आतली_बातमी Live: भाजपची पीछेहाट महायुतीला फटका, महाराष्ट्राच्या राजकारणात नवा ट्वीस्ट? Ashish Jadhao
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 16 มิ.ย. 2024
- Loksabha Election 2024 आतली_बातमी Live: भाजपची पीछेहाट महायुतीला फटका, महाराष्ट्राच्या राजकारणात नवा ट्वीस्ट? Ashish Jadhao
#LokSabhaElections2024 #election2024 #2024elections
#loksabhaelection2024 #maharashtrapolitics #maharashtranews #lokmat
Subscribe to Our Channel 👉🏻
th-cam.com/users/LokmatNe...
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: bit.ly/LokmatApp
Like Us On Facebook ► / lokmat
Follow Us on Twitter ► / lokmat
Instagram ► / lokmat
Lokmat | epaper lokmat com | google lokmat | lokmat com | lokmat company | lokmat epaper app | lokmat online | lokmat live | lokmat marathi live | lokmat marathi live video | marathi batmya | marathi batmya live | batmya marathi live today | marathi news live | marathi news video | lokmat marathi batmya live | lokmat marathi breaking news | lokmat marathi batmya lava | lokmat marathi batmya channel | lokmat marathi batmya live youtube | marathi batmya video | lokmat marathi video live | lokmat marathi batmya live video | lokmat marathi live dakhava | lokmat marathi batmya live today | lokmat marathi batmya latest
नरेंद्र आणि देवेंद्र यांना महाराष्ट्राने नाकारलं आहे..
पंड्या जरांगे मुळे महविकास आघाडी आली नाहीतर चारी मुंड्या चीत झाली असती...😂
जरांगे विचाराचे मराठा दुसऱ्यां जाती धर्मांना सत्तेत पाहू शकत नाहीत .
म्हणूनच, जरांगे विचाराचे मराठांनी फडणवीसांना टार्गेट केले. (ते फडणवीस ज्यांनी मराठानां दोनदा आरक्षण दिले व ते टिकवण्याचा आटोकाट प्रयत्न केला. …या उलट पवार साहेब यांनी 40 वर्ष यांना खेळवलं व लोळवलं... तरी जातीचे म्हणून पवार साहेबांनाच जरांगे मराठा यांचे समर्थन ...)
यालाच जारंगे फॅक्टर म्हणायचे...
(मराठा समाजाला पूर्वीपासूनच राजकारणाचा नाद व इतर शान-शोक मुळेच त्यांची आर्थिक बिकट अवस्था झाली आहे. लोकसंख्या आहे 20 ते 25 टक्के परंतु 75 वर्षे सत्ताधारी म्हणून राहुन सुद्धा व आजही 60-70 टक्के राजकीय व अराजकीय पद मराठाच भूषवत आहेत. जरांगेच्या आज पर्यंतच्या आंदोलना {तील व साठी} एकूण खर्च जवळपास तीन-साडेतीन हजार कोटीपर्यंत किंबहुना जास्त झालेला आहे. यातून किती नवतरुणांना व्यवसाय करण्यासाठी/ टाकण्यासाठी मदत होऊ शकली असती !
स्थानिक स्वराज्य संस्थेत ओबीसी अरक्षणामार्फतही सत्ता हस्तगत करणे हे मराठा समाजांचे महत्त्वाचे ध्येय आहे...शैक्षणिक, नोकरीचे व सामाजिक आरक्षणची मागणी हा दिखावा आहे. )
आरक्षण तो बहाना है ..
असली निशाणा तो तुतारी राष्ट्रवादी को सत्ता मे लाना है l
( कारण,बीजेपी सत्तेत आल्यासच हे मराठा आरक्षणाचा मुद्दा बाहेर काढतात )
जरागे फॅक्टर लागू झाला नसता (तोड फोड नंतरही - कारण तोड फोड 2019 च्या अनिष्ट सत्ता स्थापनेचा परिणाम होता) आजही बीजेपीला युतीला 43 -46 सीट मिळाल्या असत्या...
मुस्लिम व विशिष्ट वंचीत तर बीजेपीला हरवण्यासाठी कोणालाही मदत करायला बसलेले आहेत..त्यांनी बरोबर निशाणा साधला...
