Bhalchandra Nemade: भालचंद्र नेमाडेंचं हेच ते वादग्रस्त भाषण,ज्याने वादाला झाली सुरूवात
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 9 ก.พ. 2025
- #MarathiNews #LatestMarathiNews #MaharashtraPolitics 🔴लॉ़ग इन करा: www.mumbaitak.in/
#BhalchandraNemade #SharadPawar #Bhalchandranemadespeech
भालचंद्र नेमाडेंचं हेच ते वादग्रस्त भाषण,ज्याने वादाला झाली सुरूवात
---------
डाऊनलोड करा Tak App. खालील लिंकवर करा क्लिक:
newstak.app.li...
Follow us on :
Website: www.mobiletak....
Google News : news.google.co...
Facebook: / mumbaitak
Instagram: / mumbaitak
Twitter: / mumbai_tak
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi TH-cam channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.
वादग्रस्त भाषण नाही खरा इतिहास मांडणारे आदरणीय नेमाडे सर
नेमाडे सर स्वतःचे बोलत नाहीत..ते म्हणताहेत की ग्रंथालयात उपलब्ध असलेल्या ग्रंथातून वाचले आहे..त्यामुळे सत्य असणार आहे..त्यामुळे कुणाला मिरची लागायची गरज नाही... Great sir❤
कोणी आजकाल काहीही खपवतो, ब्राम्हण द्वेष एक अजेंडा झाला आहे
सर्व प्रथम त्यांचा हेतू आणि विकाऊ पण लक्षात घ्या .जे तटस्थ विचार करतात व स्वाबुद्धिने विचार करतात त्यांना कळेल.नेमाडे सारखे समजगजातकी विचार दुप्री घेऊन पसरवत आहेत.
😂 तस्तस्थ म्हणे अहो साहेब एका कुविचरणे ग्रासलेले व्यक्ती आहेत हे लोग ह्यांना फक्त जातीवादी आणि कू विचारू लोकांना साथ द्यायची आहे @@madhusudandeshpande5507
छान विचार मांडतात आहात! कोणताही अपशब्द न वापरता एखाद्याला कशी कानाखाली वाजवायची याचा यशस्वी प्रयोग. वा छान!
ग्रंथालयात वाचलेले सांगताहेत 😂 छान! उष्ट्या पत्रावळी चाटुन लेक्चर ठोकण्याची कला मात्र दाद द्यायलाच हवी
पेशव्यांनी पेशवे दप्तर वाचावे . म्हणजे
सत्यता समजेल . ग्रंथ प्रामाण्य सिद्ध करणारं विश्लेषण . आभार डॉ भालचंद्रजी
101% सत्य बोलत आहे बहुजन समाजाने सखोलपणे अभ्यास करून यांचा प्रसार केला पाहिजे
त्यांनी जर पहिल्या बाजीराव विषयी अभ्यास केला असता तर वेगळा निष्कर्ष काठाला असता. एका व्यक्तीच्या वागणुकीने समाजाची परीक्षा करता येत nani. हिंदू धर्मा पेक्षा जातीचा अभिमान जास्त बाळगतो म्हणून थोडे परदेशी लोक आपल्यावर राज्य करतात. नेमाडे म्हळले की बायका आणि सर्व जातीतीललोकशिक्षण घे असत ( ब्रिटिश येण्या पूर्वी. . तेही लक्षात ठेवा.
नेमाडे 1 नंबर.
सत्य बोलण्यात नेमाडेनचा हात कोणीही पकडू शकत नाही. 🙏🏻🙏🏻💪💪🚩🚩
Gandit जोर असेल तर बोलावे नेमाडे ने atanki विरुद्ध माहीत पडेल चमकू गिरी कोणीही करते बोलायाला पैसे नाही लागत.
@@vinayakrushi3236
आतंकवादी च्या विरोधातच बोलताहेत नेमाडे.
आतंकवादी परवडले पण ही तर त्याहून भयंकर आहेत.
@@kiransawant2251ज्यांना स्वतः ची बुद्धी नाही तेच असा विचार करतात.
सत्य परखडपणे मांडणारे आणि, त्यास सरळ भिडणारे एकमेव नेमाडे सर! जे सत्य ते वादग्रस्त कसे?
