महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळा, अमित शाहांचं संपूर्ण भाषण | Maharashtra Bhushan Puraskar 2023 | AM4
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 18 ต.ค. 2024
- महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळा, अमित शाहांचं संपूर्ण भाषण | Maharashtra Bhushan Puraskar 2023 | AM4
#maharashtrabhushan #MaharashtraBhushanPuraskar2023 #amitshah
Subscribe to Our Channel 👉🏻
www.youtube.co...
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: bit.ly/LokmatApp
Like Us On Facebook ► / lokmat
Follow Us on Twitter ► / milokmat
Instagram ► / milokmat
गर्दी तुमच्यामुळे नाही तर ही गर्दी फक्त आप्पासाहेबांमुळे नाहीतर तुमच्या सभेला कुञ सुद्धा दिसणार नाही
खरच लोकप्रेम,,,नाही राजकारण्यांना 200 रुपये देवुन पण येत नाही कुणी,,
Same thing again and again and again!
राजकारणात लोक पैसे देऊन सुद्धा जात नाहीत आज लाखो लोक ची गर्दी ही आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या कृपेने एवढी गर्दी आहे..... जय जय रघवीर समर्थ 🙏🙏🙏
Tumchi mat milvnyasathich ha Maharashtra Bhushan purskar dilay aapasahebanna.........2024 chi tayari chalu aahe bjp chi
12 jn mele te vaps aanta ka
ही गर्दी अप्पासाहेबांच्या कार्याच्या,कर्माची पावती आहे आपल्यासाठी नव्हे.
अप्पासाहेब ना तूम्ही निवडणुक प्रचाराला घ्या परत निवडून yall
Kay karya kele tya appani maharastril jantesati kahi kel ka keval fakt ek dharm vishessati kam krnara la samaj seva mantat ka
महाराष्ट्र भूषण सोहळा नसुन मुंबई मनपा शक्ती प्रदर्शन होते असे दिसते. महाराष्ट्र भूषण सोहळा हा सभागृहात आयोजित करणे आवश्यक होते, पण हे शक्ती प्रदर्शन होते, त्यामुळे याचे नियोजन ज्यानी केले त्यानी याची जबाबदारी स्वीकारली पाहिजे व त्यांचे वर केस झाली पाहिजे.
विचाराने बदललेला हा जनसमुदाय आहे , त्यामुळे तो कोणाचेही भूलथापांना बळी पडणार नाही.
You have appropriate surname...
अभिनंदन आप्पासाहेब आपल्या सत्कार करताना इतकी निष्पाप माणसे उन्हामुळे मेली देव आपणांस उदंड आयुष्य देवो हा सोहळा पण आपल्या लक्षात असला पाहिजे खरच आपण किती सुदैवी आहात आपल्या समोर ही 13 अजुन किती तरी मानस मरत होती आणि आपण मनात 25 लाख कुठे गुंतवावे हा विचार करीत असाल थू तुमच्या jindgivar
जयभीम जय शिवराय
पुरस्कार देण्यासाठी अमित शहाच कशासाठी पाहिजे होते महाराष्ट्रात दुसरे कोण न्हवते का
Ohh. Shahrukh la bolav mag b.c
@@jk_superb_1983 बरे झाले असते हे पनोती 13 लोकांचा जीव घेवून गेले
हे लोक फक्त dharmadhikari saheb yanchya sathi aale ahe
अमित शाह याना आस म्हणायचे आहे की मोदी च्या ही सभेला ही एवढी गर्दी नसते
हे मान्यच केले शाहने कारण मोदींच्या सभेला थापा मारुन लोकं आणलेली असतात. अमिश दाखवून.
बरोबर गैर काय
Right
Credit he Modi and shahar lach have aahe.
Mag tu tya Rahul Gandhi chi gand chat b.c
मुकांबो याला खुश करण्यासाठी आज 11 निरपराध लोकांचा बळी गेला.
सर्व श्री सदस्यांना विनंती की राजकारणी लोकांपासून लांब राहा. काल एवढ्या उन्हात तुमचा राजकारणासाठी फक्त आणि फक्त वापर झाला.
अखंड महाराष्ट्र उद्धव ठाकरे साहेबांच्या सोबत कायम आहे
हा पुरस्कार सोहळा नाही हे भाजपच पुढील
येणाऱ्या निवडणूकांसाठी शक्ती प्रदर्शन आहे .