यात मराठा जात म्हणुन जिंकले , पण हिंदु धर्म म्हणून मराठा हारले ...
कारण समान नागरी कायदा, लोकसंख्या नियंत्रण कायदा इ. महत्त्वपूर्ण निर्णय BJP विशेष करून मोदीच घेऊ शकतात .
पण ते आता कुबडयाचे सरकार असलेमुळे तसे निर्णय घेणार नाहीत… याचा परिणाम म्हणजे 2047 च्या आसपास भारत मुस्लिम राष्ट्र म्हणून घोषीत झालेस विविध हिंदू, विशिष्ठ वंचीत यांची आजची फितुरी / गद्दारी /हाराकिरी आपल्यां सर्वांनाच आठवली पाहिजे .
विजयाचे श्रेय घेतायत महाविकास आघाडी वाले...😂
मराठा समाजाने एकवटून बीजेपी विरोधात मतदान केले पण त्या उलट जवळपास दहा ते पंधरा टक्के ओबीसी बीजेपीला मतदान केले नाहीत ...
जरांगे फॅक्टर ने बीजेपी चे नुकसान करून मराठा आरक्षणाचा विचका केला ......
हेही तेवढेच खरे !
😢
टिप-कुणबी या नावाच्या माध्यमातून अगोदरच मराठांनी OBC आरक्षणावर घाला घालण्यास सुरुवात केलेली आहेच आता OBC या गटात मराठा जातीला समाविष्ट करणे म्हणजे सर्व ओबीसी जाती -पाती आरक्षणात मधून चक्क बाहेर पडणार….... ...
कुणबी प्रमाणपत्र मिळवण्यासाठी ग्रामपंचायत, जिल्हा परिषद शाळा मधील जुन्या कागदपत्रावर मराठा सोबत कुणबी लावण्याचे उद्योग मोठ्या प्रमाणात चालू आहेत..
अशिष जी उध्दव साहेबांचे पारिजातकाचे उधारणाचा अर्थ तुम्ही सांगता तसा मुळीच नाही, उध्दव साहेबांच्या त्या वाख्याचा अर्थ होता, माझ्या शिवसेनेनी महाराष्ट्रात वातावरण निर्मिती केली, आणि जास्त जागा सोबत असलेल्या काँग्रेस राष्ट्रवादीच्या आल्या, तरीही मी माझे काम आघाडी निवडून यावी यासाठी काम करीन..
❤❤❤❤❤
अगदी बरोबर
काँग्रेस ने शिल्लक सेनेला सोबत घेतले नसते तर जे हाल सांगली मध्ये दिसले ते संपूर्ण महाराष्ट्रात दिसले असते 😂😂
@@SatishDeshmukh-zj3ll आरे हिंमत असेल ना तर अजून सुध्दा स्वतंत्र लढून दाखवा, पाहूया कोणाच्या बुडात किती दम आहे, शरम करा विरोधक बोलतात, संपलेल्या काँग्रेसला उध्दव ठाकरेंनी जिंवत केले आहे, ही शिल्लक सेना नाही, तुम्ही शिल्लक सुध्दा न्हवतेत..
आशिष सर जनता पुन्हा एकदा तिघांना फडणवीस शिंदे आणि अजित दादा पवार पटून चोप देणार
Jo. पर्यंत टरबूज.आहेत. पर्यंत bjp. ल. विजय मिळणार.नाही.
Right now
टरबूज असो नाही तर अजून कुणी. मुंबई आणि महाराष्ट्र द्रोही भाज्यप ला या पुढे पाया खाली घेणार.
Ajun 1 add karato ...
Tiya mumbai chya bjp chya adhyakshya pan hakala ....