Bogus Indian Media ka khel hai...
मराठी माणूस, हे कोण होते हे या सराकडून ऐका, कारण मुळ मराठा आणि उंच सत्ता करण्यासाठी गेल्या तीस वर्षे ब्रेन करून मराठा समाजाची दिशाभूल केली, हे सत्य नेमाडे सराच्या बोलण्यात स्पष्ट झाले
अगदी बरोबर बोललात नेमाडे!!
नेमाडे साहेब अप्रतिम विवेचन सत्य सांगणे किती सोप्या भाषेत कथन केले, खुप खुप धन्यवाद सर
महाराष्ट्रभर असे प्रबोधन होने फार महत्त्वाचे आहे!
🚩🚩जय शिवराय जय महाराष्ट्र 🚩🚩
All Indians should know this....
औरंगजेबा च उद्धातिकरण अस प्रबोधन होने गरजेचे आहे का,
व्हा छान
@@Patilcaptain1नाही, ते अजिबात बरोबर नाही.
परंतु स्वराज गिळ्ंक्रुत करणारे पेशव्यांचे
पितळही उघडे पडने गरजेचे आहे आणि ते बहुजन जनतेला कळने तेवढेच गरजेचे आहे.
नेमाडे सरांचा अभ्यास व्यासंग दांडगा आहे. आणि इतिहासाचे अभ्यास पूर्ण विश्लेषण केले आहे.
नेमाडेंचा अभ्यास आहे पण विकृत अभ्यास आहे.आणि त्यांच्या सारखे विकल्या गेलेल्या कविचारवंत समाजात विष कालवत आहेत व जे पूर्व गृह दूषित आहेत व स्वतः ची बुद्धी वापरण्याची सवय नाही असे लोक याला बळी पडत आहेत.
अभ्यास चा अर्थ तरी कळतो का, तुम्हाला आरक्षण खोरां ना
उदाहरणार्थ मनु समर्थकांची बोलती बंद
तुमची बुद्धीची झेप कमी असेल म्हणून या डबक्यात विकृत विचार मोठे वाटतात.
राजकीय स्वार्थ साधण्या साठी जाती जातीत भांडणे लावणारे ब्रिटिशांची परंपरा पुढे चालवत आहेत. ब्रिटिश येण्या पूर्वी सर्व जातीतील लक शिकत होते हे लक्ष्य आले का ? आणि बायकांनी लिहिलेली ७०० पुस्तके (juni..युरोपात बायका लिहायला लागण्या पुर I) hehi aapan लक्ष्यात ठेवावे म्हणजे झाले
वादग्रस्त नाही खर आहे......
मूर्ख आहे एक सबळ पुरावा असेल तर दाखवा
ज्याच्या बुडाला आग लागली तोच वादग्रस्त म्हणतो
इंग्रज भारतात येण्याआधी सर्व जातींना शिक्षण घेता येत नव्हते. उदाहरणार्थ:--SC,ST,OBC आणि सर्व जातींच्या स्त्रिया.
खर ये आहे सार्वजनिक शिक्षा मुगल नि अlनलि मदरश्यl त गैर समझ आहे मदरश्या मद्धे फक्त कुरान शिकवला जातो up बिहार मधे आज ही शिक्षक हिंदू आहेत मदरष्यl मधे
नेमाडे सरांना शतशः धन्यवाद, रोखठोक सत्य मांडणारे या देशात फार कमी व्यक्ती आहेत त्यापैकी नेमाडे सर एक होय.
अतिशय परखड सत्य विचार, कदाचित सत्य सहन न झाल्याने मनुवादी विचारसरणीच्या, ब्राह्मणवादी विचारसरणीच्या लोकांच्या पोटात दुखायला लागले आहे.
मात्र आता सत्यच स्विकारल जाईल.
देव आहे ऐसे समजावे जनी
देव नाही ऐसे मानावे मनी...
_____
संत तुकाराम
(केवळ लोकांच्या समाधानासाठी देव आहे, असे समजावे. मात्र जगात देव नाही, असे आपले स्पष्ट मत असावे)
खूप चांगले सांगितले सर
correct .....💎💎💎✅✅✅
Vitthal kon ahe
वारी कोण तुझा बाप करायचा का?
