वारी कुणी नासवली ? | Sushil Kulkarni | Analyser | Sharad Pawar | Sushma Andhare|
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 8 ก.ค. 2024
- माध्यमांच्या प्रवाहात वाहत जाण्यासाठी नाही तर माध्यम विश्वाला प्रवाही ठेवण्याचा हा प्रामाणिक आणि छोटा प्रयत्न आहे. जे मुख्य माध्यमाच्या प्रवाहात दिसणार नाही ते येथे नक्की दिसेल याची खात्री आपल्याला देतो. छापून यावी अथावा दाखवावी वाटते ती जाहिरात असते आणि जे लपवून ठेवावे वाटते ती बातमी असते. ही बातमी आणि या बातमीचा समग्र आढावा देण्याचा यथाशक्ती प्रयत्न. येथे सुपारी दिली अथवा घेतली जात नाही. ही पानटपरी नाही हे लक्षात ठेवावे.
आम्ही आपणास वचन देतो की, प्रत्येक विषयातील सत्य आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न करू....
analysernews.com is a website dedicated to not only breaking news but also providing complete news to society. through this website, we are intended to bring an effective web news channel to the front of all of you. We will have a responsible attempt to bring truth to the news from social media and different kinds of media. we give a word that we will try to present the truth from every subject.
------------------------------------------------------------------------------------------------------------------
Support us on PhonePay - 9422744504 (UPI Id - 9422744504@ybl)
Support us on GooglePay - 9422744504 (UPI ID analyseraurangabad@okaxis)
Support us on Paytm - 9422744504 (UPI Id - 9422744504@paytm)
------------------------------------------------------------------------------------------------------------------
Bank Account Details.
A/C Holder - Sushil Bapusaheb Kulkarni
A/C Number - 082203100019301
Bank Name - Saraswat Co-Operative Bank Ltd
Branch Name - Cidco,Chhatrapati Sambhaji Nagar
IFSC Code - SRCB0000082
------------------------------------------------------------------------------------------------------------------
Contact us -analysernewshelp@gmail.com
Social Media
Join Discord and ask your Question to Analyser News
/ discord
Website - analysernews.com
Facebook - / analysernews
TH-cam - / analysernews
Instagram - / analysernewsofficial
Twitter - / analyser_sk
------------------------------------------------------------------------------------------------------------------
To get perk access to Analyser News join this channel
/ @analysernews
------------------------------------------------------------------------------------------------------------------
#AnalyserNews #SushilKulkarni #Analyser #NewsAnalysis #ShrikantUmarikar
पांडुरंगा एकच मागणे आहे आता, असले सडके विठ्ठल नकाे रे आम्हाला. चतुर्थीला मटण खाणारे आषाढी पण नासवतील आता. त्या आधिच यांचा कडेलाेट करून शिवरायांचा महाराष्ट्र वाचव रे देवा. रामकृष्णहरी 🙏
खरोखर विठोबा ह्या लोकांना वारी पासून दूर ठेव 👍
यामागचा हिजडा😢😢 कोण हे सर्वांना माहीत आहे. अशा हिजड्याना महत्व देऊ नका
0 3:35
बरोबर आहे
देव वेल पहात आहे कँसर झाला आता पुढची पायरी येइल औरंगजे बा ची वाट जशी लागली तशि वेल विठ्ठल भगवंत आणे लच.
ही लोक वारीत घुसतात कशी आणि खरा वारकरी ह्यांना खपवून घेतो कसा हे सर्व अनाकलनीय आहे
हेच मलाही म्हणायचे आहे. वारकरी समुदाय याकडे लक्ष देत नाही. खरे म्हणजे वारकऱ्यांनी या अशा मंडळींना वारीच्या बाहेर काढून पोलीस प्रश्नाकडे सुपूर्त करायला हवे.
ते शरद पवार यांना मानणारे लोक असतिल म्हणून खपवून घेतात.
@@advrupalikhare5618तसे नाहीय विठोबाकडे जाताना कुणाला दुखवायचे नाही हा उद्देश असतो
Agdi barobar aahe. He ajibat khapvun ghyayla nahi pahije varkari lokani.
