Attack On Pune Police: पोलिसावर हल्ला; १८ अन् १९ वर्ष वय असलेल्या त्या आरोपींवर तब्बल ३४ गुन्हे |KI3
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 12 ก.ย. 2024
- Attack On Pune Police: पोलिसावर हल्ला; १८ अन् १९ वर्ष वय असलेल्या त्या आरोपींवर तब्बल ३४ गुन्हे
#pune #policeattack #maharashtranews #marathinews #lokmat
Subscribe to Our Channel 👉🏻
www.youtube.co...
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: bit.ly/LokmatApp
Like Us On Facebook ► / lokmat
Follow Us on Twitter ► / milokmat
Instagram ► / milokmat
पोलिसावर हल्ला होत आहे सामान्य माणसाची काय परिस्थिती असेल ही विचार विचार करायला पाहिजे
स्वत चि जनते मधील विश्वासार्हता,आणि धाक, खात्यातील काही भ्रष्टाचारी लोकांमुळे गमावून बसल्यामुळे फालतू गुंड, गुन्हेगार पण यांच्यावर अटॅक करायला लागलेत,हे चित्र सर्वत्र दिसू लागलेत नक्की या सर्वाचा विचार करून जनमानसातील आपला विश्वास आणि गुन्हेगारान प्रति कठोरता पुन्हा मिळवाविच लागेल. कदाचित माझं बोलणं पटणार नाही पण नक्की याचा विचार करावा.
विरोधकांनी राज्यात गोंधळ घालून माजवून ठेवलेलं लोक अशीच वगणार... राहुल गांधीला जागा जास्त काय मिळाल्या सगळ्यांना वाटलं देशात काय कोणाची भीती नाही सगळे पप्पू आहेत😂
नीट व्यवस्थित पहा
अरे पांडू हवदर पोलीस खूप चांगले आहे तुला बोलायचं आहे का truck driver la vichr police मुले कित्येक लोक निर्दोश असून साजा खपताय..तू एखादी कांड करून बघ तेव्हा तुला समजेल पोलीस कशे असतात ते
@@Vrjvlgs पोलिस प्रशासन कस चालत ते बघ अगोदर... आणि काही ठराविक negative गोष्टी कानावर आल्या म्हणजे तसच सगळ अस्त हे डोक्यातून काढून टाका...
एक दिवस किंवा एक हफ्ता फक्त पोलिस स्टेशन मधे बसून रहा काय काय चालत ते समजेल...
आणि सगळ तू म्हणतो तसच चालत अस्त तर रस्त्यावर लोकांचे खून पडले असते... चोरी बलात्कार झाले असते... एवढ्या लाखोंच्या लोकसंख्येत....
आणि एक लक्षात ठेवा जसा समाज असतो तशाच संस्था ,व्यवस्था आणि कारभार दिसणार...
सामान्य लोक तरी कुठ सभ्य आहेत? भामटे, अपराधी ,संधीसाधू ,कटकट , कुचकट, भांडखोर जे तुला पोलिसांत दिसत ते सगळे गुण समाजातील लोकांत असतात फक्त संधी मिळाली की ते बाहेर येतात....
हिच तत्पर्रता सामान्य माणसाच्या वेळी दाखवली तर गुन्हेगार जल्माला येणारे नाहीत
पुणे म्हणजे बिहार झाल्यासारखं वाटत
Tujhe aai manje bihar aani bahin manje up
Are they Punjabi ?
@@anispathan7486no.. They are shikhalikar..lower caste converts from.maharashtra into sikhism
@@sys9208how you no
@@sys9208 Means lohar ?
सामान्यांवर अन्याय होतो तेव्हा पोलीस अशी तत्परता दाखवीत नाही.. गुन्हेगारांचे आणि पोलिसांचे साटेलोटे है सर्वश्रुत आहे.
Correct...
Swatavar Halla jala ki
Lagech shiksha
Ani sawatala hero samajnar ..
Same comment karnar hoto
आरोपी बरोबर साटेलोटे असतात म्हणुनच तर महाराष्ट्रात नेहमी गुन्हे घडत आहेत
सर्व सामान्य च्या बाबतीत पैशे कुठन जास्त खाता येणार या कडे सर्व फोकस असतो 😢😢
जेंटलमन la सर्वच माहीत,एरवी पोलिस रत्रांदिस झोपलेले च असतात होना!!
