जय आगरी कोळी
आज आपला महाराष्ट्र खऱ्या अर्थाने जागा झाला सगळ्यांनी हीच भूमिका घेतली तर आपल्या गावाची, तालुक्याची, जिल्ह्याची प्रगती कोणीही रोखू शकत नाही कोटी ,कोटी प्रणाम
वा भावा खरंच मानलं तुला असे बोलणारे असतील तर नेत्यांची चड्डीउतरवू शकतो जय हिंद जय महाराष्ट्र
भावानो तुम्ही फक्त आवाज द्या पूर्ण महाराष्ट्र तुमच्या बरोबर आहे 💐जय भवानी 💐 जय शिवाजी 💐
घटनाबाह्य सरकारने सामान्य नागरिकांना धमकवू नये!
वाकलन करांचा मनःपूर्वक अभिनंदन 🌹🌹🌹🌹🌹
😮😮
दुःख हे आहे कीं शिवसेना प्रमुखच निरर्थक आहे
एकजुट ठेवा मित्रांनो, कुनीच काही वाकड करू शकत नाही.
सुपर भाई आखा महाराष्ट्र तुमच्या पाठीसी आहे👍👍👍
बरोबर .... सगळ्याच समाजातील लोकांना विचार करायला लावणारे विवेचन केले मित्रा ने... आपण वेगवेगळ्या समाजातील असलो तरी मराठी बांधव व भारतीय म्हणून सदैव एक आहोत व एकच राहू... शिका संघटीत व्हा.. व सनदशिर मार्गाने संघर्ष करून स्वतःच व समाजाच, राज्याच, देशाच कल्याण साधा...
दादा बरोबर बोलते तुमि... जय महाराष्ट्र
" एक तर काम करायचे नाही, आणि लोकांचा बाप आहे असा माज दाखवायचा।" अशा नेत्यांना रस्त्यात तुडवा।
👌👌👌👌
🤘🏻👍🏻
D b patil cha evadh karya ahe ka nav dyayala yana navi mumbai chya pudhe kon olakhte.
@@tiger4115vishay kay ani comment kay....ithe lokanchya samsya varti te bollet....video madhe morcha ch bhag fakt navasathi hota tyat pn nvavrun kahi bolla nahi to....kam nahi tr nahich kely ugach nko tya goshtila ka support karava
@@tiger4115
स्व. दि.बा. पाटील साहेब यांचा इतिहास वाच,
हाच भूमिपुत्र जेव्हा मुंबई महाराष्ट्र पासून वेगळी करायचं काम चालू होत तेव्हा आमदार की चा राजीनामा तोंडावर फेकून दिला होता.
संयुक्त महाराष्ट्र लढ्यात अग्रेसर होते, कोणतीही सेट्टमेंत न करता, बेल न घेता 1 वर्षा पेक्षा जास्त काळ तुरुंगात होते.
जेव्हा मुंबई, नवी मुंबई च्या मूळ भूमिपुत्रांन शेतकऱ्यांना अन्य चालू होता तेव्हा त्यांना न्याय मिळावा म्हणून आंदोलन केलं,
त्या आंदोलन वर गोळीबार झाला, तेव्हा तुमचा साहेब कुठ होता, स्वतःच्या छातीवर गोळ्या झेलून शेतकऱ्यांना योग्य न्याय मिळवून दिला.
12.5 टक्के चा कायदा बनवला, त्याचा फायदा सर्व देशातील शेतकरी घेत आहेत.
हा तो वाघ ज्याला भेटायला तुमचा साहेब त्यांच्या घरी जयायचे.
हेच ते ज्यांनी विधान सभेत मागणी केली होती की बाळ ठाकरे ला अटक करा.
कारण हेच आहेत मुंबईचे घरे मालक,
हेच आहेत शिवरायांचे खरे मावळे.
5 वेळा आमदार
2 वेळा खासदार
2 वेळा विरोधीपक्ष नेता
1 वेळा नगर अध्यक्ष
महाराष्ट्राचे पहिले उत्कृष्ट संसदपटू.
आताची property फक्त साधं कवलांच घर.
अखंड जनतेसाठी स्वतःच्या घरावर तुळशीपत्र सोडून कार्य करणारा एकमेव नेते.
तुमचा साहेब मुलाचा कुठला,
ते काम करतात,
अस कोणतं काम करता की
त्यांच्या मुंबई सारख्या शहरात शंभर, हजारो एकर जमिनी, अमाप संपत्ती. कुठून कमावली.
तुमच्या सारख्या बेअक्कल लोकांमुळे गरिबाला त्रास होतंय, साहेब चाटे, घेऊन जा तुमच्या गावाला.
तुलना करू नका.
