स्वराज्याच्या प्रत्येक मावळ्याच्या आयुष्यावर अनेक web series बनायला पाहिजे असं कोणा कोणाला वाटतं ?? म्हणजे नेतोजी पालकर ... बाजीप्रभू देशपांडे .... हंबीरराव मोहिते .... कोंडाजी फर्जंद .... मुरारबाजी देशपांडे ..... ⛳⛳⛳
Ho vatta pan tasle low budget banayla nako, jasaki ata amol kolhe saheb banvat ahet pan tya movie chi kahich hype nahi . Kadhi yeun gelay kalanar pan nhi. Tithe mughalanvar hotstar kityek kotichi webseries banavto pan apan nhi banvat. Apan hi banvu shakto jasa chandramukhi movie ne changla business kela, hype tayar karun.
@@dr.rohitkulkarni9640 right . Kolhe sahebancha sodla tari shivashtak banavnare sir pawankhind maker tyani action choreography sudharli pahije, ani vfx sudha. Pawankhind chi story jabardast hoti, rani nighat shura gana suru hotana angavar kata ye to pan nntr je movie madhe fighting dakhavli ahe ti khas nhavti . Tyani action choreography kharach changli keli pahije.
खूप अभिमान वाटतो नेताजी (नेतोजी) पालकर यांच्या बद्दल आणि मी पण पालकरच आहे माझ्या सर नेमच्या बऱ्याच लोकांचे कुलदैवत सातारा जिल्यातील कराड तालुक्यातील पाल चा खंडोबा हे आहे, माझे पण पूर्वज आम्ही तिथले असल्याचे सांगतात. बोल भेडू चे खूप खूप धन्यवाद जय शिवराय 🚩
आमचं निशिब मानव लागलं की एवढ्या महान शिलेदार असलेले नेतोजी पालकर यांची समाधी आमच्या नांदेड जिल्ह्यातील तामसा इथ आहे ❤️ मन दुर्देवाने अशा या महान वार्श्याला दुर्लक्षित केला गेला त्या समाधी स्थळाचा विकास झाला नाही हे ही आमचं नांदेड वासियांचा दुर्देव मनाव लागलं😟
नेतोजी पालकर स्वामिनिष्ठ होते. ज्यावेळी पन्हाळा किल्ला जिंकण्यासाठी महाराज गेले होते त्यावेळी नेतोजी पालकर वेळेवरती आले नाही म्हणून इतिहासात आपण वाचलं पण सत्य पाहता जिथं शिवराय तिथं विजय हे समीकरण आपण पाहत आलो आहे पण त्यावेळी पन्हाळा हा आदिलशाही कडे होतो आणि नुकताच झालेला पुरंदरचा तहांमुळे ही मोहीम मुद्दाम आखली गेली आणि अयशस्वी दाखवण्यात आली हा शिवरायांचा गनीम काव्याचा एक भाग होता आणि नेतोजी पालकरांना स्वराज्यातून बाहेर काढून, शत्रूना सामील होण्यासाठी केलेला हा गनिमी कावा होता ही बाब लक्षात घेतली पाहिजे.
तर्काने विचार केला, तर हे पटण्यासारखं नाही की एका वेळी उशिरा पोचल्याने महाराज आपल्या एवढ्या महत्वाच्या शिलेदारावर रागावतील पण हे पटण्यासारखं आहे की स्वतः महाराजांनी नेतोजी पालकरांना मुघलांच्या गोटात स्वराज्याची कामगिरी करण्यासाठी पाठवलं होतं. दुर्दैवाने आपल्याकडे अजून तरी याबद्दल चे पुरावे आणि विश्वसनीय पत्र किंवा कागदपत्र उपलब्ध नहित.
कभी तो लगता है की छत्रपति शिवाजी महाराज महाराष्ट्र में हिंदुस्तान में पैदा हुई ये भगवान का आशिर्वाद है,पर काय हम इस लायक है। ये बात हमे तर्क से सोचने की जरूरत है। लोग इतिहास नही पड़ते जो मूवी मसाला टीवी पर दिखाया जाता है वही सच मान लेते है इस वीडियो के कॉमेंट में जड़तर नेताजी और नेतोजी यही पर बयान दे रहे है पर कोई ये नही जाना चाहता के मुसलमान से फिर हिंदू बनाना ये एक क्रांति से कम नही था पर किसी को इसमें लेना देना है नही काय हम लायक है chatrapati shivaji maharaj के वारिस होने के लिए????
तांदळी येथे त्यांनी वाडा बांधून काही काळ रहिवास केला कारण त्यांच्याकडे स्वराज्याच्या उत्तर भागाची जबाबदारी सोपवली होती आणि तांदळी गाव घोड नदी काठी असल्याने सीमावर्ती प्रदेशात येत होते म्हणून तांदली येथे ते राहत होते त्यांचे मूळ गाव काही जण सातारा जिल्ह्यातील पाली मानतात तर काही जण रायगड जिल्ह्यातील चौक हे मानतात
नेतोजी पालकरांना स्वधर्मात घेतल्यानंतर राजेंनी त्यांना कोणती जबाबदारी दीली? याबाबत इतिहासाला माहीत नाही.. नेतोजी पालकरांच्या उर्वरित आयष्यावर माहिती द्यावी..🙏
महाराजानी केवळ पुन्हा हिंदू धर्मात घेतल नाही तर सोईरसबध देखिल केले होते मुसलमान झालेल्या ना पुन्हा हिंदू करुन घेणे हि यापूर्वी कधी न झालेली घटना होती.......... काळाच्या फार पुढे पहाणारा रयतेचे मन जानणारा राजा होता
सरनौबत नेतोजी पालकर यांच जन्मस्थळ रायगड जिल्ह्यातील खालापुर तालुक्यातील "चौक" हे गाव आहे , इथे त्यांच जन्मस्थळाची जागा पण आहे आणि येथील शाळेला सरनौबत नेताजी पालकर विद्यामंदीर चौक हे नाव आहे.