ते जर सोलापूर ला जात होते तर कोनाकडे जानार होते याचि पण चौकशी करुण तेला पण उचला
एकावर 18 गुंने तर एकावर 20 गुंने आहे तेपण गंभीर अश्या भंगार अवलादी जागीच ठार करा नाहीतर महाराष्ट्रालाच काय भारताला सुद्धा धोका आहे
ह्या लोकांनच्या पुण्यातिल झोपडपट्टी भागात खुप दहशत असते याच्यावर वेळीच कारवाई करावि
Bhartala doka 😂
सामान्य माणसाला सेवा देताना अशीच तत्परता असते का?
गायकवाड साहेब API आहेत म्हणजे service Revolver सोबत असणार त्याचा उपयोग कधी ?? तुमचा जीव गेल्यावर वापरणार होता काय ??
बरोबर
खर आहे... निदान हवेत तरी फायर करून मग पुढे होणं गरजेचं होत.
Bhau te Civil dress var hote bahutek
ऑन ड्युटी नव्हते , मदत म्हणून थांबले होते
पोलीस हा २४ तास on duty च असतो,@@jyotihinge8342
एन्काऊंटर करा
बरोबर आहे... ३ ठोकले तर नवीन ३०० तयार होणार नाही.... राज्यात कायद्याचा धाक राहिला नाहीये.
@@surajghodke1033kayde joparyant change honar nahit toparyant he lok ghabarnar nahit
पोलिस वाट पाहत आहेत, यांनी दोन तीन निरपराध लोकांचे बळी घेण्याची,
Hapta kami hoil😂😂😂
भाडखाऊ पोलिस झालेत. हप्ता वसूली मध्ये व्यस्त आहेत
अशीच वरात बदलापुर घटनेतील आरोपीची पण काढायला पाहिजे होती
अग्रवाल बिल्डर च्या विरोधात पोलीस का गप्प 😷
या देशात पैसा खाऊ घालून सगळ्या गोष्टी manage होतात
Guu khall ahe tyanj agarwal ch
Paisaaaa
पैसा खाला मग काय
@@darshanpatil1093right
पर दु :ख शितल वाटत, पण जेव्हा स्वतःची वेळ येते तेव्हा त्याची तीव्रता कळते. हे ह्या घटनेने सिद्ध केले आहे.
पोलिसांवर हात उचलला तेव्हा हे झालं
या तिघांवर एवढे गुन्हे दाखल असताना हे मोकाट कसे याचीही चौकशी व्हायला हवी
@@sharadsalokhe4969 ही कोयता गँग नेमकी कुणाची पिल्लावळ आहे ते शोधल पाहिजे पोलिसांनी. पण नाही.. वर्ष झाली पोलीस २-३ जणांना पकडतायत, मार देतायत. पुढं काय? त्याच्याकडून म्होरक्याचा पत्ता का निघत नाहीये? मुळापासून उपटली पाहिजे ना ही systematic गुन्हेगारी! कसला timepass लावलाय? का असं काही झालंय की पोलिसांना सगळ महित्ये पण हात लावता येईना?
पोलिसांच्या सहकार्यामुळेच हे लोक इतके गुन्हे करू शकले जर सहकार्य केलं नसतं तर हे गुन्हे करण्याची हिम्मत त्यांच्यामध्ये झाली नसती चार गुन्हे झाल्यानंतर या लोकांना तडीपार का केलं नाही हा पुणे आयुक्तांना जनतेचा सवाल आहे
हप्ते घेउन पोलिसांनीच किंवा राजकारण्यांनी ह्यांची हिम्मत वाढवली.
सामान्यांना त्रास होता तेव्हा कुठे होते हे पोलिस ?😡😡
वेळीच कडक शिक्षा झाल्या तर असे धाडस कोणी करीत नाही कारवाई देखील सर्व च वेळी तत्परतेने केली पाहिजे
याचा अर्थ असा की मनात आणलं तर पोलिस काहीही करू शकतात फक्त राजकारणी लोकं बाजूला राहिले पाहिजेत.
गोळी घातली पाहिजे होती...हे असं करून यांना काही फरक पडणार नाही...हे पुन्हा सामान्य माणसाला त्रास देणारच....मग परत कोण भाई येणार सोडवायला...आणि हा परत डॉन होणार...डायरेक्ट गोळ्या घाला...आणि नेता भाई कोण आला की लाईव्ह बोल बोलायचं...
