‘गांधी ही श्रद्धा तर सावरकर ही अंधश्रद्धा‘ - निरंजन टकले
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 7 ต.ค. 2023
- विषय : गांधी-सावरकर तुलना
वक्ते : निरंजन टकले (सत्याग्रही पत्रकार)
राष्ट्रपिता महात्मा गांधी दर्शन शिबिरामध्ये ज्येष्ठ पत्रकार निरंजन टकले यांनी गांधी व सावरकर यांची तुलना करून लोकांना सांगितले. गांधींनी ज्याप्रकारे आंदोलने करून देशाला स्वातंत्र्य मिळून देण्यासाठी संपूर्ण जीवन व्यतीत केले तर सावरकरांनी इंग्रज सरकारची माफी मागितली.
.
.
Connect with us via ---
Yuvak Kranti Dal
Website - www.yukrand.org
Facebook - / yukrand
Twiiter - / yuvakkrantidal
Instagram - / yuvakkrantidal
Dr. Kumar Saptarshi
Facebook - / drkumarsaptarshi
Twitter - / kumar_saptarshi
Instagram - / drkumarsaptarshi
.
.
#yukrand #YuvakKrantiDal #DrKumarSaptarshi
गांधीजी एवढे ब्रिलियंट होते तर मुंबई हायकोर्टात वकिली का नाही चालली. गांधीजींबद्दल डॉक्टर आंबेडकर काय म्हणत होते तेही एक वेळ बघा. कोणासोबत तुलना करून कोणाला महान ठरवण्यात काय अर्थ आहे. सावरकरांचा उल्लेख केल्याशिवाय गांधीजी महान ठरत नाहीत का?
ह्या विषयावर जन जागृती करणे, होणे आवश्यक आहे
स्वतःची काहीच लायकी नसलेले वीर सावरकर आणि इतर लोकांवर केवळ बामण म्हणून टीका करतात .
कराळे, टाकले, कांबळे, सोनवणे, आंबेडकर, फुले यांची नावे कधी, स्वातंत्र्यासाठी लढताना l फासावर गेले, कलापण्यात गेले , जेल मध्ये गेले असे ऐकले नाही. या लोकांनी लठ्या खाल्ल्या असे पण नाही ऐकले. मग हे सर्व लोक त्या वेळी स्वतःची माय इंग्रजांकडे निजवत होते का ? स्वातंत्र्य लढ्यात आगरकर सावरकर टिळक चाफेकर फडके अशी नावे दिसतात .. है सर्व ब्राह्मण होते .. सकपाळ टकले कांबळे फुले सोनवणे ही नावे छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यतही लढताना दिसत नाही .. देशपांडे पेशवे पिंगळे देशमुख असे काही बामण तिथेही होते.. मग तेव्हा काय हे टकले सोनवणे etc करत होते ??
भारत पाकिस्तान फाळणी वेळी लाखो हिंदू ची कत्तल झाली, नेहरू, गांधी का शांत होते
If you thinks so, then you need to read very basic books. Those two were not at rest.
shant hote??
kuth vachal tumhi hey?
please read curriculum history books atleast.
@@prabhubagul3447 सावरकर ला फक्त एकच धर्म दिसत होता.
कुछ भी 🤣🤣🤣 इतिहास Optional Subject होता का तुम्हाला?
इतिहास वाचा आणि ते काय करत होते. पहा. मग फाळणी वेळी त्यांनी काय करायला हवं होत.
तुमचा सावरकर आतून मुस्लिम लीग शी मिळून देशाचे दोन तुकडे करून मोकळा झाला आणि खापर गांधी नेहरू वर फोडले
आदरणीय टकले साहेब , तुमचे मनस्वी आभार ,
मला सावरकराबद्दल काहीही माहित नव्हते ,आपले बरेच वीडियो बघितले आणि मि माझ्या सदसदविवेक बुद्धिचा वापर करून माहिती घ्यायला सुरुवात केली ...आनि माझ्या लक्ष्यात आले की सावरकर ह्याचा देशाबद्दल त्याग आणि देशप्रेम जबरदस्त आहे...
तुम्ही सावरकर नावाचा घोष केल्यामुळेच मला आज खरे सावरकर समजले...त्यांच्या लेखनी आणि विचारमधे असलेले तेज मला समजले... असेच बाकीचे बरेच सुधारतील...सावरकर वाग्मय म्हणजे धगधगति मशाल आहे ...जो वाचेल त्याला देशप्रेमाचे वेड लागल्याशिवाय राहणार नाही
ह्या असल्या माकडांना सांगुन काही उपयोग नाही , योग्य अयोग्य हे आता काळंच ठरवेल.
RIP takle 💐💐
अगदी सत्य,मला लाज वाटली इतके वरश सावरकर यांच्या बद्दल काही माहिती नाही ज्यांनी धग धगती मशाल जिवंत ठेवली त्यांनाच अपमानित करत लोक मोठी झाली. टकले ले चे डोकं खरचं रिकाम आहे😂😂
आणि आपण भक्त श्रद्धा...
सावरकर असे एकमेव व्यक्तिमत्व आहे.. ज्याने आत्माचारित्र लिहलं पण त्यात स्वतःचं सोडून इतर एकाही माणसाचं नाव नाही.. अगदी अंदमानच्या जेलमधल्या सुद्धा एकाही माणसांचं नाव नाही...
खूप छान भाषण होतं, त्यामध्ये शेवटचा रामायण आणि विठ्ठल हे कथन खूप आवडलं जे सामान्य पर्यंत पोहचणे गरजेचे आहे
According to Mr. Takale Ramayan is a mythological story, not a true history. Now the question is Who wrote Ramayan? Rushee Walmiki was earlier Waalyaa Kolee who was doing robary for survival. Munee Narad bring him on right path. Naradmunee was Brahman means from top most Varna and Walyaa Kolee was from lowest Varna Shudra. Does it not means once getting proper guidance and space in society, Shudras had painted their 'Upakaarkartaa' Brahmans as villain like Ravana in stories written by them? Is it ethical?