खारघरमध्ये 'महाराष्ट्र भूषण' पुरस्कार वितरणाच्या कार्यक्रमाला भर उन्हात बसलेल्या नागरिकांपैकी ८ जणांचा उष्माघातामुळे मृत्यू झाल्याचं वृत्त अत्यंत दुःखद आणि दुर्दैवी आहे. या सर्वांना भावपूर्ण श्रद्धांजली आणि अत्यवस्थ असलेले नागरीक लवकर बरे व्हावेत ही प्रार्थना.
पण या निमित्ताने एक प्रश्न पडतो की ऐन उन्हाळ्यात भर दुपारी एवढा मोठा कार्यक्रम घेण्याची गरज होती का? हे टाळता आलं नसतं का? राजकीय शक्ती प्रदर्शनाची हौस टाळली असती तर एका चांगल्या कार्यक्रमाला आज गालबोट लागलं नसतं आणि निष्पाप बळी गेले नसते. हा पूर्णतः सरकारचा बेजबाबदारपणा आहे.
😢
खारघर...........10 मृत्यू......... 😢😢😢😢😢
रिक्षावाला ची लायकी सम्मजली सत्त्तेसाठे लाचार
महारांजांचा त्या थेरड्याने अपमान केला तेव्हा यांचे थोबाड उघडले नव्हते.
श्री सद्स्यांनी राजकर्त्यापासुन लांब रहावे चांगल्या ठिकाणी राजकारण घुसले तर तिथे विनाश अटळ आहे मंच्यावर असा एक पण नाही जो विनाश टाळु शकेन🙏जय सदगुरू🙏
यांच्या सभेला पैसे देऊन सुद्धा कोणी आल नसत आम्ही फक्त आमच्या स्वारींना पाहण्यासाठी त्यांचे 2 शब्द ऐकण्यासाठी गेलो होतो.पण या राजकारणी लोकांनी आपलीच पोळी भाजून घेतली.स्वारीना चुंबक् बनवून आमच्यासारख्या श्री सदस्यांना खेचून त्याच राजकारण करून घेतलं.
10 वाजताचा कार्यक्रम 12 वाजता चालू केला म्हणून आमच्या श्री सेवकांना आज जीव गमवावा लागला😔😔
इतक्या उन्हात हे बोळलच कसं आता तर नक्कीच 2024 मध्ये यांची वाट लागणार लक्ष्यात घ्या
जयभीम जय शिवराय
उत्तम विचार
आप्पासाहेब धर्माधिकारी यांना शुभेच्या आणि साष्टांग दंडवत.
Melelyana jivant kara mhanavw swarina tumachya, Lai santpadala pochalet
🤲🌷
हे फक्त आपल्या आप्पा साहेब यांचा सन्मान पाहाण्यासाढी आले आहेत, हे लक्षात ठेवा भाजप चे मतदार नाही ,
पुरस्कार २५ लाख...
तो देण्यासाठी २५ कोटी खर्च.....
😮... BJP सत्तेसाठी धडपडायला कोणतीही पातळी गाठू शकते
🙏🙏
Kharach apasaheb yanchi nishawarth seva ahe🙏🙏🙏💐🙏💐🙏🙏
इतकी मानस मेली हे पण प्रथमच पाहीले हे म्हणायला तडीपार विसरले वाटते थू तुझ्या विचारावर
जयभीम जय शिवराय
Nice
भाजप हटाव देश बचाव
Soniya sena
यांना हटवायलाच लागणार.....नाहीतर हे सैन्यातील जवान लोकांचा जसा जीव घेतलाय तसाच आपला पण घेणार...... आणि हे सिद्ध पण झाले आहे......13 जण मृत्यू पावले आहेत.....😡
13 लोक गेली ह्यांच्या राजकारना मुळे..
जय सद्गुरू
योग्य व्यक्तीला सन्मान मीळाला तर गर्दी होतेच .
2024 ला हे नक्की पायउतार होणार.