🚩हिंदुस्तानात सगळे हिंदूच होते... पण नंतर मुघलांची कीड हिंदुस्तानाला लागली आणि जबरदस्ती हिंदु लोकांना मुस्लिम धर्म स्वीकारावा लागला.... 🤬.... हिंदुस्तानातील लोकांना मी हेच सांगेल.... आपल्याला हिंदु धर्म टिकवायचा आहे आपल्या पुढच्या पिढीसाठी...🙏
Ho ani saghi Muslim mahntath ki Shivaji Maharaj chy shenyth Muslim hote Kay nahvt saghi hindu hote dharmveer ch sumbhji Maharaj ni yeka patrath lihly maze vadil Muslim na marnare aheth ac lihly as sumbhuraje lihtath Magh astilka bagha😠
नवरात्री उत्सव सुरु आहे कृपया आपण नवदुर्गा स्वरूपात असणाऱ्या प्रत्येक दुर्गा देवी वर व्हिडिओ बनवावा आणि नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा 🙏🙏🙏🙏 जय माता दी 🙏🙏🙏🙏
Part 3 of 3 11. भगवान श्रीकृष्णाला जंगलात का मारण्यात आले? 22. महान भगवान श्रीकृष्णाने बांधलेले दुआर्का शहर बुडून का गेले? त्याच्या दूरदृष्टीचे काय झाले? 13. For what reason did Lord Krishna visit Saint Pundalik at Pandharpur, Maharashtra? 13 . प्रभू रामाला हे माहीत नव्हते का की त्यांना दोन मुले आहेत? 14. त्याने आपल्या सात महिन्यांची गर्भवती पत्नी सीता हिला एका वेगळ्या आश्रमात राहण्यासाठी का पाठवले? 14. A. जर सर्व देवाचे सजग आणि सक्रिय होते मुघल त्यांना लुटण्याची आणि लुटण्याचे धाडस कसे करू शकतात? 13. "लूट" हा शब्द वापरणे बंद करण्याची गरज आहे. त्याची बदली वसुली करणे आवश्यक आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी ठराविक कालावधीत मुघलांनी लुटलेली रक्कम परत मिळवून दिली. 14. आमच्याकडे दोन अधिकारी होते एक प्रवीण (पुरुष), प्रवीण (महिला) दुसरा संतोष एक पुरुष दुसरी महिला, नंतर सुनीती (अधिकारी) सुनीता (शिपाई). कृष्ण आणि कृष्णा ची परिस्थिती सारखीच आहे, मराठी मानुषीला कोणता शोभेल? 15. सर्व उत्तर भारतीय देवांना कोणती भाषा (वापरतात) समजते. मराठी माणसे व्यवसायात किंवा नोकरीत श्रेष्ठत्व किंवा उच्च स्थान का मिळवत नाहीत? * भगवान श्रीकृष्ण देव काय भोजन करत होते - पास्ता की नूडल्स? संधर्भ इस्कॉन मंदिर.
तुमचे व्हिडिओ पाहून खरंच खूप चांगली माहिती मिळते धन्यवाद. एक नम्र विनंती पाठवलेलं आलेलं केलेलं अशा जळगावी भाषेपेक्षा जर पाठवले होते आले होते केलं होतं इत्यादी अशी प्रमाण मराठी भाषा वापरली तर खूप छान वाटेल धन्यवाद..
