आतली बातमी Live : अक्षयचं एन्काऊंटर; पण दोन आरोपी अजून फरारच… | Badlapur Incident | Breaking News
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 22 ก.ย. 2024
- Breaking News | आतली बातमी Live:
अक्षयचं एन्काऊंटर; पण दोन आरोपी अजून फरारच… | अक्षय शिंदेंनी गोळी का झाडून घेतली ? | Badlapur Incident
#badlapur #maharashtranews #marathinews #lokmat
Panelist:
🗣 Ashish Jadhao (Editor)
🗣 Mayuri Chavan - Reporter
🗣 Ranjeet Ingale - Reporter
Subscribe to Our Channel 👉🏻
www.youtube.co...
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: bit.ly/LokmatApp
Like Us On Facebook ► / lokmat
Follow Us on Twitter ► / milokmat
Instagram ► / milokmat
भाजपचे संस्थाचालक, अन्य आरोपी फरार आहेत, त्यांना वाचवण्यासाठी अक्षय ला उडवलं, आता बाकीचे आरोपी वाचतील.
त्यांना पण उडवा.
या सर्व प्रकरणाला सरकार आणि देवेंद्र फडणवीस हे जबाबदार आहेत आणि यामुळेच या सरकारचे नाक चक्की होत आहे शासन न्यायालय आहे कशासाठी
महाराष्ट्रातील गृह मंत्री पदावरील माणसालाच अटक करून त्याची चौकशी किंवा नार्को टेस्ट करा
एक निशस्त्र माणूस पोलिसांच्या ताब्यात असताना त्यांची बंदुक हिसकावतो आणि त्यांचेवर गोळीबार करतो या वर विश्वास बसणे कठीण ..
या प्रकरणांतील बाकीचे आरोपी फरार झाले की सत्ताधाऱ्यांनी फरार करायला मदत केली
You are right..👌👌👌👍👍👍
Ashish sir ja officer LA gholi lalgali Te saty nahi Thayne pyratham sawatala goli marun ghathali asvi nanthar encounter Kali asawi
या प्रकरणी फडणवीस ला आरोपी करण्यात आले पाहिजे
आरोपीला बेड्या घातल्या नव्हत्या का ? घातल्या असत्या तर बंदुक हिसकावुन घेउ शकतो का ? कुछ तो गडबड है दया …
बरोबर बोलताय सर
सरकारचं अभिनंदन❤❤❤
विकृत नराधमास मारलं, महाराष्ट्र पोलीसचं अभिनंदन❤❤❤
भारतात न्यायालय आहे, न्याय नाही, मग एन्काउंटर करून न्याय भेटला.
संस्थाचालक आणि बाकीच्या लोकांना अटक करा ना
पोलिस यातून काय सिद्ध करू पाहतायत.
मुख्य आरोपी मोकळा करण्यासाठी आरोपी संपवला..
अक्षय शिंदे हा नराधमाच होता त्याचा मृत्यू झाला त्याबद्दल कोणाला वाईट वाटण्याचा प्रश्नच नाही पण जो न्याय अक्षय शिंदे ला तोच न्याय आपटेला पण देणार आहे का हे सरकार
Nahi denar Karan to bjp aani Rss shi nagdit aahe
मोठे मासे वाचवण्यासाठी तर हे नाही ना झाले
nahi
@@Parag_Deshpandenahi mag kuthe farar zale bakiche aaropi farar zale ki farar kele gele,bjp aani Rss chi lok aahet mhanun ka
Mansukh hiren la visarla ka aashish....
Barobar
Tasach aahe
सरकारी वकील यांना या गोष्टीचा उलगडा करणे अपरिहार्य रहाणार आहे , न्याय व्यवस्थेवर अघात नव्हे काय?
फडणवीस गृहमंत्रीपदावर असे तो हे असं होतं राहणारच.
शेंबड पोर देखिल विश्वास ठेवणार नाही 😂
धन्यवाद आशिष जाधव व मयुरी चव्हाण लोकमत.