RIP takle 💐💐
जबरदस्त निरंजन सर, मी स्वतःला भाग्यवान समजतो व मला स्वतःवर अभिमान आहे की आपण एकाच कॉलेजचे विद्यार्थी आहोत.
तुम्हाला व्यक्तिशः भेटण्याचं भाग्य मला लाभले आहे.
अशी भाषणे समाजातील प्रत्येक नागरिक, घटकांपर्यंत पोहचायला हवीत हि आजच्या काळाची गरज आहे.
आज तुम्ही रामायण आणि पंढरीचा विठोबा यांच्या बाबतीत जे विश्लेषण केलंय ते खरचं अतर्क्य आहे. यावर आजपर्यंत कधीच एैकलं नाही किंवा अश्या प्रकारे कधी विचारही केला नाही किंवा कुणी करतही नाही.
हा विचार देशातील/ राज्यातील जनमानसात रुजवला गेला पाहिजे.
आजच भाषण म्हणजे अप्रतिम व पूर्ण सत्यावर आधारित असलेले अभ्यासपूर्ण भाषण आहे.
तुम्हास शुभकामना. 🙏🏼🙏🏼🙏🏼
Hat's off respected niranjanji takle sir 👌🙏😍
तुमचे सर्व भाषणं मी ऐकलेत सर, तुमच्या भाषणं मुळे मला आमच्या मित्रां मधे चर्चा होत असताना खूप सुरक्षित फील होत , मि त्यांच्या प्रस्नांना तुमच्या भाषणामुळे खंबीर पणे उत्तर देऊ शकतो
,आणि त्यांचं मण परिवर्तन करू शकतो ,,,,, धन्यवाद सर
निरंजन टकले साहेबांना उदंड आयुष्य लाभो हिच मनापासूनची प्रार्थना. डॉ दाभोळकर कॉम. गोविंद पानसरे सारखं निरंजन टकले साहेबांचा घात होऊ नये या साठी खूप जागरूक राहणे आवश्यक आहे. निरंजन टकले साहेबांना Z सुरक्षा आपण व्यवस्था आपण उभी करु. त्यासाठी काम करण्याची गरज आहे....
स्वतःची काहीच लायकी नसलेले वीर सावरकर आणि इतर लोकांवर केवळ बामण म्हणून टीका करतात .
कराळे, टाकले, कांबळे, सोनवणे, आंबेडकर, फुले यांची नावे कधी, स्वातंत्र्यासाठी लढताना l फासावर गेले, कलापण्यात गेले , जेल मध्ये गेले असे ऐकले नाही. या लोकांनी लठ्या खाल्ल्या असे पण नाही ऐकले. मग हे सर्व लोक त्या वेळी स्वतःची माय इंग्रजांकडे निजवत होते का ? स्वातंत्र्य लढ्यात आगरकर सावरकर टिळक चाफेकर फडके अशी नावे दिसतात .. है सर्व ब्राह्मण होते .. सकपाळ टकले कांबळे फुले सोनवणे ही नावे छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यतही लढताना दिसत नाही .. देशपांडे पेशवे पिंगळे देशमुख असे काही बामण तिथेही होते.. मग तेव्हा काय हे टकले सोनवणे etc करत होते ??
टकलेंच्या विचारसारणी ला संपवले पाहिजे बुद्धिवादाने / त्यांना नाही
'झेड' सुरक्षा द्यायची गरज का पडावी ? ते नेहमी सत्य बोलतात ना ? मग भिती कसली ?
@@kiranbarve1061 डॉ नरेंद्र दाभोळकर, कॉम. गोविंद पानसरे, साहित्यिक कलबुर्गी की हत्या करने वाले अब तक पोलिस ने पकडे नहीं हैं l
निरंजन टकले
@niranjan_takle
माझे ट्विटरवर 19000 फॉलोअर्स आणि फेसबुकवर 5000 मित्र आहेत का? 5% लोकांनी पुन्हा Defeated हे पुस्तक विकत घेतलेले नाही... अशा प्रकारे आपण फॅसिस्टशी लढणार आहोत का? असेच आम्ही लढवय्यांचे समर्थन करतो का?? याचं पुस्तक पण कोण घेत नाही आहे...🤣🤣🤣🤣🤣🤣
आफ्रिकेत परवा गांधीचा पुतळा जमीनदोस्त केला. कारण तो वर्णद्वेषी होता.
Very fact full and logical explanation regarding gandhi and sawarkar ,it's big slapped to blind followers.
वीर सावरकर यांची निंदा ऐकून खूप वाईट वाटले गांधीजी महात्मा होतेच पण् संपुर्ण क्रांतिकारकांनी आपल्या परीने हाल अपेष्टा सोसून देश कार्य केले आहे तरी कुठल्याही क्रांतीकारकांची बदनामी करण्याची आपली लायकी नाही.
SATAY PACHVAYLA SHEKA
सत्य तेही पुराव्यानिशी ऐकण्याची सवय ठेवा...
Satyache prayog sanga... Nagdya bayka sobat raslila...he pn satya ahe @@PRADEEPKIMMATKAR
@@PRADEEPKIMMATKARLady Mountbatten sobat cigarettes odhane... And Lord Mountbatten chi dadhi krne he pn sanga..
@@taxconsultant2062apl constitution ahe te 60 deshakadun copy paste kelay he pn satya ahe..
स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी 27 वर्ष तुरुंगवास भोगला गांधीजी , नेहरू यांच्या पेक्षा कठोर शिक्षा भोगली
सावरकरांनी तुरुंगवास भोगला त्या तुरुंगवासाची किंमत ब्रिटीषाकडून वसूल केली दर महा साठ रुपये
So what? Even Gandhi Nehru were imprisoned. Nothing special in it.
नेहरू गांधी ना शिक्षा कधी झाली. पिकनिक साठी झेल मधे जायचे.