*कोठून कोठून येतात असे उपटसुंभ लोक..? तुमच्यासारख्या अडाणी दळभद्री माणसांमुळे मराठी भाषा खुंटली आहे... एखादी भाषा प्रमाण, अप्रमाण किंवा शुद्ध व अशुद्ध ठरवाणारे तुम्ही कोण..? तुम्हाला कोणी अधिकार दिला..? भाषेला प्रमाण ठरवणाऱ्यांनी, शुद्ध करणाऱ्यांनी आधी आपापली तोंडे काळी करा... तुमच्यासारख्या अतिशहाण्या लोकांमुळे महाराष्ट्रातील शहरी व ग्रामीण भागातील मराठी जणतेने सोयीस्करपणे हिनदी भाषा जवळ केली... का तर तुमची जी भाषा शुद्धीची कवचकुंडले आहेत त्यांनी आजवर प्रत्येकवेळी मराठीला समृद्ध करणाऱ्या बोलीभाषांचा गळा घोटला म्हणून... एकीकडे तुमच्यासारख्यांनी मराठीवर निर्बंध लावले आणि दुसरीकडे परभाषिकांनी त्यांची अनैसर्गिक भाषा पसरवली, लादली... याचा परिपाक म्हणजे आपल्याच हक्काच्या घरात माय मराठी पोरकी झाली... का उगाच मराठी भाषेला एखाद्या पिंजऱ्यात डांबून तिचे शोषण करत आहात..? तुम्ही ही अशी प्रमाण व शुद्धतेची किड लागलेली मानसिकता घेऊन अजून किती वर्ष माय मराठीवर अत्याचार करत राहणारं आहात..? कोणतीचं भाषा शुद्ध किंवा अशुद्ध नसते... भाषेला प्रमाण म्हणून कोणावर ते लादू शकत नाही... तुम्हाला काय ठाऊक जोशी हा शब्दही प्रमाण आहे की नाही..? कशावरून हा अपभ्रंश होऊन आलेला नाही..? किंवा कशावरून तुमच्या मताप्रमाणे जळगावी भाषेतला नाही..? म्हणजे दोशी आडनावाचेही बरेचं लोक आहेत... मं तुमच्या मतांप्रमाणे प्रमाण भाषेत तुमचा उल्लेख जोशी करावा की दोशी..? उगाच अर्थहीन मुद्दे उकरून काढू नका...* *हे प्रमाण भाषेचं व भाषा शुद्धीचं खुळ तुमच्या घरात ठेवा... नाहीतर डोक्यातून समूळ नष्ट करा...* *#मराठी* *_""" जय मराठा """_* *_""" जय मराठी """_* *_""" जय महाराष्ट्र """_* *_""" जय छ्त्रपती शिवराय """_* 🙏🙏🙏🙇♂️🙇♂️🙇♂️⛳⛳⛳
Part 1of 3 . शूद्र आणि मराठा हे मांसाहारी होते हे समजून घ्या. त्यामुळे ते मुस्लिमांना आपले राज्यकर्ते म्हणून सहज स्वीकारू शकले असते. पण ब्राह्मण कसे पूर्णपणे शाकाहारी होते,अत्यंत पवित्रता असलेले ते शूद्रांना त्यांच्या जवळ येऊ देत नव्हते, मुस्लिमांच्या हाताखाली काम करत होते जे बीफ खाणारे होते. 2. तुळजापूर भवानी देवीसमोर गाई कापून अपवित्र करत असताना अफझलखान या मुस्लिम सरदारांच्या हाताखालील ब्राह्मण गुलामांनी बंड का केले नाही (किंवा त्याची तुकडी सोडली नाही) उदा. त्यांचे वकील भास्कर कुलकर्णी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांवर लढा सुरू असताना हल्ला का केला? अफझलखानासोबत.. 3. छत्रपती महाराजांचा राज्याभिषेक करण्यास महाराष्ट्रातील ब्राह्मणांनी नकार दिला, त्यांना शूद्र संबोधले तेव्हा रामदास स्वामींनी काय भूमिका बजावली. 4. गागा भट्ट यांच्या राज्याभिषेकाचा संपूर्ण तपशील (विधी). कृपया छत्रपती शिवाजी महाराज राज्याभिषेक सोहळ्याबद्दलही लिहा. काशीतील गागाभट यांना डाव्या पायाच्या अंगठ्याचा वापर करून दाखवण्यासाठी ४ कोटी रुपये का दिले गेले? 5. सनातन धर्माने सागरी प्रवासावर बंदी घातली होती, त्यामुळे शिवाजी महाराजांच्या नौदल युद्धाच्या महत्त्वाकांक्षेवर अडथळे निर्माण झाले होते. 6. शिवाजी महाराजांनी रात्रंदिवस अथक युद्धे केली हे समजून घ्या. हल्ल्यासाठी जाण्यापूर्वी किंवा हल्ल्याचा बचाव करण्यापूर्वी परिस्थिती अनुकूल आहे की प्रतिकूल आहे हे तपासण्याचा कोणताही पुरोहित सल्ला त्यांनी घेतला होता का?
दहातोंडे हे नेवासा तालुकयातील चांदा या गावचे होते पण त्यांना शिवाजी महाराजांनी तडकाफडकी बाजूला केले असे ऐकलं होतं . ते खरे आहे का याच्यावर स्टोरी तयार करा
माणकोजी दहातोंडे हे चांदयाचे होते. त्यांचे मूळ आडनाव किंवा 96 कुल हे शिंदे आहे. बहुतेक रविराव शिंदे असावेत. मानकोजीना शहाजी महाराजांनी 1642 साली शिवरायांना सोबत पुण्यात पाठवले होते आणि त्या दृष्टीने ते पहिले सेनापती ठरतात. ते वयाचा विचार करता शहाजी राजांचे समकालीन होते आणि अफजल खान वधापर्यंत स्वराज्य सेवेत होते .सन 1659 च्या शेवटी त्यांचा मृत्यू झाला . नंतरच्या काळात त्यांचे वंशज चांदा येथे येऊन शेती करू लागले आणि उत्तर काळात दहातोंडे घराण्याचा फारसा उल्लेख आढळून येत नाही
स्वराज्याच्या प्रत्येक मावळ्याच्या आयुष्यावर अनेक web series बनायला पाहिजे असं कोणा कोणाला वाटतं ?? म्हणजे नेतोजी पालकर ... बाजीप्रभू देशपांडे .... हंबीरराव मोहिते .... कोंडाजी फर्जंद .... मुरारबाजी देशपांडे ..... ⛳⛳⛳
Ho vatta pan tasle low budget banayla nako, jasaki ata amol kolhe saheb banvat ahet pan tya movie chi kahich hype nahi . Kadhi yeun gelay kalanar pan nhi.
Tithe mughalanvar hotstar kityek kotichi webseries banavto pan apan nhi banvat. Apan hi banvu shakto jasa chandramukhi movie ne changla business kela, hype tayar karun.