रावणाचे समर्थक जोपर्यंत या देशात आहेत तोपर्यंत या देशातील महिला कश्या सुरक्षित रहातील.
अगदी बरोबर
Ho barobar tuzyasarkya rawnache amhi samrthan karar nahi
आपटे अँड गँग la वाचवण्यासाठी च हा एन्काऊंटर झाला आहे....
आपटे चा एन्काऊंटर करायला पाहिजे होत. अक्षय ला सोडून द्यायला पाहिजे होत बरोबर न
मुख्य आरोपि वाचवण्यासाठी हा प्रकार झाला असं वाटते तो आरोपि नाही शाळेचा मालक गुन्हेगार आहे त्याला राजकीय फसवणुक करुन मारले असं वाटते
शंका येते हे नक्की
पुलिस यांचं ताब्यात असलेला आरोपी आस करु शकत नाही
योग्य वेळी योग्य शिक्षात..
याच्यावर डिबेट करण्यापेक्षा जाधव साहेब चांगल्या महाराष्ट्राचे हिताचे डेबिट करा व शेतकऱ्यांचे व्यवस्थापनाच्या विरोधात केलं नाही हो व शेतकऱ्यांची तक्रार घेणं त्यांना मदत करा हो शासनाला सांगा जाधव साहेब असे डिबेट करण्यापेक्षा शेतकऱ्यांच्या बाजूची डेबिट पहा आणि करा
आता जयदिप आपटेला पोलीसी नव्हे तर लष्करी संरक्षण आवश्यक आहे...
मारला चांगल आहे पण आता फरार असलेल्या आरोपीच काय होणार ??
असं न होता फरार असलेल्यांना पकडुन हजर करावे !!
आपटे ला वाचवण्यासाठी आखला गेलेला प्रकार आहे
जे घडलं ते चांगले शिवरायांच्या मनाप्रमाणे घडलं
जर तळोजा जेलमधून बदलापूरला अक्षय शिंदेला न्यायचे होते तर सरळ शिळ फाट्या पर्यंत आणून बदलापूरला न नेता पोलीस मुंब्रा बायपास पर्यंत का आले? असा वळसा घालून मुब्रा बायपास वरून त्याला नेण्याचे नक्की कारण काय? कुछ तो गड़बड़ है भैया कुछ तो गड़बड़ है ..........
😮 पोलीस अधिकारी फडणवीचे गलम हाहेत जनतागहि भाड मे माझे घर सुरक्षित हाह हें फडणवीस आणी yekanat आपली लडकी बहीण बोलत हाहेस
फरार असलेले अन्य आरोपी आणि भाजपच्या संस्थाचालकांना वाचवण्यासाठी याला उडवलं, आता या दोषी संस्थाचालकांना पण उडवा.
नीच अक्षय शिंदे हा स्वतःच्या घरातला माणूस आहे असं समजून काही लोकांना त्रास होत आहे
इसमे कूछ तो गडबड हैं दया.
देवा भाऊ का तडका ❤
विरोधी पक्ष का अंग अंग भडका
फरार आणि इतरांचा तपास अजूनही होऊ शकतो. त्यात काय ?
ते आरोपी फरार आहे तेच मुख्य आरोपि वाचवण्यासाठी झाले ला प्रकार आहे
हा चित्रपट आला हाहे जनता सावद राहा
प्रशासनावर कार्यवाही व्हावी, हे ठीक. मात्र आरोपीचा encounter झाला, त्याची बाजू का सावरता?
ह्या मध्ये सूत्रधार दोन आहेत.
1. फडणवीस
2. उज्ज्वल निकम
दया बहोत बडा गडबड है?
आरोपीला पोलिसांनी रिव्हॉल्व्हर चालवण्याचे प्रशिक्षण दिले होते का ?
ज्यांना हे आवडलं नाही त्यांनी घरात दुखवटा पाळावा 😂
Tula pan khota case madhi phasvoon goli jhadli pahije
तो पोलीस अधिकारी काय झोपेत होता का? 😂का सिनेमा मध्ये होत तस झाल की गप्पा मारत मारत आरोपी ला घेऊन जात होते का ?😂आरोपी बिर्याणी खात होता का?😂 काय राव पोलीस खात किती दर्जा घालवणार काय माहित
गोलमाल हैं भाई गोलमाल हैं..
