Bhalchandra Nemade: भालचंद्र नेमाडेंचं हेच ते वादग्रस्त भाषण,ज्याने वादाला झाली सुरूवात
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 6 ส.ค. 2023
- 🔴लॉ़ग इन करा: www.mumbaitak.in/
#BhalchandraNemade #SharadPawar #Bhalchandranemadespeech
भालचंद्र नेमाडेंचं हेच ते वादग्रस्त भाषण,ज्याने वादाला झाली सुरूवात
---------
डाऊनलोड करा Tak App. खालील लिंकवर करा क्लिक:
newstak.app.link/fataak
Follow us on :
Website: www.mobiletak.in/mumbaitak
Google News : news.google.com/publications/...
Facebook: / mumbaitak
Instagram: / mumbaitak
Twitter: / mumbai_tak
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi TH-cam channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.
हे वादग्रस्त म्हणून दाखवत आहात न किडेच छपरी भाषण दाखवल नाही..वा
ब्राम्हणवादी खूप निराश झाले खरा इतिहास समोर आल्याने😂
मी येवढा मोठा नाही,कार्य कांहीं उत्तुंग नाही हे कशाला सांगावे लागते, सगळ्यांनाच तुझ्या नीच बालबुद्धीतून सहज समजते
नेमाडे सर तुम्ही असं का बोलता इतिहासातल्या चांगल्या गोष्टी घेऊन पुढे जायचं असतं तेढ निर्माण करणारा इतिहास मांडू नका प्रत्येक दिव्याच्या खाली अंधार असतो इतिहास सांगणाऱ्यांनी देशाची एकता टिकवावी गेलेला काळ पुन्हा येत नाही सामाजिक एकतेला तडा जाईल असे बोलू नका
शिवाजी नव्हे तर शिवाजी महाराज
हेच खरं आहे.
Thank you Sir. Your speech is the need of the hour. We find ourselves in suffocating environment.
इंग्रजानी देशाला लुटले यापूर्वी आपण जगातील सर्वात मोठा उत्पादक देश होता.इंग्रजानी आम्हाला लुटले इतके लुटले की आम्ही भिकारी झालो.तर पेशंवाई जाऊन इंग्रज आले यात देशाचे काय भले झाले?
हा एक न्यूनगंड असलेला माणूस आहे. महाराष्ट्रातील व हिंदुस्थानातील उज्वल आणि अभिमानास्पद बाबींकडे न बघता इतर गोष्टींमध्ये ह्यांना जास्त रस आहे. प्रत्येक कालखंडात त्या त्या समाजात चांगल्या वाईट गोष्टी असतात. चांगल्या गोष्टींमधून प्रेरणा घेऊन भविष्याकडे वाटचाल करायची असते. ज्या काही थोड्याफार अनिष्ट बाबी असतील तर त्याबाबत चर्विचरण करण्याऐवजी त्या गोष्टी टाळून मार्गक्रमण करणे, हे इतिहासाकडून शिकायला हवं.
सत्य सांगणे गरजे चे असते कितीही कडू असले तरीही
म्हातारचळ लागले
जगा madhdhe सर्वत्र असेच चालत असते..युक्रेन मध्ढे रशियन्स,पाकिस्तानी लोक तेथे हिंदूंवर, बळूचींवर, तालिबानी सर्व त्यांच्याच धर्मातील मुलींना असेच वागवतात.. येथे ""कोल्यास द्राक्षे आंबट""ही म्हण आठवते..तुमच्या जातीतील अनेक लोक ऑफिस मध्ये काय करतात ते पाहावे..
हे भाषण तर वास्तविक आहे.पागल लोकं या भाषणाला वादग्रस्त का म्हणतात.
वादग्रस्त नाही खर आहे......
Nakki ch tumhi abhyas purn sangat ahat
Mhataryachya dokyavr parinam zalay
किती उद्बोधक भाषण,काय आहे यात वादग्रस्त
Superb
जय शिवराय जय जिजाऊ जय भीम
नेमाडे 1 नंबर.