@@risenrisenrise mulat kolhe sahebanni rajkaran kivva acting ya paiki ek konti tari field select keli pahije .... Acting mule tyanche jitke chahte aahet , Rajkarnamule tyanche haters pn aahet ....
@@dr.rohitkulkarni9640 right . Kolhe sahebancha sodla tari shivashtak banavnare sir pawankhind maker tyani action choreography sudharli pahije, ani vfx sudha.
Pawankhind chi story jabardast hoti, rani nighat shura gana suru hotana angavar kata ye to pan nntr je movie madhe fighting dakhavli ahe ti khas nhavti . Tyani action choreography kharach changli keli pahije.
khupch aavadel baghayala ..
हो मी सहमत आहे
खूप अभिमान वाटतो नेताजी (नेतोजी) पालकर यांच्या बद्दल आणि मी पण पालकरच आहे
माझ्या सर नेमच्या बऱ्याच लोकांचे कुलदैवत सातारा जिल्यातील कराड तालुक्यातील पाल चा खंडोबा हे आहे, माझे पण पूर्वज आम्ही तिथले असल्याचे सांगतात.
बोल भेडू चे खूप खूप धन्यवाद
जय शिवराय 🚩
Congratulations
त्याच्या समाधीची काळजी घ्यावी
मुजरा
Maze aajoo khandoba paal ... It wil be proud for me .. if they was from khandoba paal
@@sudhirkhetmar2046 भाई केहना क्या चाहते हो
आमचं निशिब मानव लागलं की एवढ्या महान शिलेदार असलेले नेतोजी पालकर यांची समाधी आमच्या नांदेड जिल्ह्यातील तामसा इथ आहे ❤️ मन दुर्देवाने अशा या महान वार्श्याला दुर्लक्षित केला गेला त्या समाधी स्थळाचा विकास झाला नाही हे ही आमचं नांदेड वासियांचा दुर्देव मनाव लागलं😟
दादा प्रयत्न केले मी पण कोणच पुढे येतं नाहि 👏
मी पण नांदेड जिल्ह्यातील आहे 👏
त्यांचा मृत्यू कसा झाला
@@shashujoshi3935 बखरीत कुठे तशी नोंद नाहि.. आजराने मृत्यू झाला असं वाचनात आलेलं आहे
अरेरे
समाधी तमसा नांदेड ला कशी ह्या विषयी काही माहिती असल्यास द्यावी ही नम्र विनंती
कौतुकाने बदल होणार नाही अशा काळजीने दोन शब्द...
सुंदर, अप्रतिम कथन-कौशल्य!!
नेतोजी पालकर स्वामिनिष्ठ होते.
ज्यावेळी पन्हाळा किल्ला जिंकण्यासाठी महाराज गेले होते त्यावेळी नेतोजी पालकर वेळेवरती आले नाही म्हणून इतिहासात आपण वाचलं पण सत्य पाहता जिथं शिवराय तिथं विजय हे समीकरण आपण पाहत आलो आहे पण त्यावेळी पन्हाळा हा आदिलशाही कडे होतो आणि नुकताच झालेला पुरंदरचा तहांमुळे ही मोहीम मुद्दाम आखली गेली आणि अयशस्वी दाखवण्यात आली हा शिवरायांचा गनीम काव्याचा एक भाग होता आणि नेतोजी पालकरांना स्वराज्यातून बाहेर काढून, शत्रूना सामील होण्यासाठी केलेला हा गनिमी कावा होता ही बाब लक्षात घेतली पाहिजे.
किती थापा मारणार ?
नेतोजी पालकर अस नाव आहे त्यांचं.
Correct
💯💯
हो नेतोजी पालकर असेच नाव होते पण मालिकांमध्ये नेताजी असं नाव घेतले जाते
True
सत्य वचन
जय भवानी जय शिवाजी🚩
खुपच भारी माहिती दिली धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे जय महाराष्ट्र....🚩🚩🚩🚩🚩🚩
तर्काने विचार केला, तर हे पटण्यासारखं नाही की एका वेळी उशिरा पोचल्याने महाराज आपल्या एवढ्या महत्वाच्या शिलेदारावर रागावतील पण हे पटण्यासारखं आहे की स्वतः महाराजांनी नेतोजी पालकरांना मुघलांच्या गोटात स्वराज्याची कामगिरी करण्यासाठी पाठवलं होतं. दुर्दैवाने आपल्याकडे अजून तरी याबद्दल चे पुरावे आणि विश्वसनीय पत्र किंवा कागदपत्र उपलब्ध नहित.
Pan ewadha parakrami sardar 9 warshe swarajyachi sewa karu shakala nahi. Tyamule ha andaz patat nahi.
Sambhaji Maharaj gadi var alya var parat Netaji palkar muslman houn afganistan madhe parat gele yachi mahiti ahe ka?
कभी तो लगता है की छत्रपति शिवाजी महाराज महाराष्ट्र में हिंदुस्तान में पैदा हुई ये भगवान का आशिर्वाद है,पर काय हम इस लायक है।
ये बात हमे तर्क से सोचने की जरूरत है।
लोग इतिहास नही पड़ते जो मूवी मसाला टीवी पर दिखाया जाता है वही सच मान लेते है
इस वीडियो के कॉमेंट में जड़तर नेताजी और नेतोजी यही पर बयान दे रहे है पर कोई ये नही जाना चाहता के मुसलमान से फिर हिंदू बनाना ये एक क्रांति से कम नही था पर किसी को इसमें लेना देना है नही
काय हम लायक है chatrapati shivaji maharaj के वारिस होने के लिए????