प्रचार सभा
हा महारास्ट्र भूषन सेहरा,नसून ,पैसा कमविण्याचा धंदा आगे,तसेच,मतदान कसे मिलेल याच हेतूने हा सोहळा होता,,(अलिबाग,रा़यगड)
या पाप्याने पूजनीय धर्माधिकारी गुरुजींना त्याच्या हस्ते पुरस्कार दिल्याने आमचे श्री सदस्य सूर्यनारायणाच्या कोपाने दगावले.
संडास भाई ही लोक दोन दिवसापासून उनात आहेत जवळून पाहण्यासाठी त्याला कोणी काही करू शकत नाही.कावळ्याच्या शापाने काय गाई मारतात का? लोकांनी पण काळजी घेतली पाहिजे.
असं नका बोलू
Jyana Ajar ahe ani vai jast ahe ashya Shree sadasyana yenyachi adnya navti bhau. Baithakit adhich suchana zali hoti.🙏🏽
इतने लोक धूप मर गये, जिमेदार कौन?
आप निश्चिन्त रहिये,2024 फीर आपकाही हैं.
Jai Jai Raghuvir Samarth SHREE Ram SAMARTH 🙏🙏🙏🙏🙏
महाराष्ट्र भुषण पुरस्कार सोहळा २०२३ पाहिजे.
2021 आशा भोसले यांना दिला होता. कोविड मुळे देता आला नव्हता. तो गेल्या महिन्यात देण्यात आला. व २०२२ चा श्री. आप्पासाहेब धर्माधिकारी यांना देण्याचे जाहीर करण्यात आले आहे.
2022 barobar aahe
हो. बरोबर आहे.
महाराष्ट्रात याआधी कधीच अशी दुर्दैवी घटना कधी घडली नाही. केवळ भारतीय जनता पार्टी मुळेच 11 पेक्षा जास्त लोकांना आपला जीव गमवावा त्याची भारतीय जनता पार्टी ला लाज वाटली पाहिजे. आणि वरून अमित शहा म्हणतात मी एवढी गर्दी कधीच पाहिले नाही😢😢😢😮 मी एवढेच सांगतो कि महाराष्ट्र एवढी दुर्दैवी सभा कधीच झाली नाही.
धर्माधिकारी सरंच कामच असे आहे
दिखावा नाही
Dekhava 😂😂ahe baba
Kon ahes re tu nalayka
@@meghashirke6573 🙄🙄
Baghitale bjpchya davanila 18 lakh lok bandhun taklya aurangzebaputhe 13 nishpaap jivancha cha Bali dila tuzya aappaswarine
ही गर्दी तुमच्या पक्षाची नाही तर ही नानासाहेब ह्याचे अनुयायी आहेत
सचिनजी तू खरा आहेस आभिमान वाटतो
यासाठी सत्संग करावा लागतो. राजकारण करून चालत नाही.राजकारणी लोक सत्तेसाठी कधी दगा देतील हे सांगता येत नाही.तुमच्या मांडीला मांडी लावून बसलेले श्री परीवारातील शिंदेचेच उदाहरण डोळ्यासमोर आहे.
पुरस्कार सोहला आहे की,शक्तिप्रदर्शन,तडीपार
अबकी बार किसान सरकार ओन्ली K C R
अमित शहा , हातात झाडू घेऊन समाजसेवा कराल का ? अहो तुमचा हात एवढा अपवित्र आहे की, तुम्ही पूजनीय धर्माधिकारी गुरूंना पुरस्कार दिल्याने त्यांच्या 50/60 शिष्याना मृत्यूच्या दारात प्राण पणाला लावायची वेळ आली आहे.
किती रे ही अंधश्रद्धा ती लोक उष्मघाताने दगावली
@@vishalmore4310 अंध भक्तांपेक्षा तरी कमीच आहे....... काय खाज होती खुल्या मैदानात पुरस्कार सोहळा आयोजित करण्याची...... यांना जर शक्ती प्रदर्शन करायचे तर वेगळी सभा घ्या म्हणावं.....कोणी कुत्रा येतो काय तो बघा...... तडीपार कुठले लेकाचे.....
Yala prabhu ramcganda barobar vanvasat laxman hota ki bhart hota hech mahit nahi fakt gala fadun karkash bobalto ase watte
तुम्ही सभा घ्या.किती गर्दी होते बघा..सगळ्या खुर्च्या खाली राहणारे.. लोक फक्त सद्गुरूंसाठी आले..तुमचायसाठी नाही.