Mag ani mag ch BJP la Maharashtra t changale divas yeu shakatat
भाजपाला पश्र्चिम महाराष्ट्र त कांदा व दुध बाजार भाव नडले व मराठवाड्यात मराठा आंदोलन व समाजात तेढ निर्माण केली ही महाकरणी भाजपला नडली खुप सुधारणा नाही केली तर विधान सभा सुध्दा हातची जाणार
सवीधान हे नेरेटीव केलें हे खोठ सांगीतले आसे फडणवीस सागते पण खर कारण काय ते भाजप दडपून ठेवले तरी ते झाकून राहात नाही खर कारण सांगीतले तर लगेच पक्षात कुरबुर होणार भाजपची मत शिंदेंना पडली पण शिवसेनेची मत ठाकरेंनापडली भाजपला न पडल्याने भाजपची टक्केवारी कमी झाली भाजपाला खुप मोठा धक्का बसला पण तेरी चूप मेरी चूप आहे भाजप चूकी मुळे काही बोलत नाही
शिल्लक हिशोब विधानसभेला व्याजासह चुकता होईल. महाआघाडी किमान 250 जागा जिंकेल ✌️ ✌️💪💪
😂😂😂
😢🎉😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢🎉😢😢😢🎉😢😢😢😢😢😢🎉🎉😢😢😢😢😢😢😢😢❤भ😂श हे जे जे जे लक्ष आप इस गँग @@SatishDeshmukh-zj3ll
0
जरांगे विचाराचे मराठा दुसऱ्यां जाती धर्मांना सत्तेत पाहू शकत नाहीत .
म्हणूनच, जरांगे विचाराचे मराठांनी फडणवीसांना टार्गेट केले. (ते फडणवीस ज्यांनी मराठानां दोनदा आरक्षण दिले व ते टिकवण्याचा आटोकाट प्रयत्न केला. …या उलट पवार साहेब यांनी 40 वर्ष यांना खेळवलं व लोळवलं... तरी जातीचे म्हणून पवार साहेबांनाच जरांगे मराठा यांचे समर्थन ...)
यालाच जारंगे फॅक्टर म्हणायचे...
(मराठा समाजाला पूर्वीपासूनच राजकारणाचा नाद व इतर शान-शोक मुळेच त्यांची आर्थिक बिकट अवस्था झाली आहे. लोकसंख्या आहे 20 ते 25 टक्के परंतु 75 वर्षे सत्ताधारी म्हणून राहुन सुद्धा व आजही 60-70 टक्के राजकीय व अराजकीय पद मराठाच भूषवत आहेत. जरांगेच्या आज पर्यंतच्या आंदोलना {तील व साठी} एकूण खर्च जवळपास तीन-साडेतीन हजार कोटीपर्यंत किंबहुना जास्त झालेला आहे. यातून किती नवतरुणांना व्यवसाय करण्यासाठी/ टाकण्यासाठी मदत होऊ शकली असती !
स्थानिक स्वराज्य संस्थेत ओबीसी अरक्षणामार्फतही सत्ता हस्तगत करणे हे मराठा समाजांचे महत्त्वाचे ध्येय आहे...शैक्षणिक, नोकरीचे व सामाजिक आरक्षणची मागणी हा दिखावा आहे. )
आरक्षण तो बहाना है ..
असली निशाणा तो तुतारी राष्ट्रवादी को सत्ता मे लाना है l
( कारण,बीजेपी सत्तेत आल्यासच हे मराठा आरक्षणाचा मुद्दा बाहेर काढतात )
जरागे फॅक्टर लागू झाला नसता (तोड फोड नंतरही - कारण तोड फोड 2019 च्या अनिष्ट सत्ता स्थापनेचा परिणाम होता) आजही बीजेपीला युतीला 43 -46 सीट मिळाल्या असत्या...
मुस्लिम व विशिष्ट वंचीत तर बीजेपीला हरवण्यासाठी कोणालाही मदत करायला बसलेले आहेत..त्यांनी बरोबर निशाणा साधला...
यात मराठा जात म्हणुन जिंकले , पण हिंदु धर्म म्हणून मराठा हारले ...
कारण समान नागरी कायदा, लोकसंख्या नियंत्रण कायदा इ. महत्त्वपूर्ण निर्णय BJP विशेष करून मोदीच घेऊ शकतात .
पण ते आता कुबडयाचे सरकार असलेमुळे तसे निर्णय घेणार नाहीत… याचा परिणाम म्हणजे 2047 च्या आसपास भारत मुस्लिम राष्ट्र म्हणून घोषीत झालेस विविध हिंदू, विशिष्ठ वंचीत यांची आजची फितुरी / गद्दारी /हाराकिरी आपल्यां सर्वांनाच आठवली पाहिजे .
