अल्पभूधारकाला भविष्य नाही? - Dnyaneshwar Bodke | Swayam Talks
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 11 ก.พ. 2023
- आपल्याकडे लोकांची शेती छोटी असते म्हणून तंत्रज्ञान वापरता येत नाही. शेती मॉडर्न होत नाही, हायटेक होत नाही; असं कायम म्हटलं जातं. पण संशोधक, अर्थतज्ज्ञ ह्या सर्वांना मागे सारत पुढे येतं ते शेतीच्या अनुभवातून आलेलं ग्रामीण शहाणपण. केवळ एक एकर शेतीवर उत्तम व्यवसाय कसा उभा राहू शकतो ह्याचा फॉर्म्युला त्यांनी बनवला आहे. काय आहे तो फॉर्म्युला बघूया त्यांच्या ह्या टॉकमध्ये.
संपूर्ण टॉक ऐकण्यासाठी भेट द्या आपल्या swayamtalks.org ह्या वेबसाईटला.
#farming #farmland #agriculture #farmer #farmerproblems #india #world #farmproduce #business #entrepreneur #change #passion #inspire #newidea #swayamtalks
मला 10 एकर शेती आहे तर 5 एकर शेती मि तुम्हाला देतो हे सर्व करायला!
बोलन खुप सोप आहे , अस करुण करुणच भिकारी झालो आम्ही
खर आहे
बरोबर आहे
Kartat te
१००/खरे... नुस्त्या थापा
मेट्रो शहरालगत असलेल्या शेतकरी वर्गाला अशा प्रकारे भाजीपाला शेती मधुन पैसे होवू शकतील, सरसकट सर्व ठिकाणच्या शेतकऱ्यांना अशा प्रकारे यश मिळेल असे ज्ञानेश्वर बोडकेनां वाटते का?
सरसकट शेतकऱ्यांना हे लागू होत नाही. रोडवर शेती असणाऱ्या लोकांनी हे करायला काही हरकत नाही ,इतर शेतकऱ्यांनी हे करू पण नये आपल्या मराठवाडा, विदर्भ सोयाबीन,तूर, कापूसच बरा
ह्या गोष्टी अपवाद आणी योगा योग आहे
आमच्या ईकडे पावसाळ्यात पिकवल की हिवाळ्यातल भागत हिवाळ्यात पिकवल की उन्हाळ्यातल भागत आणि उन्हाळ्यात अती मेहनत घेतली तरच पावसाळ्यातल बि भरणं होते
या पलिकडे काही नाही
गाय 365दीवस दुध देत नाही
आतापर्यंत जो शेतात स्वतः राबतो तो कधीच श्रीमंत झाला नाही.शेतकऱ्यांना पिळून खातो तो गब्बर झाले.हे बोलणारे माणसं कधीच स्वतः शेतात काम करीत नाहीत.या लोकांचे व्हिडिओ पाहून आपणच त्यांना श्रीमंत केले आहे
Ekdam barobar aahe
दिनांक 11/12 फेब ला मी यांचे दोन दिवसांचे प्रशिक्षण वर्ग केला,अतिशय अर्थपूर्ण व उपयुक्त अशी शेतीसंबंधी माहिती या वर्गात मिळाली,अत्यंत साधे, व सच्चे ,निगर्वी असे व्यक्तिमत्व, व सर्व शेतकरी वर्गाचा विकास होऊन ते आर्थिक दृष्ट्या सक्षम व्हावे, व त्यांची पुढील पिढी, किंबहुना एकंदरीत तरुण पिढी शेतीत यावी याविषयीची त्यांची तळमळ दिसून येते.खूपच छान मार्गदर्शन मिळाले.
🙏🙏
तरुण पिढी जर सेतीत आली तर चालेल का
अरे बाबा एक एकर शेती वाला शेतकरी 10 ते 12 लाख रु कशी गुंतवणूक करू शकतो ते सांगा.मी 4 एकर शेती करतो .प्रचंड अडचणी आहेत.शेती एवढी फायद्याची ठरली तर 10 हजार रुपयांच्या नोकरीसाठी तरुणांनी गाव सोडलं नसतं
आपण सांगता तो भाव नेहमीमिळत नाही.
भाजीपाल्याला कधीकधी जनावर पण खात नाहीत, हे वास्तव आहे....