@@dhananjaykamble8945तुम्हाला कोणी सांगितलं नुसतं तुरुंगात राहिलं म्हणून स्वतंत्र मिळतं
60 rupit,taklyan jaav kaalya paanyavar
टकले आडनाव असणं ही थट्टा पण खरोखर taklya असणं म्हणजे देवाने केलेली कुचेष्टा
गांधीच्या ब्रम्हचर्याचे प्रयोग पण सांगा नातीला घेऊन नागड झोपुन गांधी पहात होते पोपट ऊठतो की नाही ते
मी हेच म्हणणार होतो. पण तुम्ही छान लिहिलेत.म्हातारपणी काय उठणार आहे.😂😂
ते त्यांनी आपल्या पुस्तकात सगळा खुलासा केला आहे तुमचा नेता समलैंगिक होता याची माहिती आहे का कुठे
@mangesharkas7060 😂😂
भारतातील स्वातंत्र्य लढ्यातील सर्व इतिहास निरंजन जी चे द्वारे दिड तासाचे भाषण कमी च वाटते व अजून पुनःपुन्हा ऐकावे असेच वाटत राहते ।। ❤❤
अशा पद्धतीची मांडणी नव्या पिढीपुढे प्रयत्नपूर्वक पोहोचवणे गरजेचे आहे. अतिशय छानपणे मांडलं आहे. महात्मा का हे तरुणाईपर्यंत जातच नाही.. ते अशा पद्धतीने गेलं पाहिजे पोहोचल पाहिजे..
Very factual and researched speech. Was glued for the entire 85 minutes.
गांधींनी मंदीरात कुराण वाचन केले हे माहीत आहे पण त्यांनी कधी मशीदीत जावून गीता पठन करण्याची हिम्मत दाखवली नाही.
तिथेच हे राम केला असता.😂😂
Ata kase nemke bollat!
Kaamdaas karamchand Pakistan cha raashtra pita hota
गांधींवधानंतर गांधी भक्तांनी एवढी महाभयंकर हिंसा का केली याचा अभ्यास करा ना
हा अभ्यास तथाकथित गांधीवादी कधीच करणार नाही, तथाकथित अहिंसावादी हे कट्टर हिंसावादी असतात.
Gandhi hatya mhana
You said it!Indiraji khunananantar shikhanchee karun zalee!Aho hyanchya katoryat Gandhinche kahi mhanta kahee ale nahee.Korde pashan rahile he. Gandhi nuste advertisingla havet hyanna.
Gandhi vadh nave khoon mhana na.
शिवाजी महाराजांनी अफझलखानाचा जो केला तोच गोडसे ने गांधींचा केला.
याला एकदा दिवसभर कोलुला जोडा म्हणजे याला सावरकर कळतील
गांधीजी vs सावरकर कशाला वाद पाहिजे,दोघांचे विचार त्या त्या वेळी योग्य असतील
perfect
Kolu bilu feka aahet re nehmi pramane 😂
Gadhwa 1910 nantar kelele patriotic kaam sangu shaktat ka koni ?
What about the rape try in England on a zaaduwali of library etc allegations ?
@@drvedavatijogi6424
56 centimetres fattu, 112 pound,5 futi ne kolu bilu nahi chalawla yache proofs and evidence aahet Takle kade
Tuzyakade kahi asel tar u can reply logically rationally and scientifically with proofs and evidence like Takle 😂
Very simple
Ok kheer putra ?
@@ajitkatariya4673 तुला उत्तर द्यावे एवढी तुझी लायकी नाही
आपल्या च लोकांना आपल्याच महापुरुष चा आदर नाही ए!
Jay savarkar, jay hudda, jay hariyana ❤
Very Rational, Analytical Speech by Niranjan Takle Sir.....
Worth spreading in our contacts.....
This speech must be archived by each of us, so as to make our forthcoming generations aware of the facts of our Freedom Fight and negative contribution of bullshit sawarkar.....
Long Live INDIA.......🇮🇳🇮🇳🇮🇳
Long Live Mahatmaa Gandhi Ji...🙏🙏
Quoted by M.K Gandhi, " Hindus should not harbour anger in their hearts against Muslims even if the latter wanted to destroy them. Even if the Muslims want to kill us all, we should face death bravely, if they establish their rule after killing Hindus, we would be Ushering in the new world by sacrificing our lives."
Reference:- The collected works of mahatma gandhi
Page no:- 218/219
ह्याचा अर्थ काय घ्यावा??????
निरंजन टकलेजी आपण विषय खूप ताकतीने मांडला. '14 नंतर द्वीधा मनस्तीथित होतो.आजपर्यन्त शिकलेलो स्वातंत्र्याचा व आज रीजकर्ते सांगतात तो यात एवढी तफावत कशी? निरंजनजी आपण संम्रमावस्था दूर केलीत.खरच कहा गंगू तेली और कहा राजा भोज?धन्यवाद.
👍👍👍👍👍
निरंजन साहेब, कृपया आपले सावरकरावरील पुस्तक कधी येणार? लवकरात लवकर उपलब्द करावे! त्याची इंग्रजी, हिंदी व इतर भारतीय भाषांमध्ये पण अनुवाद करावा! जेणेकरून आपले विचार/narrarive संपूर्ण भारतात पसरविण्यात मदत होईल!
पुस्तक येताच मी अनेकांना ते घेण्यास प्रेरित करीन तसेच त्याचा प्रसार माझ्या स्वखर्चाने करीन
अभिनंदन सर आपाली अगंतुकता पाहून खूप खूप आनंद झाला ...........
उपरोधक समजू नये
श्री निरंजनजी आपण कुठल्याच स्वातंत्र्य लढ्यात किंचीतसाही भाग न घेता फक्त पेपर गोळा करुन स्वातंत्र्य लढ्यातील वीर सैनिकांची निर्भितसना,अवहेलना करता हे समाजास घातक ठरू शकते आपणांस वाटत असेलही की आपण फार मोठे संशोधन केले ,,,,, पण लोकांची फक्त करमणुक करता. पहा विचार करा....... !!