विजयाचे श्रेय घेतायत महाविकास आघाडी वाले...😂
मराठा समाजाने एकवटून बीजेपी विरोधात मतदान केले पण त्या उलट जवळपास दहा ते पंधरा टक्के ओबीसी बीजेपीला मतदान केले नाहीत ...
जरांगे फॅक्टर ने बीजेपी चे नुकसान करून मराठा आरक्षणाचा विचका केला ......
हेही तेवढेच खरे !
😢
टिप-कुणबी या नावाच्या माध्यमातून अगोदरच मराठांनी OBC आरक्षणावर घाला घालण्यास सुरुवात केलेली आहेच आता OBC या गटात मराठा जातीला समाविष्ट करणे म्हणजे सर्व ओबीसी जाती -पाती आरक्षणात मधून चक्क बाहेर पडणार….... ...
कुणबी प्रमाणपत्र मिळवण्यासाठी ग्रामपंचायत, जिल्हा परिषद शाळा मधील जुन्या कागदपत्रावर मराठा सोबत कुणबी लावण्याचे उद्योग मोठ्या प्रमाणात चालू आहेत..
मुंढे महाजन नी वाढवलेली भाजप फडणवीस नी संपवली.आणि स्वतःला ED CBI चा चाणक्य समजतोय.😄
खलनायक स्वतः च स्वतः ची पाठ थोपटून घेतो भाजपा शिल्लक आहे तेंही संपवून टाकेल
जरांगे विचाराचे मराठा दुसऱ्यां जाती धर्मांना सत्तेत पाहू शकत नाहीत .
म्हणूनच, जरांगे विचाराचे मराठांनी फडणवीसांना टार्गेट केले. (ते फडणवीस ज्यांनी मराठानां दोनदा आरक्षण दिले व ते टिकवण्याचा आटोकाट प्रयत्न केला. …या उलट पवार साहेब यांनी 40 वर्ष यांना खेळवलं व लोळवलं... तरी जातीचे म्हणून पवार साहेबांनाच जरांगे मराठा यांचे समर्थन ...)
यालाच जारंगे फॅक्टर म्हणायचे...
(मराठा समाजाला पूर्वीपासूनच राजकारणाचा नाद व इतर शान-शोक मुळेच त्यांची आर्थिक बिकट अवस्था झाली आहे. लोकसंख्या आहे 20 ते 25 टक्के परंतु 75 वर्षे सत्ताधारी म्हणून राहुन सुद्धा व आजही 60-70 टक्के राजकीय व अराजकीय पद मराठाच भूषवत आहेत. जरांगेच्या आज पर्यंतच्या आंदोलना {तील व साठी} एकूण खर्च जवळपास तीन-साडेतीन हजार कोटीपर्यंत किंबहुना जास्त झालेला आहे. यातून किती नवतरुणांना व्यवसाय करण्यासाठी/ टाकण्यासाठी मदत होऊ शकली असती !
स्थानिक स्वराज्य संस्थेत ओबीसी अरक्षणामार्फतही सत्ता हस्तगत करणे हे मराठा समाजांचे महत्त्वाचे ध्येय आहे...शैक्षणिक, नोकरीचे व सामाजिक आरक्षणची मागणी हा दिखावा आहे. )
आरक्षण तो बहाना है ..
असली निशाणा तो तुतारी राष्ट्रवादी को सत्ता मे लाना है l
( कारण,बीजेपी सत्तेत आल्यासच हे मराठा आरक्षणाचा मुद्दा बाहेर काढतात )
जरागे फॅक्टर लागू झाला नसता (तोड फोड नंतरही - कारण तोड फोड 2019 च्या अनिष्ट सत्ता स्थापनेचा परिणाम होता) आजही बीजेपीला युतीला 43 -46 सीट मिळाल्या असत्या...
मुस्लिम व विशिष्ट वंचीत तर बीजेपीला हरवण्यासाठी कोणालाही मदत करायला बसलेले आहेत..त्यांनी बरोबर निशाणा साधला...
यात मराठा जात म्हणुन जिंकले , पण हिंदु धर्म म्हणून मराठा हारले ...
कारण समान नागरी कायदा, लोकसंख्या नियंत्रण कायदा इ. महत्त्वपूर्ण निर्णय BJP विशेष करून मोदीच घेऊ शकतात .