@@Investing-power
खोटं
शिवराय गेले आणि नेताजीराव खचले आणि आजारी पडून ९ महिन्यात जग सोडून गेले
Avdhoot Bhatwadekar
कल्याणीरमण बेंनुरवार यांचे ' अग्निकुंड ' हे पुस्तक वाचा
पुरव्यासहित मांडणी केली आहे
प्रतिशिवाजी❤️❤️❤️
आज याच नेतोजी पालकर यांची समाधी नांदेड जिल्हयात धूळ खात पडली आहे तेथे कसली ही सोय नाही, ही खूप मोठी शोकांतिका आहे आपल्यासाठी😢
Tamsa la ahe
औरंगाबाद नाही आताते छत्रपती सभाजीनगर आहे .महाराजांनी आपल्या साठी एवढे मोठे बलीदान दिले.त्या ची आपण आठवण ठेवले पाहीजे
ईतिहासात औरंगाबाद च राहणार !! हा हा हा
Thank you @bolbhidu तुम्हीच मराठ्यांचा इतिहासा दाखवता.....
नांदेड जिल्ह्यात तामसा येथे नेतोजी पालकर यांची समाधी आहे
Barobar
इतिहासाच्या अभ्यासात पहिल्यांदा कुठेतरी बीडचा उल्लेख बघायला भेटला 🙏❤️ proud to be #beedkar
भेटला नाही मिळाला
नेताजी पालकर यांचं पुढं काय झालं ? त्यांचा मृत्यू? किती वर्ष ते पुढं स्वराज्या साठी लढले? ह्याच्या बद्दल पण एक विडिओ बनवा please 🙌
नेताजी गेले आणि आले हे महत्त्वाचे आहेच पण महाराजांनी त्यांना स्व धर्मात घेतले हा लई मोठा विषय आहे यातून महाराजांचं दूर दर्शी, धोरणी नेतृत्व दिसत
🚩🚩🚩हे हिंदुशक्ति-संभूत-दिप्तितम-तेजा
हे हिंदुतपस्या-पूत ईश्वरी ओजा
हे हिंदुश्री-सौभाग्य-भूतिच्या साजा
हे हिंदुनृसिंहा प्रभो शिवाजीराजा🚩🚩🚩
hindu ahe tumhi ................ohhhhhhhhhhhhhhhhhh amhala mahitach nahi
Chhatrapati Shivaji Maharaj ji 🔥🕉️🚩 Jai Shri Ram 🚩🙏🏻
आता तरी औरंग्याचे नाव दिलेलं औरंगाबाद म्हणणं सोडा, सुधरा आता तरी.
🚩🚩छत्रपती संभाजी महाराज नगर म्हणा.🚩🚩
जय हो छत्रपती संभाजीनगर नगर
इतिहासातील खुप महत्त्वाची माहिती दिली धन्यवाद
एवढ्या मोठ्या माणसाचं धर्म परिवर्तन होत होतं तर साधारण माणसाची काय अवस्था होत असेल विचार करा?
यात लक्षात घेण्यासारखी एक गोष्ट म्हणजे जवळपास 350 वर्षा पूर्वी महाराजांनी नेतोजीना परत हिंदू धर्मात घेतले. जे त्यापूर्वी कधीच घडले नव्हते. जय शिवराय.
जिथे कुठलाच जाती-धर्मागत भेदभाव नाही जिथे माय-बहिणींना मान सन्मान ते माझ्या राजाच राज्य कोणिही आपलं म्हणाव ते स्वराज्य....जय शिवराय जय भारत 🙏🙏✊🇮🇳
शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्यासाठी लढा दिला. म्हणजेच हिंदूंचे राज्य. आपला देश हिंदूंचा देश आहे
@@bharatiya804 हिंदुत्व म्हणजेच ब्राह्मणत्व
नेताजी पालकर ह्यांचं जन्मगाव आमच्या रायगड जिल्ह्यात खालापूर तालुक्यात चौक हे आहे
It's Netoji and not Netaji. Thank you for sharing and encouraging such content. good luck team.
सेनापती . नेतोजी पालकर.. यांच मूळ गाव Tandali 'Tel - शिरूर , पुणे येथे आहे 👍
तांदळी येथे त्यांनी वाडा बांधून काही काळ रहिवास केला कारण त्यांच्याकडे स्वराज्याच्या उत्तर भागाची जबाबदारी सोपवली होती आणि तांदळी गाव घोड नदी काठी असल्याने सीमावर्ती प्रदेशात येत होते म्हणून तांदली येथे ते राहत होते
त्यांचे मूळ गाव काही जण सातारा जिल्ह्यातील पाली मानतात तर काही जण रायगड जिल्ह्यातील चौक हे मानतात
नेतोजी पालकरांना स्वधर्मात घेतल्यानंतर राजेंनी त्यांना कोणती जबाबदारी दीली? याबाबत इतिहासाला माहीत नाही.. नेतोजी पालकरांच्या उर्वरित आयष्यावर माहिती द्यावी..🙏
*_""" जय मराठा """_*
*_""" जय मराठी """_*
*_""" जय महाराष्ट्र """_*
*_""" जय छ्त्रपती शिवराय """_*
🙏🙏🙏🙇♂️🙇♂️🙇♂️⛳⛳⛳
Bharat Buddhamaya 🌹🥀🤠✍️
@@jayBharatiraanga6425 agle Janam me
Netoji Palkar yanna manacha mujura...🙏🙏
महाराजानी केवळ पुन्हा हिंदू धर्मात घेतल नाही तर सोईरसबध देखिल केले होते
मुसलमान झालेल्या ना पुन्हा हिंदू करुन घेणे हि यापूर्वी कधी न झालेली घटना होती.......... काळाच्या फार पुढे पहाणारा रयतेचे मन जानणारा राजा होता
नेताजी पालकर हे कर्जत तालुक्यातील वेणगावचे होते आणि ते खालापूर तालुक्यातील चौक हिते बहिणीकडे राहत
ho
माहीती दीली आपला आभारी धन्यवाद
Madam. I salute you🙏. Good information. I am proud on Maratha. Jai Shiwaji jai Bhawani. Jai SWARAAJ. bbgoa.