Khar age.
अगदी बरोबर.. ही किड आहे.. आता नाही थंबवल तर पुढच्या पीढ़ी ला हेच वाटेल की तात्त्या राव हा सांगतो ताशेच होते...
Mhatara,,therda zaala pan akkal nahi aali ki aamchya uvaa pidhivar yacha kaay asar hoil,ardhavat aklecha yachya,,,rip taklya 💐💐
हे समाजास नाही टकल्याला पण घातक ठरू शकते...☺️
Muslim samajacha astaat tar taklyala,sulavar ch chadhvl ast
इतकं अभ्यासपूर्ण भाषण गांधीजींच्या सत्यते बद्दल व सावरकरांचं खरं चरित्र विषद केल्याबद्दल अभिनंदन.ह्या सत्य गोष्टी देशव्यापी प्रसारित व्हायला पाहिजे.सावरकरांना भारतरत्न देण्याची मागणी करणारेंची पोल खोल होईल.
हे सत्य याला आधार काय.निरंजन टकले म्हणतात म्हणून ते सत्य असू शकत नाही.जे गांधी स्वताचे विचार तत्व आपल्या मुलांपर्यंत पोहचवू शकले नाहीत म्हणजे गांधी ही अंधश्रधादा नाही का?
मूर्ख आहात एवढेच म्हणेन
@@makarand7925
Why no one could reply logically rationally and scientifically with proofs and evidence like Takle since last 7/8 yrs
Why no legal actions against him
@@makarand7925
Is there any single smallest patriotic act against British done by savarkar after 1910 to 1947
37 yrs major period of his matured life ?
Why was only savarkar getting such huge pensions for such a long period till 1947 ?
@@makarand7925
Abe 4 thhi pass Raja ki Praja
Takle is talking logical rational and scientific with proofs and evidence since last 7/8 yrs
Manuwadis are always failed to understand the reality, truths and facts
Equality justice democracy secularism sanvidhan humanity daya kshama Shanti satya and Ahinsa
निरंजन साहेब सत्य समोर आणल्याबद्दल खूप धन्यवाद.. आतापर्यंत आम्ही सावरकरांचे उदात्तीकरण करणाऱ्या दंतकथाना इतिहास समजत होतो.. मी पण काही पुस्तकं वाचली आहेत पण तुमचं पुराव्यानिशी विश्लेषण ऐकून पोलखोल मनात पक्की झाली..
काही दिवसांनी हा टकला सावरकर आस्तीतवात नोहते असे मानेल आणी लोकांना sudha👌खरे वाटेल
मग तू वीग वापर
RIP takle 💐💐
Hyderabad chya navabala ka nahi samjavyla gele gandhiji
ब्रिटिशांनी लिहिलेल्या कागदांचा दाखला देणे किती योग्य आहे जी ब्रिटिशांनी आपल्या देशावर दीडशे वर्षे राज्य केली त्यांचे दाखले तुम्ही देता कुणाला तरी मोठं करण्यासाठी कुणालातरी छोटं दाखवण्यासाठी . तुम्ही लोकांची दिशाभूल करत आहे
ज्यांची सत्ता असते ना इतिहास त्याच्याच बाजूने असतो.,
खरं तर इतिहासात सत्य किती ?हे शोधता येत नसते .
महात्मा गांधी तुमचया विचाराची गाझा पट्टी मध्ये गरज आहे
सत्य सामने आने के बाद गोबर भक्त मे दुःख की लहर आ गयी
😂😂🤣
Taklenche moorkha andhabhakta hech samju shakat naheet ki Taklyanche khote ughde padnaree wyakti mhanje phakta modi bhakta wa gibar bhakta asnar.asun de shelya gola zalyahet bokadabhowtee anee mai mai kartahet.
Gandhi is great. No other can be compared with. Father of nation.
गांधीने हिंदूंचे आणि भारताचे वाटोळे केले, आयुष्यभर केवळ मुस्लिमधार्जीणे आणि हिंदूंवर अन्याय होणारे काम केले. भारताचा आणि हिंदूंचा काहीही संबंध नसलेल्या खिलाफत साठी भारतात चळवळ केली, हा त्याच्या मूर्खपणाचा कळस होता. केवळ या गांधीमुळे स्वातंत्र्य लांबले, नाहीतर क्रांतिकारकांनी ब्रिटिशांचे मुडदे पाडून त्यांना भारतातून हाकलले असते. मुस्लिमांच्या परकोटीच्या लांगुलचालनाचा फटका संपूर्ण देशाला सोसावा लागला आणि तरीही भारताचे धर्माच्या नावावर तुकडे झाले.
लाखो हिंदूंच्या कत्तली झाल्या, लाखो निर्वासित झाले.
तरीही याचे मुस्लिमधार्जीणेपण संपले नाही.
भारताचे पहिले पंतप्रधान सरदार पटेल झाले असते, गांधीच्या नेहरू प्रेमामुळे सरदार पटेलांना माघार घ्यावी लागली आणि नालायक, चारित्र्यहिन नेहरू पंतप्रधान झाला. गांधीच्या हट्टामुळे दगाबाज पाकिस्तानला पंचावन्न कोटी रुपये द्यावे लागले. गांधीचा चरखा चालवून सूत कातता येईल, स्वातंत्र्य कसे मिळणार ?
Tujha baap asel to
Gandhi is not saint
Mahatma Gandhi discrimination and partiality unpardonable
बुल्ला घे तोंडात या टकल्याचा 😂
खुप छान व्याख्यान 👍👍👌👌🙏🙏
सन 1993 बाॅम्ब स्फोट घडविणारे व कसाबचा गोळीबार ऐवढ्यातरी बाबी महात्मा गांधींच्या चष्मातून बघून वर्णन कराव्यात.