महाराष्ट्रचा सत्यानाश चालवलेल्या गुह मंत्र्यांचा इंडीया गेट वर शेवटचा संत्कार घ्या..
गुन्हेगाराला शिक्षा नक्कीच व्हायला पाहिजे. पण आता पोलिसांचा हलगर्जी पणा शाळा चालकांना वाचवायला हे घडवून आणले गृहमंत्री सपशेल फ्लॉप हीरो ठरले आहेत. कधी नव्हे तो राज्याची कायदा व्यवस्था देशोधडीला लागली आहे.
पोलीसांचे हार्दीक अभिनंदन 🎉🎉🎉🎉
अमोल तू आरोपी सारखं बोलतोय
आशिष 😊, ह्याचे postmortem कूपर la करायला पाहिजे, आपले vichar
पोलिसांनी भारतीय न्यायव्यवस्थाला सरळ सरळ challenge केलं आहे..
निखळ राजकारण आहे.
आपटे, मुख्याध्यापिका अगदी सहज आता बाहेर येणार.
म्हणजे सिस्टीम मधील लोक पुन्हा निश्चिंत होणार..
पुन्हा पुन्हा दुर्दैवी घटना घडत राहणार. मुलीचं भवितव्य अंधारात राहणार..
Apteche Kay
याला महाराष्ट्र सांभाळता नाही
आपटे सुटले
पोलिसांनी एनकाउंटर केला असेल तर अभिनंदन
आणी पोलिसांनी जाणून बुजून एनकाउंटर केला असेल तर त्यांचं डबल अभिनंदन
आरोपी पोलीसांच्या ताब्यात असताना ,पोलीसांची बंदुक आरोपीचे हाती गेली कशी,आरोपीला बंदुक चालविणेचे ज्ञान असावे असे वाटत नाही.आरोपीने पोलीसावर बंदुक चालविली हे सुध्दा गैर वाटते आरोपीचा इनकौंटर चुकीच्या मार्गाने झाला .आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी ही जनतेची रास्त मागणी आहे .फाशीची शिक्षा न्यायालयाच्या आदेशाने होते .इथे तर कायदा हातात घेऊन गैरमार्गाचा अवलंब करुन इन्काऊंटर घडवून आणलेला दिसत आहे .
नियतीने बदला घेतला आता जे फरार आहेत त्यांचा नियतीने बदला घेतला पाहिजे
जाधव साहेब का उसने अवसान आणुन बातमी देताय? खरी मेख काय आहे हे सर्व जनतेला माहीत आहे. का तुम्ही ढोंग करताय ? खरी बातमी सांगणे तुमच्याकडून येणार नाही. करण तुम्ही पण मजबूर आहात.
हे एकनाथ शिंदे चे काम हाहे
आपटे चे पण एन्काऊंटर करा, आहे का हिम्मत?
सरकार नपुसंक झालं आहे.
आशिष भाऊ....सवयी प्रमाणे तुम्ही विरोध करीत आहात
पोलिस जबाब न्यायालयात ग्राह्य धरले जात नाही..
या मागे फडणवीस यांचा हात आहे
Salute पोलीस ना
पोलीसांच्या रिवालवर ठेवण्याच्या एकंदरीत नेहमीच्या पध्दतीवरु पोलिसांकडून तसे रिवालवर हिस्सकाऊन घेऊन गोळ्या झाडने शक्यच नाही.
इतर आरोपींना वाचवण्यासाठी हा खेळ केला हे स्पष्ट आहे
ज्या राजकीय नेत्यांवर बलात्कारचा आरोप आहे. त्यांचा पण इनकाउंटर झाला पाहिजे.