Great bhet.🙏🙏🙏🌹🌹🌹
खरोखर सत्य आहे
सरनौबत नेतोजी पालकर यांच जन्मस्थळ रायगड जिल्ह्यातील खालापुर तालुक्यातील "चौक" हे गाव आहे , इथे त्यांच जन्मस्थळाची जागा पण आहे आणि येथील शाळेला सरनौबत नेताजी पालकर विद्यामंदीर चौक हे नाव आहे.
Yes, but tyanch mul gaon Satar jilyatil Pal yethe ahe...
Khup chhan mahiti aahe.
प्रति शिवाजी म्हणत होते नेताजी पालकर यांना
हिंदवी स्वराज्याचे सरसेनापती यांच्यावरील एक एपिसोड बनवा
प्रथमच एकला हा इतिहiस l
दूर्दैवाने नेताजी पालकर बदल काहीच ईतिहास ऊजेडात आला नाही. जन्म, मूळगाव, पुढची पिढी इ.आपण कांहीं माहिती दिली. आभारी आहोत.
Mulgaon Pal, satara ani Janmgaon Chauk, Raigad ... pudhchi Pidhi akhya maharashtrat pasarli ahe... tyavr videos ahet yotube vr
🚩हिंदुस्तानात सगळे हिंदूच होते... पण नंतर मुघलांची कीड हिंदुस्तानाला लागली आणि जबरदस्ती हिंदु लोकांना मुस्लिम धर्म स्वीकारावा लागला.... 🤬.... हिंदुस्तानातील लोकांना मी हेच सांगेल.... आपल्याला हिंदु धर्म टिकवायचा आहे आपल्या पुढच्या पिढीसाठी...🙏
पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या सांगण्याप्रमाणे जातियवाद करायचा नाहीये
Ho ani saghi Muslim mahntath ki Shivaji Maharaj chy shenyth Muslim hote Kay nahvt saghi hindu hote dharmveer ch sumbhji Maharaj ni yeka patrath lihly maze vadil Muslim na marnare aheth ac lihly as sumbhuraje lihtath Magh astilka bagha😠
@@amey1680 barobr he amey bhau
@@amey1680 he jihadi loka ahech harami jara
@@unknown_49018 zatiwadh nahi karycha pn apla dharm nahi sodhych zatiwadh he sagh eghrzani suru kel tax nusar aplya dharm th futh padhli
स्व बाबासाहेब पुरंदरे यांनी लिहिलेल्या राजा शिव छत्रपती या दोन भागात असलेल्या पुस्तकात ही माहिती दिली आहे
नवरात्री उत्सव सुरु आहे कृपया आपण नवदुर्गा स्वरूपात असणाऱ्या प्रत्येक दुर्गा देवी वर व्हिडिओ बनवावा आणि नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा 🙏🙏🙏🙏 जय माता दी 🙏🙏🙏🙏
Mast Video as usual. But one correction I will suggest. Name is NETOJI PALKAR not NETAJI 👍🏻
Jay shivray 🚩
Kiti chaan ❤❤❤
आपण हे विसरलात की नेतोजी पालकर हे शिवाजी महाराजांचे नातलग सुध्धा होते ते .....महाराजांची एक मुलगी पलकरा च्या घरात दिली होती ते .
Khup chan mahite sangital bol bhidu che abhar👍
आपल्या इतिहासात विशेष करून मुलांच्या अभ्यासक्रमात समावेश करावा
Jay Bhavani Jay Shivrai
Very nice 🎉🎉🎉🎉🎉
नेतोजी पालकर असं नांव आहे
I m doing PhD on maratha empire...
मनापासून शुभेच्छा
maratha Pahila Anglo maratha war jinkle Kai te stalemate hota ? Te sangha Zara.
नेताजी पालकर खालापूर, रायगड चे होते
Expected more information of Netaji
Netaji Palkar was great fighter
नेतोजी पालकर, हिरोजी फर्जंद हे शिवाजी महाराजांनतर परत मुस्लिम झाले......
🚩---जय शिवराय----🚩
जय श्री आर्य वैदिक क्षत्रिय मराठा सम्राट छत्रपती शिवाजी महाराज !!!
नेताजी पालकरांची जन्मभूमी रायगड जिल्ह्यातील तालूका खालापूर येथील "चौक" गाव आहे.
Why this is not in our syllabus?
हर हर महादेव 🚩
Tamsa Nanded yethe samadhi ahe
Konach ch lakhs nahi ikd😔
त्यांना फक्त निजामाची गुलामी आवडते आणि त्याचाच अभिमान आहे
नेतोजी पालकर आहे नाव महाराजांचा उजवा हात होते
Very nice information 👌
Part 3 of 3
11. भगवान श्रीकृष्णाला जंगलात का मारण्यात आले?