खूपच सुंदर विष्लेक्षण श्रध्दां आणि अंधश्रध्दे बद्दल केले आहे. सावरकर संघीयांची अंधश्रद्धा आहे राष्ट्रपिता महात्मा गांधीजी संपूर्ण देशवासियांचे आणि समस्त जगाचे श्रध्दास्थान आहे.
स्वतःची काहीच लायकी नसलेले वीर सावरकर आणि इतर लोकांवर केवळ बामण म्हणून टीका करतात .
कराळे, टाकले, कांबळे, सोनवणे, आंबेडकर, फुले यांची नावे कधी, स्वातंत्र्यासाठी लढताना l फासावर गेले, कलापण्यात गेले , जेल मध्ये गेले असे ऐकले नाही. या लोकांनी लठ्या खाल्ल्या असे पण नाही ऐकले. मग हे सर्व लोक त्या वेळी स्वतःची माय इंग्रजांकडे निजवत होते का ? स्वातंत्र्य लढ्यात आगरकर सावरकर टिळक चाफेकर फडके अशी नावे दिसतात .. है सर्व ब्राह्मण होते .. सकपाळ टकले कांबळे फुले सोनवणे ही नावे छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यतही लढताना दिसत नाही .. देशपांडे पेशवे पिंगळे देशमुख असे काही बामण तिथेही होते.. मग तेव्हा काय हे टकले सोनवणे etc करत होते ??
सर, कृपया काही चरखे घेवून गाझा त जावून त्यांना , अहिंसा, दे दी तू ने आझादी वैगेरे शिकवा ना. खूप गरज आहे तुमची तिकडे
अगदी बरोबर.😂😂
👍🏽😀😀😀
बचे खुचे है वो भी उखड जायेंगे!😂😂😂
1:17:22 खरा व्हिडिओ इथून बघा खरंच आपल्याला कळलं पाहिजे रामायण नक्की काय आहे. खूप छान सांगितलं आपण इतिहास नं बदलता तुम्ही चांगला बोध सांगितला. हे सांगण्या साठी मनापासून धन्यवाद.
जय हिंद जय भारत इंकलाब जिंदाबाद🇮🇳💯❤️
खुप छान❤
Truth speech & very nice
पण सावरकरांना ब्रिटीश सरकारने अंदमानात का पाठवले आणि गांधीजींना आगाखान पॅलेसमध्ये का ठेवले असावे?
कारण गांधी राजकीय कैदी होते आणि सावरकर खुनाच्या आरोपाचा कैदी
Simple ahe dada kala pani he shiksha murder karne kinva murder karnya sathi prostahit karne kat akhne ya sathi british det hote ..an amhisa chya vatene je andolan karat ahe tyanna ks kalya panyachi shiksha denar .......simple he yar ....sarait gunhegarala atak hite jail hote manoj zarangenna jail nahi zali karan shantatet kelel andolan an murder karne yat farak ahr na
@@vikramgadade1254 कौतुक वाटले आपली समज पाहून. एकुण ब्रिटीश सरकारने आपल्यावर १५० वर्षे राज्य करून उपकार केले म्हणायचे. असो. आपली स्वातंत्र्य आणि पारतंत्र्याची समज मर्यादीत आहे पण प्रयत्न करतो. सशस्त्र क्रांती करणारे जसे की भगतसिंग , चंद्रशेखर आझाद हे गुन्हेगार होते असे आपल्याला वाटते? सावरकरांबरोबर शेकडो लोक अंदमानला होते. ते गुन्हेगार होते? स्वातंत्र्य अहिंसेच्या मार्गाने मिळाले का नाविक दलाने आझाद हिंद फौजेच्या मुळे प्रभावित होऊन उठाव केला म्हणून ब्रिटीश पळाले? इतिहास वाचा की राव. डोके वापरा. जरांगेचे म्हणालं तर गांधीजींची व त्यांची तुलना होऊ शकत नाही. जरांगेना संविधान मान्य नाही व ते संपूर्ण मराठा समाजाचे पण नेते नाहीत. ओबिसीच्या तर ते पूर्ण विरोधात दिसतात. डोळे उघडा. विचार करा.
बरोबर मार्मिक
@@vikramgadade1254 जरांगे पाटील ह्याचे उदाहरण स्वातंत्र्या नंतरचे आहे. स्वातंत्र्यानंतर चे मर्डर करणारे हे वाईटच आहेत. स्वातंत्र्य मिळवण्यासाठी ज्यांनी सर्वस्व झोकून दिले आणि सशस्त्र क्रांतीचा मार्ग अवलंबला त्यांना ब्रिटीश गुन्हेगार म्हणू शकतात. आपण नाही. दुर्दैव असे आहे की ज्यांनी अंदमानात यातना भोगल्या त्यांना गांधीजी आणि कॉग्रेसच्या घाणेरड्या राजकारणामुळे जनतेचा आदर मिळणे सोडाच पण घाणेरडे शब्द ऐकावे लागले आणि अजून तश्या घाणेरड्या वृत्ती आहेत. हे नीचतम दर्जाच्या कृतघ्न पणाचे लक्षण आहे. अशा मंडळींना क्रांतीकारकांना काळापाणी काळात ज्या यातना भोगाव्या लागल्या त्या भोगण्याची संधी मिळायला हवी .
खुप seletive इतिहास सांगत आहात. ज्या चुका जुन्या इतिहासकारांनी केल्या, त्याच तुम्ही पुढं पाठवताय.
हा तेच करणार हो . हा पण तुकडे फेकून बोलता केलेला कुत्रा आहे .
He is correcting the previous mistakes with proofs and evidence
You point out his mistakes with enough evidences
गांधी दोन तरुण स्त्रियाबरोबर नागडा झोपायचा हे सांगायला विसरले टकले...
खरं म्हणजे 'दोन' हा आकडा खुपच छोटाय्. (माझे सत्याचे प्रयोग)------
जनता आता शहाणी आहे,खरं काय खोटं काय हे चांगले समजते, काहीही बरळले तरी मोदीजीच येणार,
Tumchyasarkhi janata aslywar modich yenar..#shame
कॉंग्रेसचा स्पेशल चमचा दिसतो!