@@advrupalikhare5618 varkaryavar hyachich dadagiri chalte.
ही घाण बारामतीचीच .. माहाराष्ट्राची वाट लावली !!!
माऊली सांभाळा!!!
Why can't you get treatment ? If you ill .
वारकरी संप्रदायाची सहानुभूतीपूर्वक फसवणूक करण्याची घाणेरडी सवय
कलियुगातील ही कलीची करणी.... बेशरम. हिंदुत्वाचा वारंवार घोर अपमान होत असताना हिंदू ची मती शेण खातेय का ??
अंधारे बाईला हाकलायला हवी होती.
वारकऱ्यानो जागे व्हा. अनिष्ट रूढी घुसायला लागल्येत.
हे खपवून घेणारे बाटायला तयार बसलेत हेच दिसते
एकदम बरोबर..
या वर वापरकर्त्यांनी व सकल हिंदू़नी विचार करावा.
😢दुःखद आहे हे सगले
उगाच कुणा ऐऱ्यांगैऱ्यांना विठ्ठल-रखुमाई म्हणणार्यांचा तीव्र निषेध ! 👊☹😠
तिर्व निशेध
आता अयोध्येचा राजा राम नाही. आयोध्येत नवा राजा जन्माला आलेला आहे, तसंच महाराष्ट्रात सुद्धा नवीन विठ्ठल जन्माला आलेला आहे. शेवटी शरद पवार म्हणजे देवांचे बापच आहेत ना?
तीव्र निषेध 😊
कुठे माझा विठ्ठल राजा आणि कुठे हा शरदु तेली! (खान) 😂😂
काय बाई नाटकी आता पर्यंत देवाला शिव्या देत होती ती वारीत टाळ घेऊन नाचतीय.
काही नेते महाराष्ट्राचे विठोबा नसून बोकोबा आहेत😊
माऊलींनी रेड्याच्या तोंडून वेद वदवले होते भाऊ ही म्हैस नाचवने काय आहे
हां जी हां जी करणाऱ्यांना अशा उपमा देताना लाजही वाटत नाही.
हाताला धरून हाकललं पाहिजे.
ती कोणाच्या नावं घेतेय ते बघा
वारीत बायका नाचवणं हे अत्यंत लज्जास्पद आहे
बायका फुकटात द्या. लोकं लाळ गाळत उड्या मारत येतील. वारी गेली उडत.
अत्यंत संतापजनक आहे . वारकरी हे चालवून कसे घेतात ?
एकादशीच्या दिवशी मटन खाणारे हे लोक कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा
Like vajpai ? You know a b bajpai
4:34 🙏तो विठ्ठल नसून ‘आधुनिक औरंग्या’ आहे.
त्यानेही एवढ्या काड्या केल्या नसतील
हे सैतान आहेत वारकरी नाहीत
मोदीचा ढोगीपणा सुशिलजी तुम्हाला दिसत नाही का
अगदी बरोबर हडळ व सैतान आहे
नाठाळांना संतानी शिक्षा सुनावली आहे
पवार केंव्हा पासून वारकरी झाला. आता इथे सुद्धा पैसा खायचंय का?
@@datta612निवडणूक जवळ आली मते पाहिजे ना🎉
माऊली ला नावं ठेवणारी टाळ घेवुन नाचली, आणि मुद्दाम विधर्मी चा जयघोष करू लागली आपण हिन्दु हे सर्व प्रकार पाहत राहतो, धन्य आहे आपल्या सहनशीलतेची,.
त्या सुक्ष्माबाय म्हशीच्या पेकाटात लाथ घालून हाकलून का दिले नाही वारकरी माऊलींनी?