हे फक्त बोलन्या पुर्त चांगल आहे आहे आस होत नाही हे आयकून नौकरी सोडु नका खान्याचे वांदे होतील.😞
एकदम खरं बोललात तुम्ही, मी स्वतः नोकरीं सोडून शेती करतोय, 3 वर्ष झालेत, अकाउंट ला एक रुपया पण बॅलन्स नाही, डोक्यावर दुनिया भरचं कर्ज झालंय, त्यात लग्न जमेनात. कांदा तर फुकटं विकल्या जातोय खर्च पण वसूल होईना, काहीच मजा नाही आहे, शेती करण्यात. खूप त्रास होतोय. 😔😔😭
@@shivabhamare7668tumhi kontya pikachi sheti kartay?
@@shivabhamare7668 तुम्ही TH-cam वर PQNK सर्च करा चांगली माहिती मिळेल
बरोबर बोलत आहे तुम्ही...
😂😂
अरे ही माहिती दिली त्याला आमची शेती ५वर्ष फुकट कसायला देतो त्याने शेतीत राबून कमवून दाखवल तर त्याला माझी शेती १एकर फुकट देईन
खूप छान
Khup chan
बरोबर आहे
बोडके साहेब शासनाने काय हाल करून ठेवले शेतकऱ्याची साध्या सोयाबीन दहा हजाराची पाच हजाराच्या आत मध्ये आली कापूस 12 हजाराचा साडेसात हजार सूर्यफूल सात हजाराचा 3000 कशी शेती करावी
जबरदस्त
उत्पादन खर्चावर आधारीत हमीभाव ही काळाची गरज
कधी शेती केला का दादा
Bhau he vediovar bolale changla vatte Govt Che import export dhoran shetkryana budvnare ahe
पिकवण्या बरोबर त्याचं मार्केटिंगही करता आलं पाहिजे , श्री बोडखे साहेबांप्रमाणे तरच हे शक्य आहे......
देशी गाई १२ लिटर दूध देते का साहेब
ग्राउंड लेवल ला हे कधीच शक्य नाहि आमच्याकडं लाईट च डीपी जळालं तर 15/15 दिवस बसत नाहि dp वर फ्युज दिवसातून 500 वेळा उडते पाणी शेतात पोचत परेंत लाईट जाते कसं करणार शेती 😭
काय कराव भाऊ आपलं नशीब फुटक
तुमच्या कडे दोरी मिळते का ?
गाय संभाळता पण तिच्या चारा साठी कुठे तरतुद नाही, आणि रोज रोज, जे विकायच सांगता ना, त्याला आजुबाजूला ग्राहक नाही, आणि तुम्ही बोलता है, बोलायला आणि ऐकायला खूप बर वाटतं, फक्त गणित करून सगळ नाही होत,
Kubh sundar
जबरदस्त विडिओ
बंडल हाय ओ सगळं हे
ग्राउंड लेवल ला हे कधीच शक्य नाही. आत्ता टोमॅटो चा भाव कसा आहे पाहिलात का. टोमॅटो सह सर्वच भाज्या चे भाव कवडी मोल आहेत
यांचे मार्गदर्शन घ्या.
😂
हे शक्य नाही असे म्हणणाऱ्या शेतकऱ्यांनी त्यांच्याकडे जाऊन खात्री करून घ्यायला काय हरकत आहे? निदान फोन लावून ओळख करून घ्या.
सरआपन सिटी शेजारी शेती करत आहे अमच्या ग्रामी न भागात सगळ करून थकलो आता वय संपत आल एकर शेती आसुन थकलो
Very motivational 🙏
Nk
True leader of farmer
सलाम ज्ञानेश्वर बोडके साहेब फार छान साहेब 🙏🏻
Saheb he fakt bolayla changle watat
बोडके सर तुम्ही शहराला लागुन असावेत त्यामुळे कदाचीत असे होउ शेकते. मी माझी पाच एकर शेती तुम्हाला दोन वर्षासाठी वापरण्यास फुकट देतो करून दाखवा. शेतकरी राजानो ऊगीच टाळया नका वाजू. फक्तं समोरच्याला कस बनवायचं यवढच शिकुन घेणे.
लै भारी फेकता राव तुम्ही
😊
सांगणे सोपं आहे शेतीत पिकाविणे कठीण आहे
हो ते सर्व बरोबर आहे पण आजकाल compidition वाढल भाऊ अस्ली धंदे कोणी पण करत आहे न... त्यामुळं चिल्लर काम झालं 😢
बरोबर भाव मिळन आता कापूस च बघान किती लोक कंटाळले
माला दोन वेळेच जेवण आणि कुटुम्बाच सावरक्षण करू शकेल इतक पैसे शेतीतुन भेटल तरी चालेल
Raoj 10 te 10.30 light aste ka ?