Rip takle 💐
अतिशय अभ्यासपूर्ण आणि मुद्देसुद मांडणी केली आहे आद. टकले सर आपण.
शतश: वंदन 🙏🏼🙏🏼
टकले, गजवा हिंद बद्दल पण बोला! खिलाफत चळवळीला पाठिंबा देणारे ह्या बद्दल बोला, डे ऑफ ऐक्शन बद्दल बोला! हिंदुस्थान मधे हिंदू नाहीतर पाकिस्तानी राहतील! मुस्लिम धार्जिण्यांची ह्यांची कमतरता नाहीच!
खुप वास्तव आणि नवीन मांडणी ...गांधी great 👍
याच विचारांमुळे देशात तुही माझ्यात आहे
😂😂🎉 36:09 😅😊😮😂😊😮🎉😮🎉😊🎉😅🎉😊😅😅😂❤😂❤❤❤😂❤❤❤❤🎉❤😂❤❤❤😂 34:25 😂❤❤
Purush Bramha ke mukh se paida hue kaum ko samzana bada mushkil kaam hai 😂
Wa wa Niranjan Sir. Dyanat nehmi bhar padte. Thank you 👍.
👏🏻
प्रिय बापू
तुम्ही मला अजूनही प्रिय आहेत तुम्हाला हे माहीतच आहे कि मला तुमच्यावर गोळ्या घालण्यापूर्वी मी तुम्हाला नमस्कार केला होता, यासाठी कि तुम्ही स्वातंत्र्य मिळविण्यासाठी जन आंदोलन उभे केले आणि यात तुमचा कोणताही व्यक्तिगत स्वार्थ नव्हता. . तुम्ही जी देशसेवा केली आहे त्याबद्दल मी तुमचा आदर करतो पण तुम्ही भारताच्या फाळणीला आणि नंतरच्या नरसंहाराला जबाबदार होता आणि कोणतेही न्यायालय याबद्दल तुमहाला दोषी ठरवूं शिक्षा देऊ शकत नाही म्हणून मी नाईलाजाने तुमच्यावर गोळी झाडली . हिंदू संस्कृतीनुसार प्रत्येक आत्म्यात ईश्वराचा वास असतो त्या ईश्वरा पुढे मी नतमस्तक झालो .
मात्र मला तुमची हत्या कारवी लागली कारण पाकिस्तानच्या हिंदूंवर जे अत्याचार झाले आपली सगळी मालमत्ता सोडून भारतात यावे लागले आणि त्यापूर्वी त्यांच्यावर जे अत्याचार झाले त्यांच्या स्त्रियांवर जे अत्याचार झाले त्याला सर्वात जास्त कारणीभुत तुम्ही आहेत . तुमचे सगळे अनुयायी म्हणतात कि भारताला स्वातंत्र्य तर केवळ तुमच्यामुळे मिळाले आहे असे असेल तर केवळ तुमच्या संमतीमुळे भारताची फाळणी झाली असेच म्हणावे लागेल. बरे हि संमती तुम्ही दिली पण ती देताना पाकिस्तानातील हिंदूंची काळजी तुम्ही घेतली नाहीत त्यांच्या मालमत्तेची आणि हिंदू स्त्रियांच्या अब्रुच्या रक्षणाची कोणतीच काळजी तुम्ही घेतली नाहीत. पंजाब , सिंध , गुजराथ , राजस्थान , जम्मू आणि काश्मीर आणि बंगाल या प्रांतातील हिंदूंचा विचार तुम्ही का केला नाही . करोडो हिंदूंना पाकिस्तानातील मुसलमानाच्या दयेवर का बरे अवलंबून ठेवले? रोज हजारो हिंदूंचा नरसंहार करण्यात आला. पाकिस्तातून भारतात येण्यासाठो ४० मैल लांबीची जत्था येत होता त्यावर सुद्धा गोळीबार केला गेला . तुम्ही पाकिस्तानला एवढे जरी सांगितले असते कि पाकिस्तानातील हिंदूंवर जे अत्याचार होत आहेत त्याची प्रतिक्रिया म्हणून भारतातील मुसलमानांवर जर अत्याचार झाले तर आम्ही त्यांचे रक्षण करू शकणार नाही .,तरीही परिस्थिती खूप मोठ्या प्रमाणात बदलली असती . याउलट जे निर्वासित पाकिस्तातुन भारतात आले आणि ज्यांनी मंदिरात आश्रय घेतला तर मंदिरांवर हल्ला होईल या भीतीने त्यांनी दिल्लीतील मशिदीत आश्रय घेतला .,तर त्यांना बाहेर काढणायसाठी सरकारवर दडपण जाण्यासाठी तुम्ही उपोषण सुरु केले आणि सरकारने प्रचंड थंडीत आणि पाऊस पडत असताना त्यांना मशिदीबाहेर काढले आणि बाहेर आल्यावर कोणतीही पर्यायी व्यवस्था तुम्ही केली नाही. पाकिस्तानात हिंदूंवर जे अत्याचार होतात त्याच्या बातम्या देण्यास भारतीय वृत्तपत्रांना मनाई करण्यात आली आणि प्रत्येक वृत्तपत्रकडून सोळा हजार रुपयांचा जामीन घेण्यात आला आणि अशा सूचना देण्यात आल्या कि जर बातम्या दिल्याचं तर हि रक्कम जप्त होईल, दुसरी मागणी अशी कि पाकिस्तानला ५५ कोटी रुपये ताबडतोब दयावेत हि सुद्धा एक मागणी तुम्ही केलीत .