अतिशय दुर्मिळ,उदबोधक thanking you.
रोखठोक नेमाडे सर
Hey lokana kadhi samjel
सनातन धर्म कट्टर हिंदुत्व हे स्त्री चया दाश्य अवस्थेला जबाबदार जय भीम नमो बुद्ध गौतम भालेराव बोंड गव्हाण श्री क्षेत्र माहूर
माहूर नाव महार गणावरून पडले आहे. माहूर क्षेत्री रेणुका महार, जांबू महार, परशुराम महार यांचे पवित्र स्थान आहे . गण व्यवस्था आदिवासी व्यवस्था होती .
भट्ट आणि भट्टाळलेल्या लोकांना हे वादग्रस्त वक्तव्य वाटते...
Auragyachi awladi udin ghe tech tumchya sarkhyana pahijet
@@hvdeshpande123 Aurangzeb evdhach vaait asta tr ch. Shivaji maharajanni tyala dillit jaaun maarla ast, kinva jithe shakya tithe maarl ast.
@@Vicky-fl7pv Auragajeb vait hota mhanunach Chhatrapati Shivaji Maharajana Agryala bolaun daga deun kaidet thevle ,Sambhaji rajyanchi krur pane hatya keli
@@hvdeshpande123छ. शंभूराजेंच्या हत्येमागे ब्राह्मण होते हे आता काही लपून राहिले नाही.😂
@@hvdeshpande123Mirza raja jaysingh Aurangazeb cha manus hota. Tyane shivrayanna Agra bhetisathi patwile hote. Tyavr bola
अशा भाषणांची गरज आहे. खर बोलत आहे
अप्रतिम प्रबोधन...किती तरी विषय 27 मिनिटात ऐकायला मिळाले जे ऐकण्यात नव्हते..
महान माणूस❤
सत्य सांगा यला खूप ताकद लागते ती नेमाडे सरा जवळ आहे
सत्य बोला आतंकवादी बद्दल माहिती पडेल
@@Amoldhotre-he4pn नेमाडेंना सत्य सांगावयाचे नाही कारण त्यांना असत्य व कुटील विचार पसरवून समाजात भेद वाढवण्याची सुपारी मिळालाय.व ज्यांना स्वतः ची बुद्धी वापरायची सवय व संस्कार नाहीत त्यांना हे सत्य वाटतेय.बेडकाचे विश्व डबक्या पुरतेच.
जबरदस्त
सत्यमेव जयते
नेमाडे सर, आपले खुप खुप आभारी आहे मुस्लिम समाज आपण खर इतिहास लोकां समोर आणले धन्यावाद
आरणीय नेमाडे हे पुढील काळी फक्त सत्य शोधणार.. नक्की. ✊
अगदी बरोबर 👍👌
Thank you Sir. Your speech is the need of the hour. We find ourselves in suffocating environment.
Very intellectual lecture by you sir
Very great author you are
अहो सर तुम्ही बोलता ते बरोबर. जय भीम नमो बुद्ध गौतम भालेराव बोंड गव्हाण श्री क्षेत्र माहूर
Reservation Chaap....😂😂😂😂😂
@@rahuljadhav5599मुळात रिझर्व्हेशन का आणि कोणामुळे द्यावे लागले हे समजून बोलावे.विशेस्ता रिझर्व्हेशन असणारे 80 टक्के हिंदू असूनही राहुल जाधव सारखे हिंदूच विरुद्ध बोलणारे असतात है विशेष.
खरा इतिहास संगला तुम्ही
साहेब,
पुर्वी फक्त गाढवान्ना शिक्षनाचा अधिकार होता....माणसांना नव्हता....त्यामूळे देश अप्रगत राहिला...😂😂😂😂
सत्य कडुच असतो ग्रेट सर ।
हे वादग्रस्त म्हणून दाखवत आहात न किडेच छपरी भाषण दाखवल नाही..वा
खरा इतिहास कोणालाच पचत नाही
100% सत्य .... असे परखड बोलणारी माणसे कुठे आहेत..... कुठाय तो प्रबोधनकार करणारा महाराष्ट्र
स्वतःता च्या मनाने थोडीच बोलतात. ते वाचन करूनच बोलत असतील.
हे भाषण तर वास्तविक आहे.पागल लोकं या भाषणाला वादग्रस्त का म्हणतात.