यात १३ पेक्षा अधिक गोरगरीब तडफडून मृत्यू मुखी पावले याच पाप कोण फेडणार ? येवढे तुम्ही सर्व महंत महान परंतु एकालाही हे सुचले नाही की असे पुरस्कार थंड हवामान असताना द्यावेत. सर्व एकाच माळेचे मणी 😊
आदरणीय अमित शाह जी हे भारताचे गृहमंत्री आहेत.....देशाला सुख...शांती समाधान.... समृद्धी...ज्ञान.... आणि कर्मयोग...याकडे लाखो लोकांना वळवणार्या महापुरुषाचा सन्मान करणे हे त्यांचे कामच आहे...उलट भा ज पा सरकारने त्यांना सन्मानित केले हीच अतिशय अभिमानाची बाब आहे.......💐👍🇮🇳🙏🙏🙏🚩🚩
Jay ho
Jay. Sadguru
आयला लोकांना चॉईस राह्यलाच नाय तडिपार के भाषण में ढुंढते है राशन
एका आपवित्र पुरुषाच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान केल्यामुळे किती मोठा अनर्थ घडलेला आहे ते पहा
ही गर्दी bjp साठी नाही
तडीपार तिनं सौ कि आर डी एक्स कही शे आया
सर्व काही अजित डोभाल
Hi gardi tar fakt aardya pekshya aardi aahe...... Jar ek saglya dasana aadesh dila swarini tar deshat jaga kami padel ❤
जिस. महाराष्ट्र. की .धरती. पर .बोल. रहे. हैं
ओ व्होट. के. लिये. आज. महाराष्ट्र.. का.
आभार. मन. रहे. हे. अब तक. महगाई. बेरोजगारी. से किसान. की. भी. हाल त. पे
किसिभी. सत्ता धारिने. कुछ. आवाज. निकाल. नाही. औंर. अब. इलेक्शन. आया
तो. सब. महाराष्ट्र. की. जय जय. कार. करेगे
जाणाऱयांना कोण थंबवणार बाकी टीव्ही वर पण हा शो दाखवणार होते, बाकी झालेल्या प्रकरा वरून भक्त शहाणे होतील अशी अशा 😢
हि गर्दी आप्पासाहेब यांचे श्री सदस्यांची आहे. हि काय भाजपा चे कार्यकर्त्यांची नव्हे.
मोदी की डीग्री नही है इतिहासतज्ञ तुम्हारी डिग्री दिखावो नही तडीपारी की डिग्री दिखाव
तुम्हीच बघा मीडिया महाराष्ट्रातला कोणी मोठा माणूस नाही भेटला का
आयत्यावर. कोयता आहे
राजकीयाना सावलीत बसून भाषण करायला काय होते श्री सदस्य उन्हात तळमळतात ते फक्त भुषण पुरस्कार सोहळा साठी
Jai Sadguru
आप्पासाहेब पुरस्कार परत करा गेलेला जीव परत येईल का नाहीतर त्या लोकांना पुरस्कार बहाल त्यांच्या आत्म्याला शांती
मराठी बोला हिंदी नाय कळत शेतकरी आम्ही
अप्पा साहेबांची मते तुम्हाला मिळणार नाहीत्
आप कभीभी नही देख सकते क्योकीं ये सारे शिष्य गण हैं नाही किसी राजकीय दल कें कार्यकर्ते या पेड ट्रोल्लर.
हाथ जोडके विनंती हैं कि इस कार्यक्रम का राजकीय भांडवल ना करे,
Jay sadguru🙏
ही गर्दी अमित शहा साठी नव्हती .ही गर्दी धर्माधिकारी यांच्यासाठी होती बुवा .उगाचच उचंबळून येऊ नका .😂😂😂
Sab. Rajkey .Netha. Mhagaye. Rojgar Arthek. Mnde. Say. Janthka. Dahn vechlit. Karneka. Kam. Kar. Hey. Jay. Hind
जय सदगुरू 🙏🙏💐
आप्पा धर्माधिकारी त्यांना देण्यात आलेला पुरस्कार परत केला तरच तो त्यांचा खरा सन्मान होईल अन्यथा तुम्ही राजकीय लोकांचे मिंधे आहेत असे जनता समजेल. सरकारचे निष्काळजी मुळे हा अपघात घडला आहे. त्याचा निषेध करणे आवश्यक आहे. नाहीतर तुमच्या अध्यत्मिक काहीही किंमत नाही.