गावकी आणि भावकी व आपला समाज एकत्र ठेवा कुणाची हिम्मत होणार नाही आपल्या मागे लागायची
शिवचरित्र वाचलं पाहिजे सगळ्यांनी 👍🏻
जय शिवराय 🚩
समाजात एकी हिच आपल्या हितासाठी आहे. बरोबर आहे.शिवाजी म्हात्रे 👍
बरोबर बोलास भावा साहेब नहीतर आपली जवळची मानस कामी येतात आपल्या.....
जय महाराष्ट्र जय शिवराय,भावा जे तु आपल्या वाकलन गावात आपल्या समाजाला जी जळ जळीत अंजन घालणारे भाषण केले खरं आहे भावा तुला मानाचा मुजरा,,
एकदम बरोबर बोलला भावा. काही लोकांना साहेब बापापेक्षा मोठा वाटतो जसा काय तोच त्यांचा बाप आहे 😂😂😂😂😂 असेल ही काही सांगता येत नाही 🤪
JAY AAGRI KOLI ❤❤❤.SHIVAJI DADA MHATRE.
Now that's called UNITY, Respect 💯
Very true and honest man.❤❤❤
श्री शिवाजीराव मात्रे
आपले अभिनंदन
आज आपण आपल्या गावा साठी जी वक्तव्य केले ते योग्य असून आपण कुणाचाही दबावाला बळी न पडता आपला समाज तुमच्या सोबत आहे जो कोणी तुम्हास दम देईल त्याचा दम निवडणूकीच्या आपल्या सर्वांच्या मतदानातून काडून दाखवा
जय महाराष्ट्र खरे सैनिक
'बापापेक्षा साहेबाला मान जास्त देणारी' हे वाक्य ऐकूनच समजलं 🤣
धन्य, कट्टर शिवसैनिक सामान्य जनता यामुळे पुन्हा उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब यांच्या पाठीशी भक्कमपणे आकलन,गाव, आहे गद्दाराना धडा शिकविण्यासाठी मतदानाच्या माध्यमातून धडा शिकवु असा, निर्धार,ठामपणे, उभे राहू,😊
धन्यवाद दादा मनापासून आभार आणि शुभेच्छा
महाराष्ट्राचा पुढील मुख्यमंत्री हा उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचाच असेल
Shivaji Mhatre... Right 💯 Mafi magu nokos ...only #DBPatilInternationalAirport
आम्ही शिवाजी म्हात्रे यांना आमचा पाठिंबा आहे
First Class 👍 👍 👍
भावांनो अशीच १ जूट ठेऊ नाहीतर हे नेते लोक आपली टकली करतील .
👌🙏
Ha🔥
Are hi shivsena pahilya pasun aaplya aagri koli lokhana pudhe nahi gheun geli ....Pn ya gosthi aaplya lokhana samjt nahi tyanchi chattat tri pn........ only diba patil jy ho
Ek number bolala bhava
Bhawanno pahilya jamini wikna band kara ,nahitar ashi wel ali nasti bhumiputrawar.
ओन्ली गाँववाला भूमिपुत्र अमर रहे अमर रहे दीबा पाटिल अमर रहे
Very good understanding of these people. Need such people in society.
संपूर्ण वाकलन गाव नाही तर संपूर्ण समाज त्याच्या सोबत आहे
शिवाजी भाई अक्खा महाराष्ट्र सोबत आहे तुमच्या.
आपला समाज एक होतोय खर बोललास भाऊस 🥰❣️😘 फक्त दि बा पाटील साहेब 🥰
Shisena lachar lochat jyana shri.Balasahebani shivya ghatlya tyanchya mandil mandi lavun basun biryani khatat shirkurmat mishi budvun chattat...hateeeerrrr
मराठी माणूस हळूहळू का होईना पण जागा होतोय. नेता कोणताही असो, पक्ष कोणताही असो, तुम्ही तुमच्या अधिकारांसाठी जेव्हा जागृत असता तेव्हा कोणतेही सरकार तुमच्यावर अन्याय करु शकत नाही. आपण स्वतंत्र भारताचे नागरिक आहोत. आपले अधिकार आणि स्वातंत्र्याबददल संवेदनशील रहा.
मस्त बोलला भाऊ, बरोबर. जय महाराष्ट्र.
my God what a resonating statement........Shabaas Bhai ek number!
आताची शिवसेना ही बाळासाहेबांची नाही. माझ्यामते शिवसेनेने पक्षाचं नावं बदलाव.