सर मी शेती करतो हे.बायको सोडून गेली.
Seriously?
Reality is another 😢
जसे इंग्रजांनी भारतात १५०वर्ष राज्य केले ना तसे गुजराती मारवाडी up ani bihar ne आपल्या महाराष्ट्र त केले आहे आणि जर या दहा वर्षांत वेळीच सावध नाही झाला ना तर संपूर्ण up bihar महाराष्ट्रात घुसनार प्रमुख बाजार पेठ मुंबई आणि पुणे ९०%गुजराती मारवाडी यांचे राज्य आहे सांगा कुठे आहे आपला मराठी माणूस आपला मराठी माणूस पुणे गुलटेकडी मार्केट आणी वाशी मार्केट धान्य मार्केट फक्त हमाली मध्ये आणी नोकर म्हणून च आहे मुंबई आणी पुणे एका पण ठिकाणी मराठी माणसाची दहशत निर्माण होत नाही मराठी माणूस काय आयुष्य भर नोकर म्हणून च रहाणार काय आज शेती मध्ये इतका फायदा आहे तुम्ही प्रत्येक गोष्टी चे नियोजन करुन शेती केली ना तर खूप पैसा आहे
हे फक्त बोलायलाच चांगल वाटत
नमस्कार दादा
आपल्या पुरोगामी महाराष्ट्र राज्यातील शेतकरी स्वातंत्र्य मिळाल्यानंतर व महाराष्ट्र राज्य स्थापने नंतर आज ईतकी वर्षे झाली परंतु तसा आर्थिक दृष्ट्या सुखी होऊ शकला नाही हे राजकीय नेतेमंडळी व आप आपल्या गावातील सुशिक्षित मंडळी यांचे अपयश आहे.
मागील काही वर्षांपासून नवनवीन तंत्रज्ञान विकसित झाले आहे तरीही शेतकरी आर्थिकदृष्ट्या सक्षम झाला नाही हे सत्य स्वीकारलं पाहिजे 🌱🌱
नितीन विश्वासराव बारवडे व ग्रामस्थ
पूरग्रस्त शिगांव, ता.वाळवा, जि.सांगली
🌱 शेतकरी जगला व टिकला पाहिजे 🌱
बोडके साहेब सलाम तुम्हाला
चांगला वक्ता असणं आणि चांगला शेतकरी असणे यात फरक आहे, १० गुंठ्यात ३ महीन्यात ३ लाख कमावले अशा बंडलबाज बातम्यांमुळे शेतकऱ्यांचे नुकसान होते आहे.
ढोबळ मानाने राहणीमान हा उत्पन्नाचा सर्वात चांगला पुरावा आहे, सदर महाशय आणि त्यांचे १,०३,००० सहकारी शेतकरी कोणत्या गाड्या, फोन वापरतात ऐवढेच पाहिले तरी त्यांचे खोटे उघडे पडेल.
Bolacha bhat aani bolachi kadhi
आमची दोन एकर जमीन दोघे भाऊ आहोत आमचे वष॔चे शेतात फक्त दोनच महिने काम व्हायचे मग शेती कशी परवडेल?
सर तुमची शेती शहराजवळ आहे का?
हे फक्त बोलाची कढी आणि बोलाचा भात काही खर नाही यात
बोलण सोप असत.....
काय भावान्नो
Hya lokanche yeku naka sheti karunnaka
म्हणने सोपे करणे अवघड आहे साहेब.चार तास कामासाठी लेबर 500/600रू घेतो साहेब.शेतक-याला सर्व खर्च स्वताची/भाड्याची शेती करून
1000रू मिळत असतील तर शेतकरी सुखी होत नाही.
खाण्याचे वांदे होतीलच आणि वांद्याचे पण फांदे होऊन खुप मनस्ताप होतो हे सर्व्ह शेतकऱ्यानं नाहि जमणार काही आपवाद सोडता जवळचे मोठे मार्केट , मेहनती शेतकरी , आणि बरेच मुद्दे आशे अहेत , त्यामुळे आशी शेतीत फायदाच होईल पण सर्वच ठिकाणी ह मॉडेल यशस्वी होईल असे नाहि .