गांधीजी माझ्यावर एका वधाचे पुण्य आहे पण तुमच्यावर मात्र तीन लाख हिंदूंच्या हत्येचे पाप आहे तुमची अहिंसा म्हणजे नंपुसकता आहे
आपला
नथुराम गोडसे
👌👌🙏🙏👍👍🎉🎉💪💪💪💪💪💪💪💪🌷🌷🌷🌷🌷🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🍁🌹
स्वातंत्र्यवीर सावरकरांचा विजय असो.नथुराम गोडसे अमर रहे.🇮🇳
हुतात्मा नथुरामजी गोडसे
Nalayak Godse
Greaaaaaaaaaaaat
ग्रेट माहिती सर... ग्रेट उत्तखणन..
नाहीतर पुढील पिढीला फारच चुकीची माहिती गेली असती..
जुने द्यावे मरणा लागूनी. विचार बदला तरच देशाचा विकास होईल. आताच्या जगात कोणालाही कोणाबद्दल काहीही वाटत नाही. प्रत्येकाचे विचार स्वतंत्र असतात. नवीन पिढीला गांधी काय सावरकर काही फरक पडत नाही कित्येकांना त्यांच्या बद्दल फारसे माहीतच नाही. चर्चा करायला आणी ऐकून घ्यायला तर वेळच नाही so जगा आणि जगू द्या. एवढेच राहिले आहे.
Aho he lokancha nehru kalapasun ajenda chalu ahe karan hindutva wadi lokana badnam karun Congress librandu chi satta hya deshawar rahawi mhanun he lok aplyach deshatle british lokache hastak ahet 😊😊😊
Gandhijincha mothepana sangnyasathi savarkarana kami lekhnyachi avashykta ahe ka
Salute to you sir very nice।
आज महाराष्ट्रतील पाटिल देशमुख कुनबी ओबीसी लोकतंत्र संविधान खत्म कर ने में पूरा सहयोग दे रहे हैं।
आज अशा भाषणाची खूप गरज आहे, अभिनंदन निरंजन सर.
स्वतःची काहीच लायकी नसलेले वीर सावरकर आणि इतर लोकांवर केवळ बामण म्हणून टीका करतात .
कराळे, टाकले, कांबळे, सोनवणे, आंबेडकर, फुले यांची नावे कधी, स्वातंत्र्यासाठी लढताना l फासावर गेले, कलापण्यात गेले , जेल मध्ये गेले असे ऐकले नाही. या लोकांनी लठ्या खाल्ल्या असे पण नाही ऐकले. मग हे सर्व लोक त्या वेळी स्वतःची माय इंग्रजांकडे निजवत होते का ? स्वातंत्र्य लढ्यात आगरकर सावरकर टिळक चाफेकर फडके अशी नावे दिसतात .. है सर्व ब्राह्मण होते .. सकपाळ टकले कांबळे फुले सोनवणे ही नावे छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यतही लढताना दिसत नाही .. देशपांडे पेशवे पिंगळे देशमुख असे काही बामण तिथेही होते.. मग तेव्हा काय हे टकले सोनवणे etc करत होते ??
Brilliant... speech
"फाळणी टाळायची असेल तर महात्मा गांधी जिनांना पंतप्रधान बनविण्यास तयार होते" यावर आपल्या म्हणण्याची वाट बघतो. कसलाही पुरावा कोणाकडेच नाही, उगीचच काथ्याकूट. भारतरत्न पुरस्कार लांबणीवर पडणार असे वाटतय.
कारण जिंना ला bone TB hota तो लवकरच मरणार होता...
Pahile tar Rashtrapita asa ullekh sodla pahije. Apan jar bharat mata mhanat asu tar baki sagle suputra athava kuputra ahet. Pita konihi nahi. Gandhinna rashtrapita mhanne hi khari andhashraddha ahe.
अगदी बरोबर.
khupach chan, निरंजनराव तुम्हाला एक कळकळीची विनंती करतो आपण श्री संजय सोनवनीचे हिंदु धर्माचा आणि वैदिक धर्माचा इतिहास हे पुस्तक जरूर वाचावे
खूपच सुंदर भाषण निरंजनजी!
It's always very insightful and informative to listen to Niranjan Sir. His channel and videos need to be shared more widely. Thank you for speaking up 🙏🙏
The videos title say to me . Don't watch and waste your time.
Sorry I don't have intention to offend him, his surname says he thought a lot and their side effects....He had to think over culture of Pune and Gandhiji. I have respect Gandhiji too but if you talk about Savrkar wrongly, I will say about Gandhiji that is KARUN SAWRUN BHAGLE AANI DEWPUJELA LAGLE
@@Mr18081964Fully agree with u.
माफीवीर सावरकर च्या शिष्याना सत्याचे वावडेच असणार. अंध भक्तांची दिशाभूल आर एस एस च्या सेवकांनी करुन टाकली आहे.त्यामुळेच म.गांधी च्या विषयी खोटी गलिच्छ बदनामीकारक माहीती माफीवीर सावरकर च्या अंध भक्ताना खरीच वाटते.श्री.टकलेंच्या अभ्यास बद्दल व सत्य बाहेर आणणार्या हिम्मती बद्दल धन्यवाद. नमस्कार.
@@Mr18081964
Don't waste your time for such illogical irrational and unscientific comments
Which is full of pakhand propaganda blind faiths, Avatars chamatkars yagya mantra shraap, Jaati Varna untouchability, inequalities and injustice, inhumaniity immorality unethicality dishonesty cruelty and the violence culture
पर आयेगा तो मोदीही...😂😂😂
👏
महात्मा गांधी ❤❤💐💐🙏🙏
गांधींनी देशाची फाळणी केली. सुभाषचंद्र बोसांना राजीनामा द्यावा लागला त्यांच्यामुळे.. याबद्दल आपले काय मत आहे
Nit vacha..
Nehruni patra lihile hote subhash babuna.. Tyat reasons pan lihili ahet..
Gandhijinni phalnee keli he satya nahee.Nehru,Mountbatten,tyanchee patnee ani Nehru premsambandha,Nehruncha bholsatpana,goshtee pudhe nenyatlee ghai,Britishancha khunshi,kapteepana,kh khup mudde ahet.Gandhijincha atee kalvala chukichach.