पण ते आता कुबडयाचे सरकार असलेमुळे तसे निर्णय घेणार नाहीत… याचा परिणाम म्हणजे 2047 च्या आसपास भारत मुस्लिम राष्ट्र म्हणून घोषीत झालेस विविध हिंदू, विशिष्ठ वंचीत यांची आजची फितुरी / गद्दारी /हाराकिरी आपल्यां सर्वांनाच आठवली पाहिजे .
विजयाचे श्रेय घेतायत महाविकास आघाडी वाले...😂
मराठा समाजाने एकवटून बीजेपी विरोधात मतदान केले पण त्या उलट जवळपास दहा ते पंधरा टक्के ओबीसी बीजेपीला मतदान केले नाहीत ...
जरांगे फॅक्टर ने बीजेपी चे नुकसान करून मराठा आरक्षणाचा विचका केला ......
हेही तेवढेच खरे !
😢
टिप-कुणबी या नावाच्या माध्यमातून अगोदरच मराठांनी OBC आरक्षणावर घाला घालण्यास सुरुवात केलेली आहेच आता OBC या गटात मराठा जातीला समाविष्ट करणे म्हणजे सर्व ओबीसी जाती -पाती आरक्षणात मधून चक्क बाहेर पडणार….... ...
कुणबी प्रमाणपत्र मिळवण्यासाठी ग्रामपंचायत, जिल्हा परिषद शाळा मधील जुन्या कागदपत्रावर मराठा सोबत कुणबी लावण्याचे उद्योग मोठ्या प्रमाणात चालू आहेत..
विधानसभा मध्ये भाजप 4 नंबर वर राहील.
Ajit 5 v Shinde 6..
उद्धवजी असेल तरच महाविकास agadi जिंकेल
आम्ही सुद्धा १५००००० रूपये ला भूलुन मोदीला मतदान केले होते पन संविधान बदलावर RSS ठाम आहे हे लपून राहिलेले नाही
मोदीचा फोटो लावून सांगणारे उठाबा चे उमेदावार निवडून आले सांगणारे गळा काढून सांगत होते. आत्ता कोणाचा फोटो लावून ते कसे हरले.
🚩🚩लोकसभा तो अभि झाँकी हैं विधानसभा अभी बाकी है 🚩🚩 लोकसभेला युतीला तडीपार केले, विधानसभेला हद्दपार करणार 🚩🚩
जाधव सर फक्त मीडिया यांना सांगा की आता लोकसभेत सारखे विधानसभेला एक्झिट पोल दाखवू नका. कारण आम्ही जनता आता त्यावर विश्वास ठेवत नाही. मीडिया विकली गेलेली आहे जवळपास सर्व.
महाविकास आघाडीला पोषक वातावरण दिसते आहे.
जरांगे मुळे महविकास आघाडी निवडूण आली नाहीतर चारी मुंड्या चित झाली असती...😂😂
जगातील सगळ्यात मोठे लोकशाही असलेला देश अशी भारताची ओळख आहे, परंतु १० वर्षातील युतीचा कारभार खरंच लोकशाही पद्धतीने चालतो का? हे सर्व सामान्य माणसाला व जनतेला समजले आहे.विधान सभेत युतीची आणखी चिरफाड होईल हे नक्की.
आशिष सर तुम्ही महत्वाचा फडणवीस याच विश्लेषण नाही केलं , तुम्ही खूप हुशार आहे , पण आम्हा जनतेला , सामान्य मतदाराला कळते हो , खर तर विधान सभे आधी जिल्हा परिषद ,आणि महानगर पालिका ची निवडणूक व्हायला पाहिजे .
लोकसभेपेक्षा विधान परिषदेचा निकाल खुप वेगळा असेल.
आणि सरकारी यंत्रणा ही मदतीला नसेल. महाराष्ट्र लुटुन सर्व गुजरातला पळवणे ह्याची किंमत खरी आताच तर भाजपला मोजावी लागणार आहे....त्यांना तुमची माध्यमं ही वाचवू शकणार नाही....