हे आरोपी आहेत की आदिवासी तेल चे मालक?😂
ते शीख आहेत
😂😂😂😂😂
आदिवासी च नाव घेऊ नको लवड्या .आधी त्यांची नीट माहिती घे आणि मग बोल भाड्या. आदिवासीच नाव घेऊ नको नाहीतर लय महागात पडेल तुला
Udata panjabi aaj rengata zala
@@suniljadhao2801 ते पंजाब चे नाही महाराष्ट्र ले दलित शीख आहेत
सर्वसामान्यांवर असा हल्ला झाला असता तर शोधून काढले असते का आरोपी
आरोपीना निबंध लिहण्याची शिक्षा देऊन सोडले असतें.
पुणे पोलिसांना विनंती आहे की तुम्ही तुमचा फक्त आणि फक्त पूण्यापुरता हेल्पलाइन नंबर सर्वत्र सर्वत्र म्हणजे प्रत्येक सिग्नल वरती असेल किंवा कुठेही असेल किंवा व्हायरल करा की सर्वात सामान्य जनतेला तुमच्याकडून अपेक्षा आहेत सर्वसामान्य जनता तुम्हाला चांगलं समजते त्यांना मदत व्हावी असा नंबर तुम्ही सादर करावा
112
आपले जज फार मानवतावादी आणि प्रेमळ आहेत... आता ही जामीन भेटेल काही महिन्यात.
भंगार न्याय
मस्त प्रसाद दिला पोलिसांनी 😂😂😄
Kami dila permanent handicap karyla pahije
पोलिस पुढे आणि आरोपी मागे ...
नेमकी कोणी कोणाची मिरवणूक काढली ... ???
ह्यांच्या वर आला म्हणून हि ऍक्शन घेतली.. सामान्य लोकांना साठी हे पोलीस खुप कमी उपयोगी पडतात
पोलिसचांचा यात काय पुरुषार्थ आहे तर काहीच नाही. असे शंबर मिळून तिघांना बांधून ठेवणे, भाग पाडणे हे सहज होऊ शकते प्रश्न आहे ते यांच्या नैतिकता वर .हे ज्या प्रकारे ज्यांची सत्ता आहे त्यांच्या बाजूने असे नको ना .
बदलापूर मध्ये यांनी त्या पीडित मुलीला असे न्याय देऊ शकले नाही
पुण्यात गुन्हा करुन सगळे (जास्त प्रमाणात) गुन्हेगार सोलापुरच्या दिशेनेच का जात आहेत..? यावर पण लक्ष्य दिले पाहिजे....शरद मोहळ चा खुन झाल्यावर गुन्हेगार सोलापुर च्या दिशेने होते , लॉरेंस गँग ची लोक पण सोलापुरच्या दिशेने गेले होते चौकशी झाली पाहिजे.
Hoy bhava khray 💯
Tikde traffic kami aste...road war khadde nahit😊😊😊
सोलापूर मधे लय गुंड लोक आहेत चौकसी करूंन् उचला
Border crossing
कर्नाटक मध्ये आणि दक्षिण भारतात जायला सोप्पं होते त्या साईड ने
हे परप्रांतीय मुंबई महाराष्ट्र हकुवन दिलं पाहिजे,
ह्या पुढे महाराष्ट्र पोलीस कडक कारवाई करावी.
आजकाल पुण्या चे नाव एक ले तरी अंगावर काटा येतो...काय होते काय झाले...
Bakal zale ha ePune
हंदगा डीसीम, दुसर काय!!!😂😂😂
खरं आहे
ज्याला शेंबूड काढता येत नाही तो पण पुण्यात गुंडगिरी करतोय😂😂
MH१२ त्यामुळं च आहे😂😂
यांना न्यायालयाने bail देऊ नये म्हणजे झाले . ...!
एवढे गुन्हे दाखल आहेत ते जामीन मिळाल्या शिवाय झाले आहेत का?
उलट न्यायलंय वाट बघत असतात कीं कधी गुन्हेगार येतात आणी अजुन गुन्हे करण्यासाठी आम्ही त्यांना जामीनावर मोकळे करतो. आतापर्यंत किती जामीन अर्जावर पोलिसांनी अपिल करून जामीन रद्द चे आदेश / निर्णय मिळवले आहेत आहेत
उद्या प्रवेश करतील आणि सूटतील.एकच पक्ष यांना थारा देईल.
