Thanks. छत्रपती साहेब, स्वराज पक्षाच्या माध्यमातून हे सर्व पक्षीय,वक्त्याना बोलावून जनतेचे प्रबोधन करता. सुंदर उपक्रम. मा बच्चू भाऊंचे. फारच मार्मिक व्याख्यान.
स्वराज्य च्या माध्यमातून विविध मान्यवरांना आमंत्रित करून विविध विषयाची सखोल मांडणी महाराष्ट्रभर करण्याचं काम आपण खूप छान प्रकारे करत आहात हे कार्य इथून पुढे असच चालू राहावं
संभाजी राजेंच्या स्वराज्य या पक्षाचे स्वागत. या र ठिकाणी फक्त येवढेच म्हणणे आहे की तोरणा घेतांना शिवाजी महाराज सोबत फक्त ३०० मावळे होते आणि तेही विविध जाती समूहाचे परंतु सर्व विश्वासू आणि इमानदार. त्याच प्रमाणे संभाजी राजे यांनी स्वराज्य पक्षाच्या मंचावर निष्ठावान आणि इमानदार जन नेत्यांना आणावे आणि त्या त्या नेत्याचा मागील इतिहास पहावा. आज बाच्छु कडू आले बोलले छान पण जनता विसर भोळी नाही खोके घेऊन उद्धव ची शिवसेना फडणवीस आणि मोदींच्या सांगण्यावरून फोडली. बॅकचु जादूचा बोलविता धनी आरएसएस आहे आणि काँग्रेसला विरोध आहे म्हणून आपली निष्ठा विकानाऱ्यांना पक्ष्याचे स्टेज वर आणून छत्रपतींनी जाणते समोर आपली छबी दगळू नये याची काळजी घ्यावी. बा चू कडू मुळे लोक जमतात नाही ब्राम्हण आणि धर्मवादी माणसामुळे लोक जमत नाही उलट लोक दूर जातात राजे संभाजी महाराज नी स्वतः मोहीम हाती घ्यावी मात्र शब्द न पाळणाऱ्या गडदारांना सोबत ठेऊ नये जनतेवर विश्वास ठेवा जनता साथ देईल आरएसएस आणि धर्माचे राजकारण केले तर जनता दूर जाईल
50 खोके घेतांना आपण प्रत्यक्ष साक्षीदार होता का? देशातील पहिल दिव्यांग मंत्रालय त्या बंडा ने निर्माण झाल. महाराजांनी पण काही तह केले आपले गड किल्ले वाचविण्यासाठी म्हणजे महाराजांना आता दोष द्याल काय...?
Thanks. छत्रपती साहेब, स्वराज पक्षाच्या माध्यमातून हे सर्व पक्षीय,वक्त्याना बोलावून जनतेचे प्रबोधन करता. सुंदर उपक्रम.
मा बच्चू भाऊंचे. फारच मार्मिक व्याख्यान.
स्वराज्य च्या माध्यमातून विविध मान्यवरांना आमंत्रित करून विविध विषयाची सखोल मांडणी महाराष्ट्रभर करण्याचं काम आपण खूप छान प्रकारे करत आहात हे कार्य इथून पुढे असच चालू राहावं
Great sir
बच्चू भाऊ खूप विनम्रपणा अंगात भिजवलेला आहे ❤... नेतृत्व❤
# स्वराज्याचा ध्यास.. मराठवाड्याचा विकास 🚩🚩
स्वराज्य पक्ष+प्रहार+जंरागे पाटील=❤
भाऊ अतिशय योग्य मार्गदर्शन केले
एकदा बदल व्हायला पाहिजे... स्वराज्य 🚩
👍👌👌🙏
🚩🚩🚩🚩💐
जय महाराष्ट्र.......!
साहेब 🙏
Jay swarajya ❤❤❤❤
संभाजी राजेंच्या स्वराज्य या पक्षाचे स्वागत. या र ठिकाणी फक्त येवढेच म्हणणे आहे की तोरणा घेतांना शिवाजी महाराज सोबत फक्त ३०० मावळे होते आणि तेही विविध जाती समूहाचे परंतु सर्व विश्वासू आणि इमानदार. त्याच प्रमाणे संभाजी राजे यांनी स्वराज्य पक्षाच्या मंचावर निष्ठावान आणि इमानदार जन नेत्यांना आणावे आणि त्या त्या नेत्याचा मागील इतिहास पहावा. आज बाच्छु कडू आले बोलले छान पण जनता विसर भोळी नाही खोके घेऊन उद्धव ची शिवसेना फडणवीस आणि मोदींच्या सांगण्यावरून फोडली. बॅकचु जादूचा बोलविता धनी आरएसएस आहे आणि काँग्रेसला विरोध आहे म्हणून आपली निष्ठा विकानाऱ्यांना पक्ष्याचे स्टेज वर आणून छत्रपतींनी जाणते समोर आपली छबी दगळू नये याची काळजी घ्यावी. बा चू कडू मुळे लोक जमतात नाही ब्राम्हण आणि धर्मवादी माणसामुळे लोक जमत नाही उलट लोक दूर जातात राजे संभाजी महाराज नी स्वतः मोहीम हाती घ्यावी मात्र शब्द न पाळणाऱ्या गडदारांना सोबत ठेऊ नये जनतेवर विश्वास ठेवा जनता साथ देईल आरएसएस आणि धर्माचे राजकारण केले तर जनता दूर जाईल
50 खोके घेतांना आपण प्रत्यक्ष साक्षीदार होता का? देशातील पहिल दिव्यांग मंत्रालय त्या बंडा ने निर्माण झाल. महाराजांनी पण काही तह केले आपले गड किल्ले वाचविण्यासाठी म्हणजे महाराजांना आता दोष द्याल काय...?
जय स्वराज्य 🚩🚩
यावेळी तिसऱ्या आघाडीला साथ.. 👍🚩
जय स्वराज्य🎉🎉🎉🎉
👍👍
प्रहार 💪👍🌹
Mast
🚩🚩
Nice
👍👍🙏🙏
Jay Jijau Jay shivray Jay Shambhuraje
बच्चू भाऊ ❤
😊Bachu...Dada..Nirbhid..Neta...
pseudosecular.
काय फुकटची अधिवेशना घेताय की विधानसभेला काही सदस्य देणार आहात......?
जय स्वराज्य 🚩🚩
Mast