Dum lagtoy nav badlayla
Thakresena
Sharad and soniya sena
शवसेना
Ho
भावा एकच नंबर तुच खरा शिवसेनेचा खरा कार्यकर्ते बाकीचे नि पण खरा शिव सैनिक होऊन दाखवा अता खरी वेळ आली आहे
शिवाजी म्हात्रे योग्यच बोलले आहेतं, त्यांना कोणाच्या हि दबावाला बळी पडू नये,
शिवाजी महात्रे बिल्कुल बरोबरच बोलले, साहेबांनी दत्तक घेतलेल्या गावात जर पाण्याचा, किंव्हा अजून काही अडचणी असतील तर त्या शिंदे साहेबांनी सोडवावयात नाही तर जनता तुमच्या दारा पयर्त येईल, हे पण लक्षात ठेवा जयहिंद जय महाराष्ट्र!
मी मराठा आहे, जमिनी आगरी लोकांच्या गेल्यात. त्या जमिनीवर विमानतळ होणार असेल तर त्यांच्या इच्छेनुसार च नाव दिले पाहिजे...शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे दैवत आहे... त्याचे नाव कुठेही इतर मोठ्या प्रोजेक्ट्ला देता येईल..यात वाद होता कामा नये...आगरी लोकांचाही सन्मान केला पाहिजे.....
अगदी बरोबर 👌👍
सर्व सामान्य लोकांचे म्हणजे महाराष्टातील प्रत्येक माणसाची इच्छा असेल विमातळाला जेष्ठ नेते मा.आमदार मा.खासदार दि.बा.पाटील यांचेच नाव द्यावे पण काही लोक राजकारण करतात ते चुकीचे आहे
आगरी कोळी समाज बांधव यांनी नवी मुंबई आधुनिक शहर बनविण्यासाठी मोठा त्याग केला आहे. राज्य सरकार किंवा केंद्र सरकार ह्यांनी राजकारण करू नये
नवी मुंबई विमातळाला दि.बा पाटील यांचंच नाव द्यावे ही विनंती 🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽
जय महाराष्ट्र उद्धव बाळासाहेब ठाकरे
"Samaaj motha kara, sahebanna karu naka..." ek number vakya. ♥️🔥🔥
SAAHEB DOKYAVAR BASUN HAGTAT GHAPAGHAP
AGDI BAROBAR
उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचाच विजय होणार.
एकदम खर बोललास भावा. समाज एकत्र राहणं गरजेचं आहे ..... कसले साहेब आणि कसले कोण हे.......
भावा लय भारी बोललात जय महाराष्ट्र
असं तर आम्ही आगरी कोळी समाज सर्व रोज येणाऱ्या जाणाऱ्या साहेबांना पाहतात आणि साहेब असतील ते त्यांच्या घरी आणि दादा तु माफी नोको मागू तु काय चुकीचं नाही बोलय 💪💪
as great as a man only उद्धव बाळासाहेब ठाकरे ,जय महाराष्ट्र
मित्रांनो तुमच्यावर आजून दबाव टाकतील हे लोक. पण तुम्ही घाबरु नका. मित्रा, हे नक्की खांदा देण्यासाठी आपणच असतो. कोणी साहेब नसतो. जो आपल्या समाजबांधवांशी इमानदार नाही. तो साहेबांचा तरी कसा इमानदार असू शकतो ? शिंदे यांनी दत्तक घेतलेल्या गावात काम केले असते तर हि वेळच आली नसती त्याच्यावर. तुम्ही एकनाथ शिंदे यांना आरसा दाखवलात आणि स्वतः ला बघून ते घाबरुन यांच्या-त्याच्या मागे लपायला लागलात.
आगदी बारोबर
अगदी बरोबर बोलले जय महाराष्ट्र।।
एकजुट राहुद्या भावांनो उध्दव सायबांच्या ,शिवसेनेच्या पाठीमागे भक्कम रहा ,जय महाराष्ट्र
भावा उभा महाराष्ट्र सोबत आहे तुझ्या...ज्या जनतेच्या जिवावर निवडुन येतात तिच्यावर उडतात🙏😠
साहेबांना ही , लाथा द्या, लायकी नाही ह्यांची।
भाऊ लय भारी बोलला ,भावा जे खरे आहे: तेच बोलाला.मंत्री लोकांनी ची वाट लावली आपल्या माहाराष्ट्र माणसाची .
आता नवी मुंबई विमानतळाला इथे फक्त आणि फक्त
आदरणीय लोकनेते दि. बा. पाटील साहेब
यांच्याच नावाचं विमानतळ असेल..
Agreed with what he said, why cant they take criticism positively and work for the betterment of these people...
Dont have to be sorry for anything....
Shiv Sena has started loosing its sheen...
Request the top leadership of shiv sena to be considerate of these people's demands
काही माफी मागू नको...ठाण्याचा दाढी काही कामाचा नाही
😛😛😛😛😛😛👍👍👍
👍
मित्रानो तुम्ही अगदी बरोबर बोलत आहात. दि बा पाटील साहेबांचे नाव देयलाच पाहिजे.. आणि सर्व आगरी समाजाने आणि सर्व बहुजन समाज आपल्या सोबत असेल . 👍