साहेब निसर्गापुढे तुमचं काही चालत नाही
दादा तुझे ऐकून लोक नोकरी सोडून शेती करतील आणि आहे ती विकुन भिकारी होतील
Poly tunnel cha ख़र्च सुद्धा share kara
1 गुंट्याला 2 ते 3 लाख खर्च येतो
Saheb gele te diwas,aata seti karne fhar muskil jhalel ahe
He aykayla brr vatat
Mla 7 ekar sheti aahe 5 tumla deto he krayal mla fakt varshala1.5 lakh dy
He Sagal karyala rabnuk Ani kamgar kiti ,Sagal ekat karata ka kiti lok roj kam KARATAT,10;prakarchya bhajya ,Dudh ekatyache kam ahe ka
साहेब भाव भेटत नही आनी खर्च कसा करावा हे समजत नाही पहिले पिक शेतकर्याचे घर खाऊन जात अणि कशी करायची 🙏
Majuranche dar pn manmani aahet kam matr khich krt nhit
mi jamin ghetliy ata karj fedtoy fayda. kahich nahi ekhada shop ala asta
काही मज्या नाही , सर्व करून पाहिलं , शेड केलं , कांदा लावला , उत्पन्न तर येत , पण भाव मिळत नाही आणि अस बाजरात बसायला परवडत नाही , एकतर आपल्या बाप दादा पासूनच भरपूर भांडवल पाहिजे , रिस्क घेऊन माणूस कर्ज बाजारिच होतो , याला कारण 9 रु किलो च्या मागे 5 रु मिळतात
बाजारात जे विकत य तेच पिकवायला पाहिजे. शेती मालावर प्रक्रीया केल्यावर पाच पट दर वाढतो.
यांच मार्गदर्शन ध्या आनी भिकाला लागा
Saheb ratnagiri madhe bhagvan konkaray goshala chalavatat tyana paisay nahi mhanun gai maratat please tyan madat kara😢😢😢😢 wow khrushi vidyapithaney tyanchya kade tution ghavi
Amchi sheti tumhi kara
बोडके सर गावरान अंड्या ला मार्केट आहे का.
जेवढे तुम्ही बोलता तेवढं सोपं नाही आहे., कुठे जहा पळसाला पाने तीनच आहेत.. काही करा पीक घरात आले की त्याचे भाव आपोआप कमी होतात.
हा पुर्णपणे खोटा बोलत आहे
Majuranche dar aani yantrache dar khup vadhle ahet sehti krne kathin aahe
शेती सगळ्यांना करता येते पण शेतकऱ्याची अवस्था सरकारने अशी करून ठेवली आहे की त्याला शेती करण्यासाठी पैसै नाही व्याजाने पैसे काढून शेती करतो आणि निसर्ग आणि सरकार साथ देत नाही होते असे त्याच्याकडून घेतलेले कर्ज फिटत नाही मग कशी करावी शेती लयं हुषार आहे शेतकरी पण त्याला सरकार साथ देत नाही माल चांगला आला तर भाव भेटत नाही
@@prakashsirsath1012 utpanna peksha jast kharch hot aahe majuranche dar tynchya manache rhtat soyabeen songni che 2500 rup prati yekr he ky dar zale manmani
@@Thakre1115 हो भाऊ मी तर कंटाळून गेलो रोज काही ना काही काम मजूर मिळत नाही त्या मुळे मुलाबरोबर काही ना काही काम करावेच लागते फायदा तर काहीच नाही रोज तीच बोंब मजूर तर अजिबात भेटत नाही भेटले तर जास्त रुपये सांगतात
धन्यवाद! खूप खूप छान !! तरुण पिढीने आवश्य स्वीकार करावा !!!
सदस्यांच्या जिवावर उलाढाल
सगळे फेक आहे.जवळून पहा .इतकं सोपं नाही.पैसे मिळवायचा दुसरा पण पर्याय असणार
बाभटी गिरी हा पर्याय उत्तम आहे बाळा
@@SunilShinde-ct3cd 😃😃
@@SunilShinde-ct3cd तुला काय म्हणायचे आहे नेमके,कळले नाही
प्लॅन हवा
अरे मनापासून जबाबदारीने एकदा करून पहा शेती कष्ट कले तर त्याचा फायदा होनारच ना एकदा करून बघा
Shetkari vs sarkar ahe
IT area मध्ये हा माल विकतो इतर भागात 2 रुपयाला भाजीची जुडी विकते कधी कधी फेकून द्यावी लागते
Bhau nisarg sath det nahi
Ha manus fasvnuk kartoy
आमच्या कडे खूप चांगली जमीन पण आमच्या कडे बाजारपेठ खूप कमी लोकांकडे पैसे कमी असतात भाजी पण घ्यला पैसे नसतात ,नौकरी सोडू नकारे 😂
आरे भावा पुणे मुंबई ठिकाण गावाजवळ पाहिजे मग होते खेड्यात जास्त उत्पन्न काढू लागले की शेजारचा खतेस करतो चढाओढ खेड्यात नसते
Sagalyani as kel tar zero javal rahanar nahi
सगळ्या शेतकर्यांच्या जवळ मैट्रो सिटी नाहीत ..
