लंडनमध्ये खुलेआम फिरणाऱ्या विजय माल्ल्याला अटक का होतं नाही | Vijay Mallya Story | Scam
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 26 ก.ย. 2023
- लंडनमध्ये खुलेआम फिरणाऱ्या विजय माल्ल्याला अटक का होतं नाही | Vijay Mallya Story | Scam
शेतकऱ्यांच्या हक्काचे ९००० कोटी रुपये ढापून Vijay Mallya विदेशात कसा पळून गेला | Vishaych Bhari
तो सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आला होता. बड्या बापाची बडी औलाद. लोकं त्याला किंग ऑफ गुड टाईम्स म्हणायचे. म्हणजे चांगल्या वेळेचा राजा. त्याचा कधीचं खराब टाईम येणार नाही असा त्याच्यापेक्षा जास्त त्याला ओळखणाऱ्या लोकांना विश्वास होता. अतिशय कमी काळात जास्त वेगानं पैसा कमवायची ही त्याच्यात सनक आणि नशा होती. राजेशाही थाट त्याच्या रक्तात होता. त्यामुळं तो कायम थाटात राहायचा आणि लोकं त्याला इंडियाचा सगळ्यात स्टायलिश बिजनेसमन म्हणून ओळखावायचे. त्याच्या बर्थडेला तो जगभरातल्या टॉप 500 पॉवरफुल्ल लोकांना स्पेशल निमंत्रण द्यायचा. थेट हॉलिवूडच्या बेस्ट सिंगरकडून गाणी म्हणून घ्यायचा. त्यानं पैसा फक्त उधळला नाय तर पैशांचा बेक्कार माज केला. पण शेवटी पैशाच्या धुंदीत त्याच्याकडून एक चूक झालीचं अन त्याचा गुड टाईम कायमस्वरूपी खराब टाईममध्ये बदलला. बरं त्यानंतर ही तो थांबला नाही, त्यानं देशातल्या तब्बल 18 बँकाना गंडा घातला अन लोकांच्या मेहनतीचे साडे नऊ हजार कोटी बुडवून तो कायमचा देश सोडून पळून गेला. कदाचित इतकं सगळं सांगितल्यानंतर तुम्हाला त्याची वेगळी ओळख करून देणं म्हणजे पाप ठरेल. हो, तुम्ही बरोबर ओळखलंय, आपण बोलतोय किंगफिशर कंपनीचा मालक विजय माल्ल्याबद्दल. आजच्या या व्हिडीओत आपण त्यानं देशातील बँकाना कसं गळाला लावलं, त्यासाठी प्रत्येकवेळी त्याला कुणी मदत केली, त्याला कोणाचा राजकीय पाठिंबा मिळाला, नोटीस जारी केलेली असताना सुद्धा तो भारत सोडून गेलाच कसा, कुणी त्याच्या लुकआऊट नोटीस मध्ये फेरफार करुन त्याला पळून जाण्यासाठी मदत केली या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेणार आहोत.....
Images in this Video used for representation purpose only
Connect With Us -
facebook link :
/ %e0%a4%b5%e0. .
instagram link :
/ vishayachbh. .
Our Website :
vishaychbhari.in
COPYRIGHT DISCLAIMER :
Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
Thank You
#vishaychbhari
#विषयचभारी
#vijaymallya
#vijaymallyastory
#vijaymallyahouse
#vijaymallyalifestyle
#vijaymallyainterview
#vijaymallyamovie
#vijaymallyalatestnews
#vijaymallyason
#vijaymallyainlondon
#vijaymallyarcb
#vijaymallyabiography.
#vijaymallyanow
#vijaymallyahistory
#vijaymallyalondonhouse
माल्या नी एक स्टेटमेंट दिला होता काही वर्षांन पूर्वी, जर मला अटक करून भारतात आणल तर मी काही पुरावे देऊन भाजप च सरकार पडेल अथवा माझ्या कडे तसे पुरावे आहेत. म्हणून शेटजी नी त्याला भारतात आणायचा नाद सोडला.
प्रथमेश भाऊ आपण कोणताही विषय अभ्यासपूर्ण पणे सहजपणे हाताळता ... खरच तुमचा विषयच भारी !!!
प्रथमेश भाऊ तुमचा खरच विषय भारी असतो सगळ्यांची वाट लावता 😂
बँक कष्टकरी शेतकऱ्याला लवकर 10000 कर्ज देत नाही दिला तरी त्याला पार वाट पाहायला लावते, आणि या चोरांना हजारो कोटींचे कर्ज देते !
मोदी हे तो मुमकिन हे 😂
👌खरच विषयच भारी असतो भावा
माल्ल्या पळून गेला असला तरी मला किंगफिशर आरामात मिळतो.... कोन तयार करत बरं KF.🙄
पहिले 15 लाख मोदी साहेब देणार होते तर मग आता. विजय मल्ल्या निरव मोदी जर भारतात परत आले तर मोदी साहेब तीस तीस लाख रुपये देतील तसे प्रामाणिक आहे आपले पंतप्रधान.😂
सामान्य शेतकऱ्याला 50 वेळा ब्यांकेच्या पायऱ्या झिजून त्याला 10 हजार चे कर्ज मंजूर होतो तेहे त्याला कर्मच्या र्याचे अरेरावी सहन करून .यालाच म्हणतात गरीब जनतेचा श्रीमंत राजकारण
जर तुम्ही मोठ्या रकमेचे कर्ज घेतले आणि तुम्ही ते फेडण्यास सक्षम नसाल, तर तुम्ही ब्रिटिश सरकारला 2 मिलियन पौंड (20 कोटी) देऊन लंडनमध्ये राहू शकता.
खुप छान माहिती दिली प्रथमेश दादा😊
हिंदी पिक्चर मध्ये खूप छान डायलॉग आहे की "सबके सब चोर है साले"😂😂😂
याच्या मागे सरकार आसते !
प्रथमेश सर आपला विषयाचं भारी.. आपल्या पण आमदार व खासदार मंत्री यांनी भरपूर घोटाळे केले आहे पण भाजप मध्ये गेला की सर्व घोटाळे माप झाले आहेत???. भाजप मध्ये गेला की सर्व घोटाळे माप होतात..
महाराष्ट्रातील सहकार क्षेत्रातील भ्रष्टाचारावर माहिती द्या वी
ज्याला भिकारी बनायच आहे त्यानी एयरवेज कम्पनी मध्ये इन्वेस्टमेंट करावी
विजय माल्या ने एकदम बरोबर केल. बँक गरिबांना लोन देत नाही.
आपले प्रधानमंत्री काळा पैसा भारतात आणणार होते, उलट भारताच्या गरीब जनतेचा पैसा बाहेर जात आहे.
व्वा काय पण देश आहे आपला ?? असं प्रत्येक बँकेकडून लोन घ्यायचं.. त्याच्यावर मजा करायची... परत बँका तयारच आहेत ती लोन नो प्रॉफिट मध्ये घालवायला...की परत लोन घ्यायचं आणि दिवाळखोरी जाहीर करायची... आणि देशातून पळून जायचं... अगदी त्यासाठी सुद्धा पॉलिटिशियन मदत करतात...आता एवढं सहकार्य कोणता देश करेल बरं... आणि तुम्ही कशाला नावं ठेवताय... आता माहिती नाही का या देशात प्रामाणिकपणाला कष्टाला काय किंमत नाहीए...
You are right