ये मुद्दाम करत आहेत जेणे करून आपण त्यांना मारावे म्हणजे rahul gandhi बोलला की हिंदू हिंसक आहेत, ते नफरत करतात ते सद्ध झाले असे ऐरोळी त्यांना मारायची आहे जागतिक स्तरावर. त्यामुळे त्यांना अपेक्षित आहे तेंव्हा काही करायचे नाही. वेळा येईल तेंव्हा फक्त एक व्हायचे मनात ठेवा आणि त्यांनी काढलेले उदगार लक्षात ठेवा. सत्ता नसेल तर ते काही करू शकत नाहीत त्यामुळे त्यांना कायम सत्तेपासून दूर ठेवा. त्यांना काय बोलायचे ते बोलू द्या. कावळ्याच्या शापाने गाय मरत नाही.. वेळेवर दाखवून द्या की झाले.
लाथ नाही दांडका
@@vheejaymalviyaa2393 निर्ल्लजम सदा सुखी.. या बाईने लोकसभेत नाही तेवढे तोंडसुख घेतलंय....बिल्ली बिर्याणी खा के हज चली
ह्या माणसांना विठ्ठल रखुमाई म्हणणे म्हणजे देवांचा अपमानच आहे. मनी नाही भाव अन देवा मला पाव.
आम्ही देवांचे बाप म्हणणार्यांचे किती अपराध देव स हन करणार आहे ते देवच जाणे. हताश व्हायला झालंय.
हा एकटा सगळा महाराष्ट्र नासवतोय देवा लवकर महाराष्ट्र वाचव
हे वारकर्यांनी अजीबात खपवून घेऊ नये .याचा
निषेध च आहे ...
अरे .. यांना विठोबा - रूख्माई म्हणणाऱ्यांना आणि म्हणवून घेणाऱ्यांना थोडी तरी लाजलज्जा वाटली पाहिजे . आता ढोंगीपणाचा कळस गाठल्या जात आहे .
Aho udya aaurangjabala pan he vithalachi upama dyayala kami karanat nahi ashya hya avaladi kuthun yetat ho saheb
खरोखर वारी नासवली सुशील जी ...एकदम बरोबर बोललात
ही तर सुरुवात आहे.... त्यांचे सरकार आल्यावर बघा.... महाराष्ट्र फाईल्स.....
म्हणून तर त्यांचे सरकार येऊ द्यायचे नाही.
वारी मध्ये सकाळच्या वेळी बांग देउन आजान म्हणायला सुरुवात करतील. वारकऱ्यांना उठवण्यासाठी.
आजपर्यंत आक्रमक सुद्धा वारी नासवू शकले नाहीत पण आपल्यातीलच? सडके हे करू पाहताहेत 😡 कोणत्याही श्रम परिहाराची वारकर्यांना गरज नाही 😡
अगदी बरोबर.
खरंच नासवली वारी डंगर्याने
वारीचे लोक काय करतात? त्यांनी विरोध केला कां?
Kon ahe hi chatukar Bai. Ekda janata Raja mhanun zalay. Ata vitthal rakhumai Kel Tyanna. Laj watate ka.
आता .हा डंगरा कोण
हिंदू-द्वेष्टे आता आपल्या राजकीय फायद्यासाठी वारीचा सुद्धा उपयोग करू लागलेत .
Same like you people's ?
मी हिंदू-द्वेष्ट्यांबद्दल लिहिलंय , तुम्हाला का राग आला ?
विधान सभेच्या निवडणुकीत यांना त्यांची जागा दाखवण्याची वेळ आलीय
ashishkulkarni4003 - आपल्या आई-वडील याना नमस्कार- महाराष्ट्र ऑक्टोबर नोव्हेंबर 2024 विधानसभा निवडनुकीत शरदचद्र पवार + अजीत पवार एकजुट होऊन- (छुपे रीत्या) भाजप श्री देवेद्र फडणवीस + श्री एकनाथ शिंदे याची फसवणूक करतील है 100% सत्य नोव्हेंबर 2024 निकालावर नजर ठेवा - भाईश्रीओ 🙏
पण मतदानाला जाव लागत हे ह्यांना कोण सांगणार
😢😢😢
@@maheshkulkarni5769 खर आहे सर
@@maheshkulkarni5769 आम्ही obc हे वेळ bjp आणि फडणवीस ला धडा शिकवणार bjp 60 च्या आता All out होणार लोकसभे सारखी
@@Kbhftho all out kara BJP la ani tya pawarla ana sattet bghu to arkshan detoy ka 50 varshat tyane dile nahi arkshan maha berki mhatara
सुशील जी ही घाण कशी महाराष्ट्र योजनापूर्वक नासवत आहे हे दाखवलेत त्याबद्दल धन्यवाद!🙏
Kulkarni & his allies demolish wari culture .