हे बरोबर आहे
पोलिसांनी एंकौंटर चा व्हीडिओ viral करावा,कळू द्या गुन्हेगारांना कशी शिक्षा होते ते सामान्य माणसाला सत्य काय आहे ते,
बाकीचे मासे कुठे आहेत?
अनेक मंत्र्यांनी बलात्कार आरोप आहेत मग पोलिस त्याचा एन्काऊंटर करणार आहे का?
गृहमंत्री महोदयासह, संबंधित संस्थेचे पदाधिकारी व अन्य कर्मचारी यांची नार्को टेस्ट करण्यात यावी,अक्षय शिंदेंच्या मृत्यू मुळे खरे आरोपी बचावणार नाहीत याची काळजी घेतली पाहिजे.
Main aropi sutla. Like always 😅😅😅
संस्था चालकांचा इन कौंटर झाला पाहिजे ते फडणवीस यांचे माणसे आहेत
ना रहेगा बास,
ना बजेगी बासरी
या घटनेची कसून चौकशी करण्यात आली पाहिजे खरी घटना काय आहे ही जरूर समोर ये इल
हे सरकार बदले पर्यंत राज्यात आसेच चालू राहणार फुटकाळ हिंदू सरकार
खुनी गृहमंत्री 😢
हे व्हॅनमध्येच होणार बाहेर झालं असतं तर रेकॉर्ड झालं असत.हे ठरवून केलंय.
मुख्याध्यापिका आणि आपटे बंधु अजूनही फरार आहेत आणि अक्षय शिंदेंचा encounter झालहि.केवधे तत्पर आहे महाराष्ट्राचे घ्रुहमंत्रालय😊
अंधे बहिरो की बस्ती
चारो तरफ अंधेर हैं
बहुत बडी गडबड है दया......
तो नराधम कसा तो आरोपी कसा तुमच्यावर पण संशय निर्माण होतोय यावरून
केलं दुसऱ्याने च नी त्याचा बळी गेला नसेल कशावरून
सगळाच संशयास्पद टर आहे
फफडणवीस गृहमंत्री माही असंच चालू राहणार आहे
कोणाचा विश्वास बसेल ? जनता मूर्ख आहे का ?
कायद्याचा दुरुपयोग करून मंनगड कहाणी रचोन ही घटना घडवली आहे काही आरोपींचा बचाव करण्याचं सड यंत्र आहे
शाळा. प्रशासन. भाजपशी.जोडले.आहेत. शिवाजी महाराजांचे पुतळा.प्रकरणीजे.आरोपीआहेत.भाजप. व.ठाणेशी.सबंधी आहे. काही.कारवाई. होणार नाही
महाराष्ट्राचा बिहार यूपी झाला आहे का ॽ
Abhinandan Devendra ji
हा मेला चुकीच नाही एक नंबर पण तपास कोण रोखत आहे भाजपा की सेना शिंदे
मरू द्या ना तुमचा कोणता नातेवाईक होता बर्थडे भाऊ
Feku encounter
Encounter? It’s murder by Home minister 😢
फडणवीस यांची नार्को टेस्टकरा
Je 2 5 वर्षा पूर्वी जे mva ne केले toche प्रकार he pan kert aahe he pan जनतेला समजल aahe
फडणवीस चे कारस्थान आहे हे सर्व
Array kolhaya hechatahi rajkaran karu nallka zalay Tay changale zale
काय चांगले झाले? इतर आरोपीना मागे घातले जातेय ते की तुझ्यासारख्या विकृतांमुळे त्या मुलीना न्याय मिळत नाही ते
Poisach nay karnar astil tar nyayalaye band kara
How😮
सगळे fack आहे. He up patran झाला आहे deste tevde stopped nahi .याचे चौकशी होणे खूप गरजेचे झाल आहे
shalechya sansthapkacha encounerter kara adhi
Purave ka nahi dakhvat encounter zhalyacha
CM Sad in 4 month we has given Fasi
फार चांगले केले सँलूट टू मुंब ई पोलीस
बदलापूर पोलिस
He kunalatari wachawanyasathi kele aahe
This is not end this is beganing true is come out must
Polisanche natak
Dal me pura kala