शेतकऱ्याकडे केलेले दुर्लक्ष आणि पक्ष फोडून तेच लोक आपल्या पक्षात घेणे ही महाराष्ट्रातील लोकांना पचनी पडलं नाही
जाधव साहेब खूप छान. नाशिकला या तुमचं स्वागत आहे
प्रभारी नेमणूक करण्यापेक्षा मराठा समाजाची आरक्षणाचे बघा अगोदर.
लोकसभेच गणित वेगळं असतं. व विधानसभा गणित वेगळं असतं एक विधानसभा मध्ये अनेक जण इच्छुक असतात.
बरोबर आहे
MNS पुणे आणि shindhudurg मुळे मिळाल्या
महाराष्ट्र नोकरी भरती पेपर घोटाळा हे पण कारण आहे
Right now
आशीष जी आज आपण आतली बातमी ओपन नाही केली ती मी ओपन करतोय विधान परिषद्ध मध्ये महायुती चे मत फिरणार
ग्रेट आशिष सर
सगळं गणीत अवघड दिसतंय.
Ashish sir nice
आशिष सर तुम्ही टककेवारी मांडताय,पण एक गोष्ट दुर्लक्षित करत आहात की भाजपचे जे उमेदवार निवडून आले आहेत त्यांचे लीड मागच्या वेळेपेक्षा खूप कमी झाले आहे, उदा पुणे लोकसभा मागच्या वेळी 3.25 लाख मताने बापट आले होते ह्यावेळी मोहोळ 1 लाख मताने आले आहेत
Khup chan Vishleshan kartay sir good 👍💯👃💐
लोकसभेसाठी मोदीकडे बघून येवढं मतदान झाल आता विधानसभेला मोदी नाव नाही
नियतीचा फटका! बरोबरच आहे!
फटका
Very nice critical analysis dear Ashish ji
भाजप पक्षाचा जनाधार महाराष्ट्रात अतीशय कमी झाला आहे.त्यात माननिय सुप्रीम कोर्टाने शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नाव आणि चिन्ह जर उद्धवजी ठाकरे आणि शरद पवार साहेब यांना परत दिले तर महाविकास आघाडी विधानसभेत २०० जागा सहज जिंकेल
Narayan राणे राज् thakre mule
Ashishji MNS BJP Madhun वजा करा
सत्यमेव जयते
जाधव साहेब, काँग्रेस राष्ट्रवादीनी प्रामाणिक पण आघाडी धर्म पाळला तरच आघाडी विजय होईल, अन्यथा लोकसभेच्या निवडणुकीत ज्या प्रमाणे शिवसेनेचे उमेदवार काँग्रेस राष्ट्रवादीच्या लोकांनी भाजप मिंदे गटाशी हात मिळवणी करून पाडले तर आता आघाडीचे मुश्किल आहे..
शेतकरी प्रश्न,कांदा, जुनी पेन्शन, महागाई, अरेरावी, संविधान ची असितेसी करणे, ईडी, सीडी, अडाणी, अंबानी, याचसाठी कार्य, प्रायव्हेट शिक्षण, असे अनेक प्रश्न आहेत म्हणून महायुती निवडूण येणार नाहीं.
बीजेपी महाराष्ट्रातून संपणार
Ashish ji tumcha vishleshan khup chaan asta pan tumhi suruvatila ugach itka motha ani rataal Flashback/recap deta. Kahi garaz nahiye. Lavkar mudya var yet chala. Tumchya kuthlya hi video che pahile 5-10 mins pudhe karunach baghava lagto
हे चॅनल या मधुन असे दर्शवत आहे की भाजप हा पक्ष तळाला जाईल आणि इतर पक्ष बाजी मारतिल !
विश्लेषण करताना भाषेचा फरक जाणवत आहे की हे विशेष भागातील ओढ असलेले चॅनल आहे !
धन्यवाद !
समजलं आहे पुढे काय बोलणार !
😢😢
😂 कधी यायला विधानसभेला फटका बसणारे शेतकऱ्याचा पिक विमा अजून वाटप केला नाही
Excellent Analysis Ashish Jadhaw sir... 🙏💐
पंकजा पडली बर काय 😂😂😂😄
अशिष जाधव सर, जर कधी शिवसेनेच्या सिट जास्त निवडून आल्या असत्या, आणि काँग्रेस राष्ट्रवादीच्या सिट कमी निवडून आल्या असत्या, तर आपण उध्दव ठाकरेना लेक्चर द्यायला आपण चर्चा सत्र घेतले असतेत, मात्र आता उलटे झाल्या मुळे आपण कोणत्याही चर्चा करत नाहीत..