पांडुरंगा उचल यांना आता
सुखी करा महाराष्ट्र माझा 🙏
अगदी बरोबर विश्लेषण आहे, सुशीलभाऊ, वारी नासवण्याचाच दृष्ट प्रकार आहे, हा !
आता वारी बदनाम करणार हे लोक.
यानी तर लाज शरमच सोडली. कसले संस्कार, कसली संस्कृती याची. अगदी किळस येते. अशा प्रवृतीच्या लोकाचा निषेधच.
वारकरऱ्यांच्या संघटनेचे कर्ते धर्ते यात सामील असल्या शिवाय हा वात्रटपणा शक्य नाही....लोकसभेच्या निकालानंतर माजोरडेपणा वाढत चालला आहे...मतदारांनी हा माज विधानसभेला नक्की उतरवला पाहीजे....
तुमच्या सारखे वारकरी भेदभाव करत नाहीत. तुम्ही संत ज्ञानेश्वर महाराज व संत एकनाथ महाराज यांना सोडले नाही. हे तर अंधारे आणि पवार आहेत. त्यांना कसे सोडणार कोठेही राजकारण करीत आहेत.
त्यासाठी संबंधितांकडे मोठ्या रकमा रिचवतात. ज्या सुषमा अंधारे ताई ज्ञानेश्वर माऊलींची जाहीर टिंगल टवाळी करतात त्याच दिंडीत नाचतात. सगळे अगम्य. भक्ती भाव लयास. प्रसिद्धी व कमाई
वारीच काय काही जणांनी अख्खा महाराष्ट्रच नासवलाय!
बळी तो कानपिळी सुरू आहे, काही बोलायची सोय नाही, खरी मोगलाई इतिहासात वाचली होती आता प्रत्यक्ष अनुभवतोय महाराष्ट्र.. धन्यवाद सुशिलजी..
ह्या वारकरी लोकांनीच ह्यांच्याकडे पाठ फिरवली पाहिजे
Don't worry,Varkari yenaach nivdun denaar,aapla motha problem hech aahe, Hindu jaage hoth nahi
खरा वारकरी हे खपवून कसे घेतो त्यांचे तर नियम खडतर असतात
हे लोक बाहेरचे घुसखोरी करून आले असणार
किळस आणि लाज वाटणारी गोष्ट 🙏🏽🙏🏽
सत्तेसाठी हे लोक काहीही करू शकतात, याचे उदाहरण आपण मुंबईतील लोकसभा निवडणुकीत पाहिलेआहे
याच्यावर बाळासाहेब ठाकरे यांचं एका भाषणातील वाक्य आठवतं, " अरे चाटायची तर किती चाटायची, जिभेला विश्रांती देणार कि नाही ".
महाराष्ट्राला लागलेली ही कीड आहे ही जोपर्यंत नश्ट होत नाही तोपर्यंत महाराष्ट्र सुधारणार नाही
राजकारणी लोकांनी अध्यात्मिक क्षेत्रात मुळीच हस्तक्षेप करू नये.
सुशिलजी खुप खुप आभार असे पत्रकार जागृत होवुन जनतेला माहिती मिळाली पाहिजे 🙏🙏
झोपलेल्याला जागं करता येतं .... झोपेचं सोंग घेतलेल्याला नाही ! तसं झालंय समाजाचं ...
सुशिल साहेब काय कमेंट करावी तेच कळत नाही. ऐकून आश्चर्यही वाटत, वाईटही वाटत हो साहेब. फक्त मायबाप जनतेने गांभिर्याने घ्यायला हव एवढच. धन्यवाद सुशिल साहेब.
यानी ढुगतणाच सोङुन डोक्याला गुङाळल .फार मनाला यातना झाल्या .वारकरीचे पायथाणा जवळ उभे राहणेची लायकी नाही.