मा. न्यायालय सामान्य जनतेची काळजी घेण्याऐवजी आतंकवादी, गुंड, हवाली यांची खुप काळजी घेते. यामुळेच हे किडे वळवळत आहेत.
न्यायालय पण अजिब आहेत , high court ने जामीन नाकारला तर supreme court जामीन देतं 😂हास्यास्पद आहे ना
भाऊ बेली फार छोटी गोष्ट आहे निर्दोष सुटले नाही म्हणजे फार झाले
महाराष्ट्र वि बिहार असा सामना रंगलाय, त्यात महाराष्ट्र आघाडीवर अभिनंदन 🎉
यांना एकच सजा पाहिजे...#Encounter
पोलिसा सोबत असा व्यवहार होत असेल तर सामान्य जनतेला हे किती त्रास देत असतील
वा रे सरकार महिला वर अत्याचार होतात तेव्हा लवकर गुन्हा दाखल केला जात नाही तर लगेच पोलिस वर हल्ला केला तर धिंड वा काय सरकार आहे वा वा वा .
Absolutely Right
कोर्टात जमानत होते यांची
😁😁😁😁👍
Police Hafte घेऊन असे गुन्हेगारांची हिम्मत वाढवता
पोलिसांनी जर कुणा बे गुनेहगार नागरिकांवर हात उचलला तर नागरिकांनी मिळून असचं संबधीताना चोप देऊन दोर खंड बांधून विडिओ काढले पाहिजेत.... न्याय व कायदा सर्वांना समान आहें.... जय संविधान 🙏🏻
💯
तू गुन्हेगार आहेस का?😂😂😂😂
हे करून काय होणार यांना , यांच्या सोबत स्पेशल कारवाई हवी.विस गुन्हे दाखल असलेले लोक रस्त्यावर फिरतात पोलिस काय करत आहेत.
३४ गुन्हे असून पण या स्तरावर जाण्याची असणारी हिम्मत, हेच दर्शवत आहे सध्याची कायद्याचे असणारे वर्चस्व (घांट्याचे)
ही जमात महाराष्ट्रातून घालवून द्या, राज्य सुखी होईल
सामान्य माणसासाठी आशेच काम व्हावे
बिल्डरपुत्रसमोर मांजर आणि असल्यांसमोर वाघ. पुणे पोलीस सलाम
योगीअदित्यनाथ यांच्या सारखे निर्णय घेतले पाहिजे
Ha kay uattr pradesh aahe ka..???
कोर्ट कशासाठी आहेत ?
काय शेट्टी ऊपटीत नाही योगी
ते महाराष्ट्रात शक्य नाही, राजकारणी राजकारण करत आहेत आणि पोलिस त्यांच्या रक्षणासाठी तत्पर आहे
निघ मग युपीला इतकं गोड वाटतं तर.
खरं तर अशा आरोपींचा व त्यांना मदत करणारांचा एन्काऊंटरच व्हायला पाहिजे. तशी सद्बुद्धी परमेश्वर पोलीसांना देवो. गुंडगिरी संपवण्याचा उत्तर प्रदेश पॅटर्नला पर्यायच नाही.
जय महाराष्ट्र.
हात पाय बांधून मला ते नेल पोलिसांनी अटक केल...😂😂😂😂😂😅😅😅😅
तिघांनी पण आदिवासी हेयर ऑईल वापरल आहे वाटत....😂
वचक नाही यांच्यावर .
आता बाहेर आले की भाई बनणार त्यांचा आधीच निर्णय लावा
Apal kon aikanar?
आजपर्यंत पुणे पोलीस झोपले होते का
पोलीसांवर हल्ला केला म्हणून ही हालत झाली. पण सामान्य लोकांवर हल्ला झाला तर तेव्हासुद्धा अशीच हालत केली पाहिजेत.