भाजपच राजकारन आहे
अमित साहेब तुमचं भाषण आईकण्यासारखे असते.
अरे लोकांचे बरी घेतेलेत त्याचा काय? वरून किर्तन आतून तमाशा अशी हकीगत या सोहळ्याची होती (अलिबाग रायगड)
हो रे तू येउन गेला माझ्या महाराष्ट्राचे 7-8 लोक मारुन गेला ऊष्माघात ne
संत आहेत तिथे लोक जात नाहीत ही लोकांची चूक असते, लोकानी त्यांच्या कड़े जायला हवे
आमचे नेते... अजीत पवार, संजय राउत, उद्धव ठाकरे, हे सभेला थोडी जरी जास्त गर्दी झाली तरी भाराऊंन जातात, येवढी गर्दी या नेत्यानी पाहिली तर याना चार दिवस झोप लागणार नाही..💯 😅😅😅😅😂😂😂😆😆😆
ओ शहा साहेब तुम्ही ऐसीमध्ये आणी माझी श्री सेवक उन्हात मारलो किर बाबा नामंडप .ना काही सोय नाहीपेयला सुदधा पानी नाही पेयला आणी मुख्यमंत्री . उपमुख्यमंत्री यानी 23 कोटी खर्च दाखविला शहा साहेबसाधा मंडप घातला नाही म्हणून 13 श्री सेवक काळाच्या पडदया आड गेले शहा साहेब त्याच पाप तुम्हा तिघाला लागणार शहा .एकनाथ . देवेद्र यांना १ मी सेवकाचा श्राप लागणारच
किती पैसे घेऊन आलेले आहेत हे फक्त त्यांनाच माहीत
हीला दिया
मग पडल का घे,,,,,
ही तुमची शेवट ची जमवलेली गर्दी ती पण सामान्य करदात्यांच्या घामातून .
मराठी माणूस आणि महाराष्ट्र आपल्याला माफ करो...
Sushikshit jantela hi tar pudhil yashachi khatri darshata aahe
जमवलेली नाही जमलेली गर्दी
आरे तु पण सजयं राऊत सारखा बिनडोक आहेस ईथे राजकारण नाही
Bjp ची 20 लाख मतांची सोय झाली, जय सद्गुरू
पुरस्कार माघारी द्यावा
Puraskarache amount kalach rajya sarkarla Shri. Aappasahebani parat dile
हे सगळे पक्षांची माणसें आहे
म्हणजे दुसऱ्या पक्षाच्या लोकांना पण आपला जीव गमवावा लागला.....shame on it 😡
Ha mag aapa la Kara loksabhela ubh
Kdhi Thackeray ji cha sabhela yaa nehmi yacha peksha jast gardi bghayla midel tumhala..
Jai Thackeray ❤️🚩
बस कर जी जी जी
आमिशाह गुजरात मे जा के नागपुर की सभा देखीऐ
ई डी ची भीती होती सगळ्यांना
म्हणून गर्दी केली 😂😂😂😂
ये लोभ ही है . आपके लोभ ने ही आस्था के नाम पर ही ये जाणे ली हैं.
एवढीगरदीसदगुरूसाठीखोकेवालेसाठीनाही
Atta Narendra maharajana ,purskar dya ,
प्रज्ञा ठाकूर ला पण द्या की....... इकडे आणून......😂😂
🙏🙏🙏🙏🙏
इथून पुढे कधी पहाणार पण नाही,
जे गेले त्यांचं काय
शिंदे सरकार ने राजकारण मध्ये आणू नये फक्त सन्मान पुरस्कार देऊन गौरव करावा
मतदाना करता
जय सद्गुरू राजकारण नको
ये
उस
हनुमान
किमेरबानीहे
खोटं बोल पण रेटून बोल व्हा व्हा अमित शहा जी सिर्फ आपके आने के ॲडव्हर्टायझिंग पे करोडो रुपये खर्च किये है l
Bjp ला मजेत राहू द्या की हे सर्व आपल्या मागे आहेत ज्या वेळी निवडणूक येईल त्या वेळी कळेल काय आहेत महाराष्ट्रातील लोकं, नमस्ते