सुशिलजी, वारीचा तमाशा झालाय...अरेरे. फारच दुःख वाटते. एकादशीनंतर उरलेल्या वारकय्रांना आम्ही जेवण देतो. किती भक्तीभाव असतो त्यांच्या चेहेय्रावर.. आता मात्र नाचणाय्रांना चाबकाने का कुणी बडवत नाही?
महाराष्ट्राची संस्कृती ची पद्धतशीर वाट लावणे चालले आहे. देवाचे बाप आहेत
महाराष्ट्रात पुरोगामी च्या नावावर हिंदू संस्कृतची वाट लागते आहे.
4:05 त्याला पहिलं ‘साहेब’ म्हणणं सोडा. 🙏 पारच ‘आरे-तुरे’ करणं जमणार नाही सभ्यता दाखवण्यासाठी पण ‘साहेब’ हे संबोधन टाळता येण्याजोगं आहे.
शपचे करकरतेच वारकरयांमधये सामील झालेले आहेत व काही दिडींतीलच वारकरी यांना सामील करून घेतात याला जबाबदार वारकरीच आहेत
पवार साहेबाना मंदिरात पाहिले नाही ,वारीत दिसुलागले हे मतासाठी. केलेले नाटक होय
वारी मध्ये पंढरपूरला जाण्याचा सर्वांना अधिकार आहे.. त्यावर राजकारणी लोक राजकारण करून पाहत आहे अत्यंत किळसवाणं आहे...
वारीत बायका नाचवल्या जात आहेत. ही एक अत्यंत लज्जास्पद बाब आहे. पण ह्या धबडग्यात कान्होपात्रा बदनाम तर होणार नाही ना? ह्याची ही दक्षता घ्यावी लागेल.
@@pradyutg कान्होपात्रा वारीत दुकान मांडून नव्हती बसत पण ह्या पुरोगामी म्हणवणाऱ्या दलालांनी फार च खालची पातळी गाठली आहे
राजकारण वारीत चालणार नाही 😊😊
स्वार्थी राजकारण्यांनी वाट लावली आहे आपल्या पवित्र परंपरांची. विठ्ठल माऊली कुठे आणि आपल्या स्वार्थासाठी कुठल्याही थराला जाणारे स्वार्थी नेता कुठे.
आषाढी वारीच काय, महाराष्ट्राची संस्कृती आणि परंपरांनाच विद्रोह आणि जातीपातीच्या राजकारणात कोणी नासवलं ते अगदी स्पष्ट आहे!
एवढेच राहिले होते... खरच वारी नासवली जात आहे... दिल्ली चा विठोबा पण येणार असल्याचे ऐकून आहे...
सुशील भाऊ, तुमचा विचार जरी सनातनी जरी असला तरी,तुमचा हा वृत्तांत खुप आवडला,कारण वारी म्हणजे परमात्मा, ईश्वर, जनार्दन यांच्या स्वरुपाचे ज्ञान जिथे मिळते माझी खरी पंढरीची, जेंव्हा राजकीय लोक आपल्या स्वार्थासाठी वारीला बदनाम करणारे षडयंत्र आखतात. तेंव्हा मला तुकाराम महाराज यांचे शब्द आठवतात.भल्याशी देऊ काशेची लंगोटी||,नाठाळाचे माथी हाणू काठी|| .जय राम कृष्ण हरी.
जय जय राम कृष्ण हरी विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल।।
जय जय राम कृष्ण हरी
काय कॉमेंट करावी हेच उमजत नाही
या सर्व प्रकाराचा निषेध करावा तेवढा कमीच आहे, विठूमाऊली सर्वांना सुबुद्धी देवो!
खुपछान व्हिडीओ.
वारीच नियंत्रण कोण करतो?खरे खुरे विठ्ठल रुखमाई म्हणून वारकर्या
समोर येणारे हे वारकर्यांना कसे चालतात?विरोध का होत नाही?
*🌹 🚩जय श्रीराम🚩🙏🌹*
खरोखरच वारी नासवन्याची सुरवा आहे
फारच वाईट. आपण अधोगतीला चाललो आहोत. 😢
बारामतीला आहे तो विठोबा नव्हे तर म्हसोबा.