न्यायालयाने शिक्षा देवून वचक बसवावा
एनकाउंटर एकच मार्ग
अन्यथा भोगा मग यंला कायदाअत तर काही बद्दल होणार नाहीच मग बद्दल कुट च घडणार नाही
Parprantiya.. Tadipar karaa
सलाम महाराष्ट्र पोलीस
सदरक्षणाय खलनिग्रहणाय
महाराष्ट्र राज्य पोलीस खुप छान काम केले आहे असच गोर गरीब जनतेला न्याय मिळवून द्यावा अशी विनंती 🙏🙏🙏 अभिनंदन 💐 ग्रह मंत्री मा देवेंद्र फडणवीस साहेब 🐅 यांच अभिनंदन अभिनंदन 💐💐💐💐💐💐
To Gruhmantri banlay tewha pasun ch tar hya goshti hot aahet… 😂 Nishkriy Gruhmantri
तडीपारचा चेला एकाच खात्यावर.मग वाटोळं होणारंच.
घरची सर्जरी करायला तो बँक खाती वळवून पैसा खातोय म्हटल्यावर.सट्टेबाजांचे संबंध जवळचे डायमंड नेकलेससाठी.मागून खाणारा दरोडेखोर.
सर्वसामान्य माणसावर कोणत्याही प्रकारे गुन्हेगारी झाल्यावर...सर्व सामान्य माणसाने अशीच शिक्षा गुन्हेगाराला द्यावयाची असते.... पोलिसांनी महाराष्ट्राला शिकवल्याबद्दल त्यांचे आभार...
हरियाणाचे लोक आहेत
यांचे घरदार व पाठिंबा देणारे मित्र नातेवाईक यांनाहि ठोका
ItKe गुन्हे दाखल करण्यात आले पन् यपूर्वी कडक कारवाई केली असती तर् hi वेळ आली नसती
यांच वकिल पत्र घेणाऱ्या वकिलाचा एन्काऊंटर करा पहीला
आतापर्यंत किती लोकांवर हल्ले केले यांनी तेव्हा काय पोलीस झोपले होते का
गोळ्या घाला ,विषय संपवा.सध्या जेलचा बजेट वाढत चालला आहे.
योध्दा आहेत महाराष्ट्र पोलीस मध्ये.
अशी वेळ पोलिसांवर कां आली, एवढी हिम्मत कुणामुळे येते. जबर शिक्षा होत नसल्याने हिम्मत वाढली. बिहार सारखेच राज्य होण्याच्या मार्गावर.
👍👍
गोळ्या घातल्या तर पुन्हा अश्या घटना घडणार नाहीत.
फडणवीस साहेबाना गृहमंत्री पद सांभाळणे कठीण झाले आहे. गुंडाना कायदाची भीती नाही व गोरगरीबाना कोणी वाली नाही.
कारण त्याला राजकारण करण्यातून वेळ नाही, पाताळयंत्री माणूस आहे. बिलकुल सरळ साधा काम करणारा माणूस नाही
Good work saheb
Salam tumchya karyala ❤
भैय्या होते आरोपी
भैय्या नाय रे भाऊ शिकलकरी आहेत ते, शिकलकरी भरपूर खतरनाक गुन्हेगार जमात असते , पहिले पण यांनी पोलिसांना मारलं आहे..पुण्यात शिकलकरी समाज मोठ्या प्रमाणात आहे त्यामुळे काही राजकीय मंडळी याना पाठीशी घालतात..पण सर्व शिकलकरी गुन्हेगार नाहीत काही समाजसेवक पण आहेत.. पाण्यात बुडालेल्या लोकांना वाचवायचे आणि पाण्यातील प्रेतं काढायचे पण काहीजण काम करतात
Shikh hote te
Shikali hote te dukkar pakdnare sardar
First very very thanks pune city police .thank you
याना योगी प्यटन दाखवा
बेस्ट
घरंदारं पाडून शेकडोंना बेघर करायला.जमिनी शेठच्या माणसाला विकून प्रेतं नदीत तरंगवायला.
योगी पॅटर्न exception madhe वापरायचा !
नाहीतर कोर्ट कशासाठी आहेत ?
पोलिस धुतल्या tandalache आहेत का ?
वाजे सारखे पोलिस सुधा आहेत, तेंव्हा कोर्टाला त्यांचे काम करू द्या !
हिम्मत असेल तर Dawood, shakeel Yana haat लावा!
सुशीलकुमार shinde गृहमंत्री असताना तर dawood la फरफटत आणणार होते !