Mla yencha nouber milel ka me ek shetkari aahe 🥰please
आपण करत असलेल्या या विशेष कार्याबद्दल प्रथमत: आपले मन:पूर्वक अभिनंदन.
कृपया आपल्या कार्याबद्दलची विस्तृत माहिती swayamtalks.org/speaker/ या लिंकवर क्लिक करुन, तिथे नमूद करावी.
स्वयं टीम आपल्या कामाविषयी जाणून घेईल. आपण आमचे निकष पूर्ण केलेत तर स्वयं आपल्याशी त्वरित संपर्क साधेल.
आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल आपले पुनश्च आभार.
आपली,
टीम स्वयं
//
तत्पूर्वी आपल्याबद्दलची अधिक माहिती थोडक्यात लिहून पाठवावी ज्यात तुमच्या कामाचे वेगळेपण अधोरेखित होईल.
आपला विषय स्वयं च्या व्यासपीठावर का मांडला जावा हेही त्यात असावे. त्याच्या जोडीला कामाचे काही व्हिडीओ, फोटो, कात्रणे असल्यास उत्तम.
कशात यडाय तु काय पण बोंबलत जाऊ नको, लोक शेती विकाय लागते, माज म्हणुन नाही, कोणीच सुखानी जगु देईना शेतकरी वर्गाला, ना निसर्ग ना शासन ना व्यापारी ना गिराईक, चालु वर्षी एवढे तापमान कधी पाहिले होते का..तरी पण शेतात काम करावच लागतय.
दुसर्यांचा शेती माल स्वस्त घेऊन,, तो शेती माल, पुढे तुमच्या आईटी पार्क मध्ये 4पट भावाने देउन,, तुम्ही लोकांना तुमचे किर्तन नका सांगु साहेब,, तुमच्याकडे प्रशिक्षण घेण्यासाठी आलेल्या लोकांकडून तुम्ही पैसे सुद्धा घेता व, फुकट मध्ये तुमचे काम सुद्धा करून घेता, हा सर्व तुमचा फक्त एकट्या पुरता व्यवसाय आहे,, तुम्ही सांगता एक लाख सभासद आहेत मग त्या पैकी एका सुद्धा व्यक्तीचा व्हिडिओ किंवा बातमी का येत नाही किंवा ते लोक स्वतःहून समाजापुढे का दिसत नाहीत.
सगळ्या गावाची जमीन तीही त्या गावच्या पाटील की सहित मग शेतकरी खुश...
जगणं अवघड झालंय खोटं बोलू
Market pahije & sheti city javal pahije
सगळ्यांना फक्त शेतकऱ्याचे हाल दिसतात ,खासगी नोकरी करून रिटायर झालेला माणूस फक्त एक हजार रुपये पेन्शन मध्ये कसा जगत असेल याची कुणालाच चिंता नाही ,काय दुर्दैव आहे 😢
शेतकऱ्याला तर पेंशन पण भेटत नाही तो कसा जगत असेल ...
MIDC कामगारांचे पण वाईट हाल आहे.
सगळे जण काहीही सांगून शेतकऱ्याला मूर्ख बनवत आहेत
नुस्त्या गपपा कुठच पक्क मार्केट नाही शेती मालाला
Sagle khote mahiti sangta. Aani shetkaryacha jeeva sobat khelta.
Kay bhavanno shetkaryachi por asun pan ase boltat tumhi .bhartala krishipradhan desh mhanun olakhtat .aapanach aaplya kamachi kimmat karat nahit .tar dusare kase karnar.shetichi vat tar aapanach lavli aapan market la gelo ki nirjiv vastu asatil kivva aarogya bighadavnare fast food asatil aapan tyala pradhanya jast deto aani fix rate asate tari suddha aani fal valyakade gelo ki mol bhav karto tehi jivnaavashyak asatanna ,aarogya vadhavnar asatanna .kasa jagel shetkari.aadhi aapan tar aaplya kamachi kimmat keli pahije.jay jawan jay kisan Jay maharashtra .vavar hay tarach pawer hay
😂
😂😂
साप खोटं
शेती व्यवसाय करू नका......
He sagla khara sahiy sop nahiy nokri naka sodu