तुम्हाला बघुन आज कळले की पागल पणा काय असतो ते,.
म्हणून एक पण आमदार येत नाही तुमचा 😂
@@Patilcaptain1 निवडून यायला मत देणारे लोक जाणकार असावे लागतात.बहुजन उद्दारक म.फुले , बाबासाहेब, छत्रपती शिवाजी महाराज जरी आज असते तरी लोकांनी त्यांना निवडून ना देता गल्ली बोलातल्या अक्कल शून्य माणसाला निवडून दिले असते. बाबासाहेबाना पुढे शिवतर करांचे काय कार्य होते? पण निवडून कोणाला दिले. बोलणारे थोडा विचार करून बोलावे.
नेमाडे सरांना...अभिवादन...
काय वादग्रस्त आहे? एवढं प्रगल्भ बोलले सर, आणि हे बातम्यावाले षंढ कशावर लक्ष देतील तर दोन वाक्य जी औरंगजेबावर बोलली गेली. ह्या राज्यात वैचारिकतेला आदर असायचा. आता नुसता चोथा झालाय.
यात वादग्रस्त काहीच नाही.
Sir..... Brave n bold.. Knowledgeable words.
Jai Maharashtra 🇮🇳Jai Hind
परखड भाषण, बऱ्याच लोकांना अपचनाचा त्रास होऊ शकतो😅
खूप छान माहिती दिली
100% agree 👍.
विचार क्षमता ही सर्वांना समान प्रमाणात मिळालेली असते असते.
यात कळीचा मुद्दा तोच आहे जो मुद्दा लमार्क ने डार्विनच्या सिद्धांतात सुधारणा म्हणून सुचविला होता. आणि तो म्हणजे ' प्रतेक बाब करण्यासाठी वा इच्छित कृत्य होण्यासाठी " आळस " हा तेवढ्याच प्रमाणात जबाबदार आहे ' .... लेमार्क ची ही बाब भारतीयांना बहुमताने बरोब्बर लागू होते.
आता यात देशाच्या भौगोलिक स्थितीवरून उष्ण कटिबंधात येणारा देश म्हणून थकल्यामुळे ' आळस ' येतो ही बाब थोड्या वेळासाठी लक्ष्यात घेतली तर, असे ही उघड होते की, आज उष्ण कटिबंधात असणारे देश ही भारताच्या कोसो दूर जाऊन पोहोचले आहेत...उदा म्हणजे आजचे सिंगापूर.
वयक्तिक बाब म्हणून या ठिकाणी एक गोष्ट निश्चित सिद्ध होऊ शकते की, हिंदू धर्मात भाकड पणा खूप माजला आहे, आणि लोक त्यांच्या आहारी गेले आहेत. देव आणि धर्म म्हंटले की, आपल्याला कठोर सीमा आपोआप लागतात, या सीमा ना भेडण्याची मनस्थिती आजच्या तरी बहुसंख्य भारताची अजिबात नाहीय. कारण इथे धर्माच्या आणि देवाच्या पुढे जाऊन विचार करण्याला अधर्म घडतो अशी गोंडस समजूत घालून विचारला मुरड घालावी लागते. धर्माच्या पुढे जाऊन विचार करणे म्हणजे धर्माच्या विरोधात जाणे न्हवे, तर अंतिम सत्य किंवा एकद्या विशिष्ट परिस्थिती आपण धर्म कोणत्या प्रकारे पाळायचा, हे ठरवन गरजेचं आहे.
उदा. आज व्हॉट्सअप वर पशुबळी, स्त्रिदास्या, ज्येष्ठ नागरिक आणि लाहानसाठी वगैरे जे स्वप्नाळ पोस्ट करतात.
मटणाच्या दुकानावर त्यांचीच गर्दी जास्त, स्त्रियांवर अत्याचार त्यांच्याकडून च जास्त होतात.
Very good sir .real speech.
ब्राम्हणवादी खूप निराश झाले खरा इतिहास समोर आल्याने😂
खर कशावरून सांगता का
ज्यांना द्यान व स्वतः क्या बुद्धीने विचार करायची कुवत नाही तेच असा बोलू शकतात.
नेमाडे सरांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्यात यायला पाहिजे.....