खरंच वारकरी असतील का ते. नक्कीच नाही. विषय लोलूप लोक असणार ते
सुशीलजी,खूप वाईट वाटले.विठ्ठला सद्बुध्दी दे.सांप्रदायाने वेळीच दखल घेतली नाही तर गजकर्ण होईल.
वारी मूळ आहे तशीच राहू द्या, सुधारणावादी आपले गुण दुसरीकडे उधळा, वारी नासवू नका,पवित्र राहु द्या
हे असेच होत राहणार , म वि आ सत्तेवर पुन्हा आल्यास मोठ्या प्रमाणावर घडेल
जर विरोध करून फायदा होत नाही तर सामील होऊन त्या गोष्टीचा नाश होतो.
मुस्लिम सहभाग ठरवून केला जात आहे
करणाऱ्याची पण खतना केली पाहिजे
महाराष्ट्राने डोळे उघडून मतदान केले ना घ्या आता परिणाम भोगा.
विनाशाय दुष्कृताम धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे म्हणणार्या देवाला साकडे आहे खरच अवतिर्ण व्हा आणि या महाराष्ट्राला आणि या भारताला वाचवा.🙏
अंधारे बाई आणि उबाठा सेनेचा जाहीर निषेध🏴🏴
आता वारीत पण हे लोक राजकारण करायला लागलेत. सगळे भयानक आहे.
वारीत श्रमपरिहार लागत असेल तर वारित जाताच कशाला ? वारी तर उत्साह ,चैतन्य ,आनंद ,प्रेम विठ्ठलाची ओढ लावणारी आहे .मग हे कशाला ? अरेरे ! हेच कलियुग आहे .😢😭
हे हात फक्त विठ्ठलासमोर जोडा. नराधमांच्या समोर असे हात जोडून जगू द्या म्हणाल तर पहिले तुमचे मुंडके धडावेगळे होईल..
आणि हेच हात नराधमांच्या अंगावर उठले तर ते घाबरून पळतील.
हात तुमचे, निर्णय तुमचा.
ह्या बाबत विठ्ठल नाही तुम्हीच आम्ही च योग्य उमेदवार निवडून देउन वाचवू शकतो
वारकरी संप्रदाय करतोय काय?ही असली धेंडे वारकरी संप्रदाय खपवून कसं घेतात यांचा निषेध का करित नाहीत.
एवढी नाटकी ,बेगडी विचारी बाई महाराष्ट्रात दुसरी नाही.
मागील काही घटना पाहता वारी चे islamikaran होते की काय? अशी शंका निर्माण होत आहे.
वारकरी संप्रदाय ह्यावर विरोध का करत नाहीत.
देवांच्या बापावरून आता थेट देवच काय. काय प्रगती आहे
हे वारकरी संप्रदा्याच्या मुख्य लोकांनी ठरवायचंय की वारीत काय असावं काय असू नये संत तुकाबांचं नाव घेताय नी हे काय चाललंय हीच शिकवण आहे का संतांची
जिभा कशा झडत नाहीत विठोबा रूक्माई म्हणताना,
जाणता राजा झाला, आता हे एक नविन
वारकरी संप्रदायाला हे कसे काय चालते.
राजकारणा मध्ये खरा विठ्ठल तर नरेंद्र नरेंद्र मोदी आहेत ते गरीबासाठी अनेक योजना राबविल्या आहेत आणि अजून योजना आणतील
कुठं आहेत बंडा तात्या कराडकर आणि पंढरपूर देवस्थान कमिटी चे पदाधिकारी आणि आळंदी , देहू कमिटी सदस्य
आषाढी एकादशीच्या दिवशी सुध्दा मटण खाणारे विठ्ठल म्हणे.
पुरे झाली वारी बसा आता घरी..मायबाप हेच दैवत घरी करु त्यांची सेवा खरी..असेल माझी सेवा खरी बघुन जा राया पंढरी. नको तिष्ठु विटेवरी सोडा एकदा देवा पंढरी..