22. महान भगवान श्रीकृष्णाने बांधलेले दुआर्का शहर बुडून का गेले? त्याच्या दूरदृष्टीचे काय झाले?
13. For what reason did Lord Krishna visit Saint Pundalik at Pandharpur, Maharashtra?
13 . प्रभू रामाला हे माहीत नव्हते का की त्यांना दोन मुले आहेत?
14. त्याने आपल्या सात महिन्यांची गर्भवती पत्नी सीता हिला एका वेगळ्या आश्रमात राहण्यासाठी का पाठवले?
14. A. जर सर्व देवाचे सजग आणि सक्रिय होते मुघल त्यांना लुटण्याची आणि लुटण्याचे धाडस कसे करू शकतात?
13. "लूट" हा शब्द वापरणे बंद करण्याची गरज आहे. त्याची बदली वसुली करणे आवश्यक आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी ठराविक कालावधीत मुघलांनी लुटलेली रक्कम परत मिळवून दिली.
14. आमच्याकडे दोन अधिकारी होते एक प्रवीण (पुरुष), प्रवीण (महिला) दुसरा संतोष एक पुरुष दुसरी महिला, नंतर सुनीती (अधिकारी) सुनीता (शिपाई). कृष्ण आणि कृष्णा ची परिस्थिती सारखीच आहे, मराठी मानुषीला कोणता शोभेल? 15. सर्व उत्तर भारतीय देवांना कोणती भाषा (वापरतात) समजते. मराठी माणसे व्यवसायात किंवा नोकरीत श्रेष्ठत्व किंवा उच्च स्थान का मिळवत नाहीत?
* भगवान श्रीकृष्ण देव काय भोजन करत होते - पास्ता की नूडल्स? संधर्भ इस्कॉन मंदिर.
Halu bola speed khup ahe
70% बरोबर माहिती.
नेतोजी पालकर असं नाव आहे⚔️
नवरात्री च्या हार्दिक शुभेच्छा तुमाला व तुमच्या टीमला माझ्याकडून हॅपी नवरात्री
घर वापसी चा इतिहास शिवकाला पासून सुरू झाला आहे
रायगड नाही , गडांचा राजा आणि राजांचा गड..,.
राजगड वर आले होते सर्नोबत
जय महाराष्ट्र.
Very informative.
शिवाजी महाराजांचे नेताजी पालकरांचे राजकारणात
Bari ahe mahiti
काष्टी तांदळी येथे भग्न अवस्थेत अजूनही वाडा आहे आणि अजूनही पालकर आडनावाचे लोक राहतात त्यांना भेटण्याचे आवश्यकता आहे
हर हर महादेव 🙏🏾
तुमचे व्हिडिओ पाहून खरंच खूप चांगली माहिती मिळते धन्यवाद. एक नम्र विनंती पाठवलेलं आलेलं केलेलं अशा जळगावी भाषेपेक्षा जर पाठवले होते आले होते केलं होतं इत्यादी अशी प्रमाण मराठी भाषा वापरली तर खूप छान वाटेल धन्यवाद..
*कोठून कोठून येतात असे उपटसुंभ लोक..? तुमच्यासारख्या अडाणी दळभद्री माणसांमुळे मराठी भाषा खुंटली आहे... एखादी भाषा प्रमाण, अप्रमाण किंवा शुद्ध व अशुद्ध ठरवाणारे तुम्ही कोण..? तुम्हाला कोणी अधिकार दिला..? भाषेला प्रमाण ठरवणाऱ्यांनी, शुद्ध करणाऱ्यांनी आधी आपापली तोंडे काळी करा... तुमच्यासारख्या अतिशहाण्या लोकांमुळे महाराष्ट्रातील शहरी व ग्रामीण भागातील मराठी जणतेने सोयीस्करपणे हिनदी भाषा जवळ केली... का तर तुमची जी भाषा शुद्धीची कवचकुंडले आहेत त्यांनी आजवर प्रत्येकवेळी मराठीला समृद्ध करणाऱ्या बोलीभाषांचा गळा घोटला म्हणून... एकीकडे तुमच्यासारख्यांनी मराठीवर निर्बंध लावले आणि दुसरीकडे परभाषिकांनी त्यांची अनैसर्गिक भाषा पसरवली, लादली... याचा परिपाक म्हणजे आपल्याच हक्काच्या घरात माय मराठी पोरकी झाली... का उगाच मराठी भाषेला एखाद्या पिंजऱ्यात डांबून तिचे शोषण करत आहात..? तुम्ही ही अशी प्रमाण व शुद्धतेची किड लागलेली मानसिकता घेऊन अजून किती वर्ष माय मराठीवर अत्याचार करत राहणारं आहात..? कोणतीचं भाषा शुद्ध किंवा अशुद्ध नसते... भाषेला प्रमाण म्हणून कोणावर ते लादू शकत नाही... तुम्हाला काय ठाऊक जोशी हा शब्दही प्रमाण आहे की नाही..? कशावरून हा अपभ्रंश होऊन आलेला नाही..? किंवा कशावरून तुमच्या मताप्रमाणे जळगावी भाषेतला नाही..? म्हणजे दोशी आडनावाचेही बरेचं लोक आहेत... मं तुमच्या मतांप्रमाणे प्रमाण भाषेत तुमचा उल्लेख जोशी करावा की दोशी..? उगाच अर्थहीन मुद्दे उकरून काढू नका...*
*हे प्रमाण भाषेचं व भाषा शुद्धीचं खुळ तुमच्या घरात ठेवा... नाहीतर डोक्यातून समूळ नष्ट करा...*
*#मराठी*
*_""" जय मराठा """_*
*_""" जय मराठी """_*
*_""" जय महाराष्ट्र """_*
*_""" जय छ्त्रपती शिवराय """_*
🙏🙏🙏🙇♂️🙇♂️🙇♂️⛳⛳⛳
बहिर्जी नाईक यांच्या वरील पण एक व्हिडिओ बनवा कारण बहिर्जी नाईक यांचा इतिहास आजुन काही लोकांना माहीत नाही तुमच्या व्हिडिओ द्वारे लोकांन पर्यत पोचेल
Great work👍
Netoji palkar purn story sanga
Changl zal shivaji maharajani hindivi swarajya stapan kel, nahitr purogami महाराष्ट् chya navavar khaun takal ast ata parent urban naxalani , ani briged sarkhya sansthani
खूप छान
नेताजी पालकर यांच्या पराक्रमा बद्दल वर्णन करावे तेवढे कमीच.