शाहिरा पेक्षा(पोवाडा न लिहता याच महाराष्ट्र मध्ये शाहिर होता येतं हे वेगळेच) नेमाडे सर सरस आहेत.
बहुजनसमाजातुन
@@sayajipatil6175नेमाडे सर महाराष्ट्र भूषण नाही महाराष्ट्र दूषण आहेत.ज्यांचा अभ्यास नाही तटस्थ बुद्धी नाही तेच नेमाडेंच्या या विचारांचे समर्थन करतात.
ब्राह्मणवादी चिरफाड 12:06 म्हंजे नेमाडे सर😂😅
इंग्रजानी देशाला लुटले यापूर्वी आपण जगातील सर्वात मोठा उत्पादक देश होता.इंग्रजानी आम्हाला लुटले इतके लुटले की आम्ही भिकारी झालो.तर पेशंवाई जाऊन इंग्रज आले यात देशाचे काय भले झाले?
आणि मदारी मेहतर हे काल्पनिक पात्र आहे
tumche devi devta pan kalpanik aahe , tyanche kahi purave aahet ka , peshwe gele aani khup changla zala
@@aryakavede येथे देव देवतांचा कांय संबंध?इंग्रजानी आम्हाला लुटले आणि कंगाल केले हा मुद्दा आहे
If ur ancestors have done any wrong how can he make accountable to their lineage?who has stopped anybody to take education.He talk about peshwas of their dark side,why he is not saying anything of their achievements.Nemades talk is only slow poison to finish harmony in society.
@kakodkar1 Nemade Ji speaks truth..... You people will never accept your mistakes ...... But we will keep on telling the truth.....
इंग्रजांनी येऊन राज्य केले हे पेशवाई पेक्षा चांगले म्हणजे बोटाला जखम झाली तर हात कपणारा डॉक्टर किती चांगला हे म्हणान्या सारखे आहै.
सत्य सांगणे गरजे चे असते कितीही कडू असले तरीही
काही वेळा माणसे अर्ध्या हळकुंडाने पिवळे होतात आणि माणसाची भाषा सांगते की त्याच्या वैचारिक स्तर कुठल्या पातळीवर आहे
ने माडे साहेब धन्यवाद🙏💕
हेच खरं आहे.
सत्य ते वादग्रस्त कसे.... भिडे तिकडे काही बरळतो ते मात्र वादग्रस्त नाही 🙄😑😅
भिडेच्या मागे लाखो लोक आहेत.
त्याची संघटना आहे हजारो लोहांची दारू भिडेने सोडवली आहे.आज रायगडावर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या समोर चोवीस तास दिवाबत्ती आणि रोज दोन गावातीलबदलते पहारेकरी गेली अनेक वर्षे, वर्षातील ३६५दिवस ठेवायची व्यवस्था भिडे गुरुजींची संघटना करते.
नेमाडे लेखक आणि अभ्यासू असतील,पण लोकांसाठी,समाजासाठी ते काय करतात?
आपल्यासारख्या महान माणसाने खरा इतिहास जगापुढे आणलाच पाहिजे.... प्रबोधनाची फार गरज आहे सध्या.
जय भारत
नेमाडे सर भारतात आता 60 %साक्षरता आहे बाबासाहेबांच्या काळात 20 %होती. वाचणारे फारच काम8 ऐकानारेच जास्त.