अप्रतिम विश्लेषण धन्यवाद सर श्री स्वामी समर्थ ❤
आपणासारखे करीती तात्काळ हेच खरे अजून राहुल ताईंची फुगडी पहावयाची आहे
राहुल साहेब नक्की वारी करणार ती घडवून आणण्यासाठी पुढाकार मातोश्री घेणार. पेंग्विन बरोबर फुगडी शिवसैनिक पाठीशी आहे.
हिचा वरीचा आणि वाटकरी संप्रदाय बटवी न्याचा तर डाव नाहीना पहाणारे तरी किती सोज्वळ आहेत ही प्रथा बंद झाली पाहिजे वारीच महत्व कमी होत एसेल् तर ही मंडळी बद डली पाहिजेत
काही वर्षांपूर्वी संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर आणि संत शिरोमणी तुकाराम यांच्या पालख्यांमध्येही वितुष्ट आणण्याचे उद्योग केलेलेच आज पुन्हा नव्या जोमाने हीच कारस्थान सुरू आहे!
निवडून दिलंय नं, मग आता बघत राहा पाच वर्ष 😮
अचूक विश्लेषण. अप्रतिम
वाजवा तुतारी नासवा वारी..रामकृष्ण हरी बसा आता घरी नको यापुढे वारी.
हसावे की रडावे काही कळत नाही .कलीयुगात असे नाही आणी भयाण घडणार आहे .
या असल्या लोकांवरती कार्यावाही करायला हवी
आता पंढरपूरला वारी न होता यापुढे बारामतीला वारी सुरू होईल.सांगता येत नाही
कोण म्हणुन काय विचारता सुशीलजी ढुढ्ढाचार्य सुषमाबाई हे नॉनव्हेज खाउन त्या राहुलगांधीला बोलवता कुठे चालली वारी वार्यावरच चाललीय😮
🕉🕉🕉🌹🌹🌹🙏🙏🙏विठूराया सर्व काही बघत आहे माऊली माऊली जय हरी विठ्ठल🌹🌹🌹🙏🙏🙏
🚩जयतु जयतु हिंदुराष्ट्रम् 🚩
वाह मोदीजी वाह ❤❤
नास्तिक पण आस्तिक बनले
बनले पंढरीचे खोटे वारकरी
आयुष्य गेल खोटे बोलन्यात
आता करतात हरी हरी
आनी आता करतात पंढरीची वारी
O OOOOoooo।।।
वाचव re पांडुरगा तुझ्या भक्ताना
तू च आहेस आमचा पाठीराखा
तूच आता आम्हाला तारी
जय हरी जय हरी
👏👏🚩🚩 जय जय राम कृष्ण हरी विठ्ठल रखुमाई 👏👏👏🌹🌹🌹🚩🚩🚩🚩🚩
आपलेच हिंदू चार आण्या साठी स्वतःला विकू शकतात याची चाचपणी चालू आहे आणि सिध्द देखील होत आहे...
मध्यंतरी मुख्यमंत्री ना पूजा करु देणार नाही अशी भूमिका जर घेत असतात तर या नाचणा-या पायांना पायबंद का घातला जात नाही. व्यक्ती स्वातंत्र्य म्हणजे सार्वजनिक ठिकाणी धिंगाणा घालणे नाही. संताप येतो अशा बातम्या ऐकून 😡
वारीतील संस्थानचे विश्वस्त यांनी तात्काळ यावर आक्षेप घेऊन हा प्रकार बंद करावा आणि सर्व वारकर्यांनी यात सहभागी व्हावं ही नम्र विनंती 🙏🙏 राम कृष्ण हरी 🙏🙏🚩🚩🚩🚩
आधी आख्खा महाराष्ट्र नासवला आता राहिली होती वारी ती पण नासवली अरे अरे कुठे फेडणार हे पाप..
राम कृष्ण हरी 🙏
यांनी वारी बंद करण्याच्या हालचाली सुरु झालेल्या दिसत आहेत असे वाटायला लागले आहे. 😌😌😌
क्षमस्व पांडुरंगा 🙏🙏🙏