बापू आधी राजकारण आणि आकडेवारी शिकून घे आधी
@@akashkmh1425 आरे बापूच्या चापू आता तू मला राजकरण शिकवायला आला का, काय तुझे राजकरण आणि काय तुझी आकडेवारी सांगते पाहू, एक वरून १३+ १ कसे झालात, लाज बाळगा विरोधक बोलतात, संपलेली काँग्रेस उध्दव ठाकरेंनी जिवंत केली..
शिल्लक सेनेला काँग्रेस ने सोबत घेतले नसते तर आज जे हाल सांगली मध्ये दिसले ते संपूर्ण महाराष्ट्रात दिसले असते...
@@krishnaakhade9297 उद्धवला स्वतःच्या सीट निवडून आणता आलं नाही पण कॉग्रेसच्या सीट निवडून आणल्या 😂😂😂
@@KP-he7nk आरे मिंदे च्या भक्ता उध्दव ठाकरे कडे पक्षाच नाव चिन्ह जुन काही न्हवतं त्याच्या आगोदर फारशा कोणत्या निवडणूक झाल्या न्हवत्या, त्यांच्याकडे जुने आमदार खासदार फारसे न्हवते, त्या उलट जुन्या पक्षाचे नाव चिन्ह आमदार खासदार कार्यकर्ते आणि धनसंपत्ती पन्नास खोके आणि सोबत महाशक्ती इतके सारे असताना, शिवसेनेच्या आयते तेरा न्हेलेत ते निवडून आणू शकलात नाही, फक्त चोरी मारी करून सुध्दा फक्त सात आणलेत, पण ज्यांच्याकडे काहीच न्हवते, त्यानी नऊ आणले ते तुम्हांला कसे दिसले नाहीत, जर तुमच्यात हिंमत असेल तर उध्दव साहेबांसारखे जुन्या शिवसेनेचे नाव चिन्ह बाजूला ठेवा आणि मैदानात या पाहुया कोण किती जागा जिंकते, रहाता राहीला प्रश्न काँग्रेसचा शिवसैनिक ज्यांच्या सोबत जातात, त्यांच्या सोबत प्रामाणीक राहतात, त्यामुळे आल्या असतील त्यांच्या जास्त आतापर्यंत भाजपच्या येत न्हवत्या का, अंध भक्त काय लाॅजीक लावतात ना..
ही निवडणूक जनतेने हातात घेतल्यामुळे असे निकाल लागले हे सर्वात महत्वाचे आहे.बाकी सगळा काथ्याकूट काहीही कामाचा नाही.
Je Bharstchari Aahet Tech kay karaych
Jadhav तुमचे नाव नाही घेतले राव😢😢😢😢
52 kulelena 1la kadha
अभ्यास पूर्ण विश्लेषण.
उद्धव ठाकरे यांच्या मुळे भाजप नेते निवडुन येत होते
Nice analysis
सही विश्लेषण
आशिष सर मोदी व शहा जरी महिनाभर मुक्कामी राहिले तरी राज्यात महाविकास आघाडी १६० जागा निवडून येणार.
Je wadale te kawale Rahile tamawale
खूपच अभ्यासपूर्ण असे विश्लेषण आपण केले आहे सर!
या वेळी विधानसभा निवडणुकीत महा विकास आघाडी ने प्रचारात पंतप्रधान श्री मोदीजी यांचे नाव न घेता फ्कत राहुल नार्वेकर यांनी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे घेतलेले निर्णय या वर प्रचार केला तर चांगले यश मिळेल
thanks .
काँग्रेस ने शिल्लक सेनेला सोबत घेतले नसते तर आज जे हाल सांगली मध्ये दिसले ते संपूर्ण महाराष्ट्रात दिसले असते 😂😂
सुपारी सेनेमुळे नारायण जिंकला
जर भाजपाने शिवसेने बरोबर जुळवून घेतले असते तर ही परिस्थिती आली नसती परंतु भाजपाला सर्व एकट्यालाच खायला पाहिजे.