*खरा शिव भक्त*
*केवळ छत्रपती शिवाजी महाराजांना दैवत मानतो असे म्हणणाऱ्या लोकांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे हिंदुत्ववादी विचार ही मानले पाहिजेत.*
*छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना का व कश्यासाठी केली होती ? हे शिव भक्तांनी प्रथम समजून घेतले पाहिजे.*
*इतिहासाचा नीट अभ्यास केला तर समजून येते की,भगवंताने तसेच संत-ऋषींनी समाजवलेला सनातन वैदिक हिंदू धर्म आणि हिंदू धर्मातील १८ पगड जातीच्या लोकांचे रक्षण करण्यासाठीच छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना रायरेश्वराच्या मंदिरात स्वतःच्या रक्ताचा अभिषेक करून केली होती हा खरा इतिहास आहे.*
*हिंदू धर्म आणि समाज रक्षण करणे हेच छत्रपती शिवाजी महाराजांचे जीवन कार्य होते मात्र काही नालायक लोक छत्रपती शिवाजी महाराजांचा खोटा इतिहास समाज्यात पसरवून छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवन कार्याचा अपमान करत आहेत त्यांचा तीव्र विरोध शिव भक्तांनी केला पाहिजे आणि छत्रपती शिवाजी महाराजांना अपेक्षित असे हिंदू धर्म आणि समाज रक्षणाचे कार्य शिव भक्तांनी केले पाहिजे तरच आपण स्वतःला खरा शिव भक्त म्हणू शकतो हे लक्षात घेतले पाहिजे.*
*जय जिजाऊ,जय शिवराय,जय शंभू राजे☑️*
रोखठोक नेमाडे ❤
Nemadey good job sir
Great
Eska heading hona chahiye thaa such ka samana
Sir🙏
Very true history sir.
अगदी बरोबर
नेमाडे, असं वाटते इतिहास आपला प्रांत नाही अकलेचे तारे तोडू नका इतिहास वाचा
आजून खूप अभ्यास करायची गरज आहे सरांना
नेमाडे सर great आहेत
अतिशय उत्कृष्ट अभ्यास🔥🔥🔥
Jabrdast sir
अगदी सत्य
वादग्रस्त नाही, ज्यांना मिरच्या झोंबतात ते निच वृत्तीचे अभ्यासातून, वाचुन
सत्य कथन केले
Anek anek dhanyawad sir. Atishay upayukt mahiti dili sir 🎉
पहिल्या बाजीरावा बद्दल छत्रपती शिवाजी महाराजांचे नातू छत्रपती शाहू महाराज यांचे नेहमी सांगणे असायचं कि राऊ ना दुखावू नका कारण पहिल्या बाजीरावांचे गुणवत्ता शाहू महाराजांना माहीत होते
नेमाडे हे सत्य बोलत आहेत. समाजात वाचन संस्कृती वाढली पाहिजे.
Vachan sanskriti vadhali pahije pan fakt ekach vicharasarani asalelya lekhakanchi pustake vachatana doosarya vicharsarani asalelya lokanchi pustake pan vachali pahijet.
सत्य ते सत्य वाचे वदावे आज असत्या ला सत्य
समजण्याचा रिवाज आहे
सत्य बोलले असे व्याख्यान सगळीकडे ठेवला पाहिजे
extremly valuable explanation Dr. Nemade Sir
❤ नमो बुद्ध ❤ jaybhim 💖 jay shivray 💖 VBA 💖 balasaheb ambedkar 💖 विजय असो 🎉🎉🎉🎉🎉
नेमाडे सरांनी सांगितलेले सर्व सत्य आहे
अत्यंत रोकड सत्य बाहेर काढले आहे .
Nemade sir. Is great 🎉🎉🎉🎉❤
आश्य प्रकारचे लेखन, पत्र प्रसार का करतं नाही ज्यामुळे सर्व लोकांना सत्य समजायला सोपे होईल. सर्वाना वाचण्यासाठी लेखन मिळत नाही यासाठी न्यूस पेपर, व्हीडिओ मेसेज द्वारे प्रसारित करावे ही विनंती.
नेमाडे सर तुम्ही असं का बोलता इतिहासातल्या चांगल्या गोष्टी घेऊन पुढे जायचं असतं तेढ निर्माण करणारा इतिहास मांडू नका प्रत्येक दिव्याच्या खाली अंधार असतो इतिहास सांगणाऱ्यांनी देशाची एकता टिकवावी गेलेला काळ पुन्हा येत नाही सामाजिक एकतेला तडा जाईल असे बोलू नका
भाऊ त्या साठी खरा इतिहासच लोकांना कळाला पाहिजे
He bramhan lokana sanga adhi
You should try to understand Shri Nemadeji in correct perspective. Whatever he allegates some past rulers like Peshwas must be seen as a fact. He must not be degraded superficially or by bias, it would be not good. His some points might be erroneous but that doesn't means he is void or nonsense. His positive points must be taken as considerable.