@@user-b1l6g👈🧐 मग 13 वर्षाचा दलित मुलीवर बलात्कार करणाऱ्या मोइद खान, राजा खान यांना तुझा घरी घेऊन जा😂. त्यांची घर पाडली तर तु त्यांना तुझा घरी ठेव
नदीत प्र कधी दिसले हो तुम्हाला काँग्रेसने कारसेवकांना गोळ्या घातल्या त्यावेळेसचे का सध्या तर कुठे प्रयत्न देत नाहीत
जे झालं ते चांगल्यासाठीच झालं. जे होत आहे चांगल्यासाठी होत आहे, जे होणार ते चांगल्यासाठीच होणार.
त्यांना नागड करून हाना खाकीवर कोनी हात लावणार
इत्के गुन्हे असुन् मोकाट का फिरतायत 😒😒
कोणत्या नेत्यासाथि काम करत होते तेपण सांगा की 😒🤬🤬🤬
ह्यांना बाटलीवर बसवा त्या शिवाय समाजात जरब बसणार नाही,
यांचा चांगला माज मोडा
😡सरळ ध्वनी हात छाटा👈
मराठी माणसांनी लक्षात ठेवा हे सगळे परप्रांतिय आहेत!
😂 मला वाटलं पाय तोडले 😂😂
येवढे मोठें झालेच कसें.जेव्हा स्वतवर जीवघेणा हल्ला झाला तेव्हा समजलं.
नावावरून हे लोक कुठले आहेत हे कळते....
Panjab ?
शीख नाईक शिकाल करीत महाराष्ट्रातले
अभिनंदन अभिनंदन पोलीस साहेब असेच केले पाहिजे आता या पुढे सर्वना वर्दी वर हात उचलणारे वरती साहेब नंबर, 1
👍🏻👍🏻
पोलिसांचा धाक कमी झालाय . 80 पूर्वी 1 पोलीस 50 माणसांना कण्ट्रोल करू शकत होता. तो त्यानी प्रस्थापित करावं लागेल
धरणीला भार आहेत हे , पंजाबी दिसतात
या पोलिसांचा स्वभाव खूप चांगला आहे
त्यांच्यावर हल्ला करून सुद्धा हल्लेखोरांना त्यांनी जिवंत सोडलं
एन्काऊंटर करा यांचं
असंच सर्वसामान्य लोका बरोबर झाल्यावर पोलीसा नी अशी कारवाई करावी
आता पोलिसा वर वेळ आली महनून लगेच अक्शन घेतली
पोलिस हे प्रामाणिक आहेत पण राजकारणी त्यांना बदनाम करतात
हास्यास्पद वाक्य
मस्त जोक
पोलिसावर हल्ला करणाऱ्या कुठल्याही सर्वसामान्य असो किंवा राजकन्या सोय यांना सुट्टी दिली नाही पाहिजे
करण पोलीस हे सर्वसामान्य जनतेचे रक्षक आहेत आणि आम्ही त्यांचा आदर करतो
आता पोलिसांना आर्मी चे प्रोटेक्शन द्या.
पुणे पोलिसांचे अभिनंदन
सलाम त्यांच्या प्रयत्नांना गायकवाड साहेब
अमितेश कुमार चा Pattern वेगळाच
पोलिसांना विनंती सर्व गुन्हेगारांचे माज मोडण्याचे काम तत्परतेने करा
पोलीस मित्रांनो अजून कशाची वाट पाहात आहात, कृपया कायद्याचे राज्य आणा
महाराष्ट्राचा खलिस्तान होतोय, पंजाब मध्ये अशीच अशांतता माजली आहे.
एनकाउंटर करा, जर पोलिसांची ही स्थिती आहे तर सर्वसामान्यांचे काय हाल असतील.
परप्रांतीय लोंढे थांबवले नाही तर ते असेच करणार...जागा हो मराठी आत्मा
भारताचे गुन्हेगारी बाबतचे कायदे गुन्हेगाराला पाहिजे ती शिक्षा देण्यास असमर्थ आहेत याची खंत आहे... ते लवकरात लवकर बदलले पाहिजेत 🇮🇳
हे सगळं खरं आहे.. मला पण बर वाटल पण त्यांना कोर्ट झापणार बगा...
कायदा आपल काहीच वाकड करू शकत नाहीं.... असं गुन्हेगारांना का वाटत??? कारण काय??ह्या व्हीडिओ द्वारे एक चांगला मेसेज पोहचवंलात लोकांपर्यंत.. खूप छान...