आपण नेतोजींचा शेवट कुठे व कसा झाला याबाबत काहीही सांगितले नाही.
Part 1of 3
. शूद्र आणि मराठा हे मांसाहारी होते हे समजून घ्या. त्यामुळे ते मुस्लिमांना आपले राज्यकर्ते म्हणून सहज स्वीकारू शकले असते. पण ब्राह्मण कसे पूर्णपणे शाकाहारी होते,अत्यंत पवित्रता असलेले ते शूद्रांना त्यांच्या जवळ येऊ देत नव्हते, मुस्लिमांच्या हाताखाली काम करत होते जे बीफ खाणारे होते.
2. तुळजापूर भवानी देवीसमोर गाई कापून अपवित्र करत असताना अफझलखान या मुस्लिम सरदारांच्या हाताखालील ब्राह्मण गुलामांनी बंड का केले नाही (किंवा त्याची तुकडी सोडली नाही) उदा. त्यांचे वकील भास्कर कुलकर्णी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांवर लढा सुरू असताना हल्ला का केला?
अफझलखानासोबत.. 3. छत्रपती महाराजांचा राज्याभिषेक करण्यास महाराष्ट्रातील ब्राह्मणांनी नकार दिला, त्यांना शूद्र संबोधले तेव्हा रामदास स्वामींनी काय भूमिका बजावली.
4. गागा भट्ट यांच्या राज्याभिषेकाचा संपूर्ण तपशील (विधी). कृपया छत्रपती शिवाजी महाराज राज्याभिषेक सोहळ्याबद्दलही लिहा. काशीतील गागाभट यांना डाव्या पायाच्या अंगठ्याचा वापर करून दाखवण्यासाठी ४ कोटी रुपये का दिले गेले?
5. सनातन धर्माने सागरी प्रवासावर बंदी घातली होती, त्यामुळे शिवाजी महाराजांच्या नौदल युद्धाच्या महत्त्वाकांक्षेवर अडथळे निर्माण झाले होते. 6. शिवाजी महाराजांनी रात्रंदिवस अथक युद्धे केली हे समजून घ्या. हल्ल्यासाठी जाण्यापूर्वी किंवा हल्ल्याचा बचाव करण्यापूर्वी परिस्थिती अनुकूल आहे की प्रतिकूल आहे हे तपासण्याचा कोणताही पुरोहित सल्ला त्यांनी घेतला होता का?
great
त्यांचे निधन कसे झाले. त्यांची समाधी कुठं आहे याची माहिती कोण सांगणार. अर्धवट माहिती सांगून वेड बनवता काय लोकांना.
Good
Khup chaan mam
दहातोंडे हे नेवासा तालुकयातील चांदा या गावचे होते पण त्यांना शिवाजी महाराजांनी तडकाफडकी बाजूला केले असे ऐकलं होतं . ते खरे आहे का याच्यावर स्टोरी तयार करा
माणकोजी दहातोंडे हे चांदयाचे होते. त्यांचे मूळ आडनाव किंवा 96 कुल हे शिंदे आहे. बहुतेक रविराव शिंदे असावेत. मानकोजीना शहाजी महाराजांनी 1642 साली शिवरायांना सोबत पुण्यात पाठवले होते आणि त्या दृष्टीने ते पहिले सेनापती ठरतात. ते वयाचा विचार करता शहाजी राजांचे समकालीन होते आणि अफजल खान वधापर्यंत स्वराज्य सेवेत होते .सन 1659 च्या शेवटी त्यांचा मृत्यू झाला . नंतरच्या काळात त्यांचे वंशज चांदा येथे येऊन शेती करू लागले आणि उत्तर काळात दहातोंडे घराण्याचा फारसा उल्लेख आढळून येत नाही
नेताजी पालकर या नावाचा चुकीचा उल्लेख करू नये . नेतोजी पालकर बोला .
जय जिजाऊ जय शिवराय..
Jay shivray
आणि नेताजी पालकर यांच्या मुलाच शिवरायांनी त्यांच्या दीपाबाई या कन्येसोबत लग्न देखील लावून दिल होत
त्या आधी शिवरायांची एक पत्नी कमलबाई या पालकर घराण्यातल्या होत्या
Excellent
tell about holkar dynasty.
मराठवाडा मुक्ती संग्रामाबद्दल व्हिडिओ बनवा ना प्लीज
फारच सुंदर
नेतोजी पालकर नाव आहे त्यांचं.