Gobar and gomutra ke side effects hai ye Bhai
It's not ur fault 😂
@@ajitkatariya4673 🤣🤣🤣
Itna bhi sach nahi bolna tha
सोइस्कर मुग गिळून गप्प बसणार
सत्य मेव जयते
आणखी कोणकोणते प्रयोग करत होता हा गांधी बायकांना बरोबर घेऊन?
@@manglatikale3140जिवंत आहे का आजी,आई विचारू घे?
@@nanajiselokar6941 ????
खुप सुंदर
It is useless to compare two greats
Great analysis and research. Great work to inspire youth and show the truth and just one religion that is humanity. No castism just Indian 👌👍🏼👍🏼
Savarkaranni dalitansathi kay prayatna kele najarkaidet astannahee te aika Ram Shevalkaranchya videomadhun.mag kalel dukrachi awlad kone ahe anee tyala phakta kachra awadto khayla ani bolayla
Savarkar kaidyanna sangat bharpoor kha,dhashtapushta va anee Britishanshee ladha.Upas karnare dhongee Gandhibaba te navte.
Takleshwar,kathya walat hote te ,dor walat hote he muddam soften kartohes,kathyane hat raktabambal hot asat.
By the way me kontyahee paksha,sangh,wa ismchi nahee mhanunach ase lihitye.Gandhiji phar mothe hote titkech anek babteet gadhavpane anee nirday(abhavitpane?ki soyine?)aslyache udaharan ahe
Kitti khote boltos निरांजना?Savarkaranchya 100 kavita aslya tar tyatlya 95 takke kavita matrubhoomi shabda ahe khotardya.
Ne majasee nela 100 peksha jasta warshe zali,tyachi jadu ajahee tasheech ahe.Lokanna hya Mangeshkar bhawandanni gaylele tinpot gane awadle...lok bindokach mhanayche.Hya Taklyala hriday navacha khandyakhalcha awayav nahi he nishchit!!
Eye opener. Thanks for this great investigative work. Will be invaluable for posterity
सावरकर किती महान होते हे तुम्हाला त्याच्या विरुद्ध व्याख्यान द्यावे लागते यातच आहे. 😂
Khup chaan bhashan sir
खरोखर टकलाच आहे हा माणूस विचारांनी
केसांबरोबर याची अक्कल ही गेली. गांधी चा खरा इतिहास याने वाचलाच नाही. गांधींच हिंदूंचा खरा दुश्मन होता.
Tuzi akkal logical rational and scientific information deun dakhav ki kheer putra
सर आपण लेखी पुराव्यानिशी सत्य मांडण्याचा प्रयत्न करत आहात. तेच पुस्तक रूपाने प्रकाशित करून अनेकांच्या ज्ञानात मोलाची भर पडणार.
वीर सावरकर ही भक्ति, तर गांधी ही अंधभक्ति .
Truth always remains truth 💯
Superb analysis. We have big challenges to handle. Well done.
In this regard we have been taught wrong history. Now we are getting true picture.
It's one more goodness of Nehru and Congress
सावरकर माने तेज सावरकर माने तपस्या 🚩🚩🚩
What a detailed knowledge you have sir heartily salute to you sir
M.गांधीजी म्हणजे देशात सावळा गोंधळ.
तर स्वआतंत्रविर सावरकर म्हणजे ज्वलंत,प्रखर राष्ट्निष्ठा,राष्ट्राभिमान. गांधीजिं मुळे देशाचे नेतृत्व मुसलमान घरण्या कडे गेले.
No Ek V No Don
Milun Deshacha Sarvnash Kela
Doghe Ayyshi Womenizer Charitr Heen pro Muslim Sunther Halkat Neech Hote 🐄🐄🦍🦍
🎉🎉🎉
👌👌👌❤️❤️आपले मनापासून आभार सर 🌹🙏🏻🌹
❤❤
इतरांना शाप देणे हीच का तथा कथित श्रद्धा
संपूर्ण घराने तुरुंगवास भोगला अस देशात नव्हे तर जगातील एकमेव उदाहरण म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकर,
तुझ्या सारख्या चहा बिस्किट वरच्या पत्रकाराला सावरकरकाय कळणार?
गांधी हि एक विकृती तर सावरकर हि एक संस्कृती
तुझा बाप ही कॅामेडी
Veer Sawarkar ❤❤
जय श्रीराम
गांधी म्हणाले होते भारताची फाळणी माझ्या मृत्यूनंतर होईल. पण मग त्यांनी का agree केले याचा विचार करा
Mafeeveer pensioner mhanale, Sardar Darasingh should declare his separate Shikhistan, Hindu mahasabha will support it etc etc etc 😂
Yacha kon vichar karnar re baba 😂
गांधीजी ही श्रद्धा आहे तर राहुल गांधीजी भक्ती आहे.
किरण माने बोलवा आमच्या गावात जनतेला खूप आवडले चांगले समजले जनतेला
गांधी हे थोतांड संपवणारे .....
पंडित नथुरामजी अमर रहे...
Paishyachya apekshene congressi toolkit chalavto aahe.
तुमच्या आभ्यासाला हैट्स ऑफ साहेब .
Truth sustains
गांधीमुळं देश तुटला .सावरकरांनी काळ्या पाण्याची शिक्षा भोगली.तुमची श्रध्दा समजली.लिबरल असणार नक्की.
HA KO MURKH AHE NAKECH R.S.S. WALA
There are very few people who wants to know the tuth
आपण जेष्ठ पत्रकार आणि सावरकरांना अंध श्रद्धा किव वाटते आपल्या जेष्ठ पत्रकारतेची
Gobar khana chhod do
Fir aap bhi support karoge Takle ko
Mag de ki logical rational and scientific reply with proofs and evidence like Takle
We are waiting for that since last 7/8 yrs 😂
Kay ahech nhi tr kay denar.... Paid patrakar ahe na... Gandhi ani congress cha.