श्री नेमाडे सरांनी सांगितलेलं शब्द नी शब्द बरोबर आहेच. ही वाईट प्रवृत्ती अजूनही जिवंत आहे. म्हणूनच ती बाहेर काढण्याकरिता असे व्याख्याते व्यासपीठावर आपल्याला जागं होण्याचा संदेश देतात.
सत्य ते सत्य, खोट्याचे इमले चढवून देश रसातळाला गेला आहे.
अगदी बरोबर बोललात सर...
वाचन संस्कृती ही सत्याकडे घेऊन जाते म्हणून वाचले पाहिजे...
History clear up, very nice explanation and interpretation 🙏🙏🙏🙏💙
अत्यंत परखड आणि रोखठोक मत.
शिकवणी लावा मग......
सरसकट पेशवाईला बदनाम करू नका नानासाहेब पेशवे या एका व्यक्तिमत्त्वावर आपण आरोप करू शकता पण हाच आरोप माधवराव पेशवे यांना लागू होतो का याच्यावर प्रकाश टाका
मस्त नेमाडे साहेब!
डॉ. नेमाडेसर ग्रेटच
Aik number vyakhyan..
बरोबर साहेब💯 पन टीव्ही वाले काय दुसराच ईथहास दाखवतात
Salute to nemade sir
Excellent only
नेमाडे साहेब हिंदू बद्दल एकदम सत्य बोलतात ब्राह्मण विरोधत. पंरतु मुस्लिम पण खुप कट्टर होते त्याबद्धल का खोट बोलतात। एकला चढ़वायच आणि दिसरयाला उत्तरवायच असला हलकट पण नेमाडे नि करु नए.
True
नेमाडे 🎉🎉
औरगजेन समाज सुधारक होता तर त्यांनी शरिया का बदलली नाही
औरगजेबाने समाजातील वाईट चालिरीतीला विरोध केला त्यात शरिया बदलण्याचा प्रश्न येतो कुठे. आतापर्यंत कुणी मनुस्मृतीवर उगहाड विरोध एखाद्या मनुवाद्याने जाहीर केला का.
तुम्ही कीतीही रावण वाइट आहे अशी बोंबाबोंब केली तरी रवणातल देवत्व लोक शोधतात.तसाच औरंगजेबाचे आहे.त्यात जरी शंभर वाईट गुण असले तरी कहितरी चांगले गुण होतेच की.शेवटी प्रत्येक व्यक्ती ही चांगलं आणि वाइट याच मिश्रण आहे त्याला ब्रह्मदेव आणि राम अपवाद नाहीत.
शरद पवार तिथ बसुन आहे लाज वाटत नाही सगळ ऐकताना
Sathy pachvn avkhd ahe tumhala peshve nalayak hote ki nahi te sang
नाही गर्व वाटतो 😊😊😊
Pawarana khush karto aahe ha manus
@@j.sanket445 तो त्यांचा विशेष गुण आहे मतासाठी भोळ्या भाबड्या लोकांना धर्माच्या,खोट्या इतिहासाच्या कच्चपी लावून सत्ता भोगायची या पेक्षा हे बरे
Pawar ky tumacha Ghar gadi aahe ka re shembadya nalayaka nirlajja 😂
हा एक न्यूनगंड असलेला माणूस आहे. महाराष्ट्रातील व हिंदुस्थानातील उज्वल आणि अभिमानास्पद बाबींकडे न बघता इतर गोष्टींमध्ये ह्यांना जास्त रस आहे. प्रत्येक कालखंडात त्या त्या समाजात चांगल्या वाईट गोष्टी असतात. चांगल्या गोष्टींमधून प्रेरणा घेऊन भविष्याकडे वाटचाल करायची असते. ज्या काही थोड्याफार अनिष्ट बाबी असतील तर त्याबाबत चर्विचरण करण्याऐवजी त्या गोष्टी टाळून मार्गक्रमण करणे, हे इतिहासाकडून शिकायला हवं.
बरोबर
अशीच छिद्रान्वेषी वृत्ती अकबराच्या अकबरासंबंधाने दाखवायची हिंमत आहे.आयुष्यात एकही लढाई न हरणारे पहिले बाजीराव न सांगता फक्त मस्तानीची प्रेमकहाणी ही एकमेव घटना त्याच्या आयुष्यात केली असे सांगत फिरत आहेत.घटं छिद्र्यात अशी वृत्ती