आशिष सर विधानसभा ला सुपडा साफ होणार महायुतीचा
एकच नंबर विश्लेषण
वास्तव लेखन विश्लेषण
Not for bjp is Maharashtra...
ऑल Maharashtra.......
खुप छान
एकदम बरोबर बोललात पत्रकार साहेब
India jindabad
100%✔️
एस टी कर्मचाऱ्यांवर अन्याय केला सरकार ने
Sir तुम्ही प्रतिक्रिया पहात् नाही का?
राम कृष्ण हरी
💯👍👍👍
भाजपने गल्लीछ राजकारण केले आहे पक्ष फोडा फोडिचे म्हणून ही वेळ आली आहे हे सर्व गोष्टी जनतेला माहीत आहे
भा ज पा ने. व. अजित. व. एकनाथ यांच्या नेतृत्वाखा खाली. महाराष्ट्राचं. वाटोळे केले
शिंदे ने निवडणुकीत काय काय केल आहे हे जनतेला माहीत आहे. कीती दिवस स्वताची पाठ स्वतः वाजवणार थोडे थांबा विधानसभा निवडणुकीत जनता वाजवणार
कोणतेही काही कारण नाहीं, फक्त मराठा आरक्षण आहे..
जाधव साहेब महाराष्ट्र चा नाव खराब झाला
Ashish sir good
400par 004
राजेंद्र जमादार व्हेरी गुड सर
स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक कधी होणार विधानसभे आधी की नंतर
एकदा एकनाथ शिंदे ला लालपरी यस टी ने प्रवास करायला सांगा त्या बस आणी बस st स्टॅन्ड बघून तरी त्याला लाज वाटते का बघू.
Right now
भाजप मधील सर्वांचा जो पराभव झाला आहे त्याला कारणीभूत एकच माणूस आहे. आणि भविष्यात सुद्धा त्या एकाच माणसामुळे राज्य अगदी सहज हातातले जात आहे. शिवाय त्याला बदलले तरी ही आता जनता कोणावरही विश्वास ठेवत नाही. सरकार जाणार म्हणजे जाणारच आहे.
आशिष साहेब तुमच्याकडून अश्याच खऱ्या पत्रकारितेची अपेक्षा नेहमीच असते आणि पुढेही राहील ...जय हिंद
आशिष सर असेच खरी खरी पत्रकारितेची अपेक्षा आहे
व्होट share जेव्हा सगळे पक्ष स्वतंत्र लढता तेव्हा exact असतात
आता जो कमी जागा लढेल त्याच vote share कमीच दाखवेल ना
Shinde aani Rajsaheb Thackeray wegali aaghadi kartil ka aani tyacha tyana fayda hoil ka?
Ashish sir ur great.. reality tumhi sangtha .
विधानसभेला अपक्ष व बंडखोर शेपूट घालून घरीच बसतील असे तुम्हाला वाटते का महोदय ? लोकसभेचा आवाका मोठा असतो, विधानसभा मतदार संघ लहान असतो, मुद्दे वेगळे असतात. लोकसभेला घटनाबदल हा मुद्दा होता, विधानसभेला तो नसणार आहे
फडणवीस वर जनता नाराज आहे आसाच निकाल येनार युतीचा
Jadhav.saheb.khare.bola
Vote % चा काही मतलब नाही...
शिदे ला जे Vote Share मध्ये त्याचे स्वतः चा Vote Share किती हे कधीही कळणार नाही.
जोपर्यंत सगळे पक्ष वेगवेगळे लढत नाही तोपर्यंत कोणत्या पक्षाचे किती Vote Share आहे ते समजणार नाही.....
Very nice rocking 🎉🎉🎉
खूप सुंदर सर
Uttar Maharashtrat nashik jilhyat chitra vegle asel
Danve,bawankule,champa, tarbuz, shelar,hyanchi tond sudha Maharashtra chi janta pahu shakat nahi... shameless bjp 😮😮😮😮
Ring tone mst ahe sir apli
M facter mule kiti jaga padlya
तु म्हणतील तेवढाच पडल्या बाकीच्या ऑटोमॅटिक सिस्टीम ने
मोदीचा फोटो लावुन बिजेपी चे फक्त 9 आले .उद्धव ठाकरे यांनी त्यांची जागा दाखवली😊