Nikhil Wagle Interview: महाराष्ट्रात विधानसभेला असेच निकाल येतील या भ्रमात राहू नका!
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 4 มิ.ย. 2024
- लोकसभा निवडणुकीचा निकाल हा अनेकांना दिलासा देणारा का ठरला आहे? मोदी बहुमतापासून दूर राहिलेत हे कुठलीच माध्यमं का सांगत नाहीयत? यावेळी पहिल्यांदाच मोदींना आघाडीचं सरकार चालवावं लागणार आहे. याबद्दल ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांची ही रोखठोक मुलाखत
Join this channel to get access to perks:
/ @prashantkadamofficial
#loksabhaelection2024 #exitpollresults #exitpoll2024 #nirbhaybano #maharashtrapolitics #maharashtra #mva #mahayuti #mahavikasaghadi #loksabha #result
भाजपच्या पराभवामुळे भाजपचे सच्चे कार्यकर्ते आतून खुश आहेत ही सत्य परिस्थिती आहे.
महाराष्ट्रात जे घडते ते देशात घडते आणि दिल्लीचे ही तट राखतो महाराष्ट्र माझा
एकदम बरोबर आहे
😊😊
@@shankarsalaskar8377
@@shankarsalaskar8377दिल्लीचेही तख्त राखितो महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा ❤
@@shankarsalaskar8377दिल्लीचेही तख्त राखितो महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा ❤
महाराष्ट्राची शान श्रीमान निखिल वागळे, श्रीमान हसिम सरोदे, श्रीमान विश्वंभर चौधरी आपण केलेल्या जनजागृती केल्यामुळे आपणास तमाम राष्ट्रप्रेमी, शिवप्रेमी महाराष्ट्रातील जनतेकडून मानाचा मुजरा❤
👍👍👍
असिम
Asch Kam karat Raha Jo paryant India sarakar ye paryant
Tyanche pan Aabhar manale pahijet...lok jagruti keli...tyancha pan satkar kela pahije
माझा लढवय्याना सलाम
वागळेसाहेब आपल्यासारखे स्वच्छ, पारदर्शक माणसांची गरज आज महाराष्ट्रातला आहे
वागळे साहेब तुमच्या सारखें पत्रकार देशात आहेत म्हणून मतदार जागा झाला आणि संविधान वाचले हा तुमच्या सारख्या लोकांचा विजय आहे
😂
😅😅😅😂
बोटावर मोजता येणाऱ्या पत्रकारांनी योग्य भूमिका घेतल्याने भाजपा मोदी जागेवर आले.
Aani congress tyach jagevar rahili 😂😂😂parabhut
@@bharatdalvi10Get well soon 😢
तुम्ही भानावर नाही 😂
Mva ने काय दिले तुला 2.5 वर्ष बंगल्यात बसून टोमणे 😂😂😂😂😂
100%
@@bharatdalvi10 are julab chatya ata tri sudhar
निखिल वागळे प्रशांत साहेब तुम्हाला दोघांना एकत्र पाहून खूप आनंद झाला
तुमच्या सारखे निर्भिड पत्रकर देशाला हवे लोकशाही साठी खूप महत्वाचे आहे
सर तुमच्या सारख्या निर्भिड पत्रकारांवर गर्व वटतो.
तुम्ही कोणाच्याहि दबावाला बळी पडले नाही , शेवट पर्यंत लढाई चालू ठेवली proud of you❤ 💪🙏🙏🙏
महाराष्ट्रातील प्रकल्प पळवले त्याचा हा परिणाम
दोघांना एकत्र पाहून खुप आनंद झाला
निखिल वागले एकदम रोख ठोक बोलणारे आहेत
निखिल सर आसिम सर विश्र्वभर सर प्रशांत असेच विश्लेषण करत असल्यामुळे, ऐकानाऱ्याना,बळ मिळते
Dhruv Rathi च पण contribution आहे
मित्रा कधीतरी स्वतःच्या डोक्याने पण विचार करायला शिका. असली ही विश्लेषण म्हणजे कोण्या तरी पक्षाचा प्रचार असतो. त्यावर आपल मत बनू नये.
@@satyawanshetye3820godi media vale tv channels kontya pakshachi baju mandat astat? Tevha dokyacha vapar kartat ka loka
तुम्हाला वाटत असेल @@satyawanshetye3820
तुमच्यासारखे निष्पक्ष पत्रकरमुळेच निरंकुश सत्तेवर अंकुश लावला गेला आहे,,,तुमच्या कार्याला सलाम
प्रशांत तुला आणि निखिलला शुभेच्छा कार्यासाठी♥️💯
एक नंबर खूप निर्भीड पत्रकाराचे बादशाहा निखिल वागळे
Chdhvun ghe kamble Tu vagle la 😂😂
@@shitalshingade6878tula anubhav alay kay waglencha 😂😂😂
Are to basla aas koni udun gele ye rand
@@shravannangare3417vagle la paha kitva chalu ye mokala zhala kii tuzhya vrr udto
@@shravannangare3417😀😁
रोखठोक निखिल वागळे सर
दोघांनाही जय महाराष्ट्र 🙏
प्रामाणिक, निष्ठावंत पत्रकारांचे (तुमच्यासारख्या)खूप खूप धन्यवाद. असेच निर्भीडपणे जनते समोर येत रहा.
नागरी चळवळ यशस्वी झाली व पुढेही होत राहील कारण हा बुध्दीवंतांचा महाराष्ट्र आहे. पत्रकारीतेचे पावित्र्य हे आपल्यासारखे प्रामाणिक पत्रकारच टिकऊ शकतात हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले. आपले दोघांचे मनःपूर्वक धन्यवाद !
अनेक पत्रकार चाटूकारिता करीत असताना देखील आपण पत्रकारितेच्या तत्त्वाशी एकनिष्ठ राहिल्याबद्दल आभार..लोकशाही जिंदाबाद🇮🇳
खुप इच्छा होती , तुम्हाला एकत्र ऐकण्या ची . तुमच्या सारखे निर्भीडपणे पत्रकारीता करणारे पत्रकार आहे. म्हणून च देशाची लोकशाही टिकणार आहे.
वागळे सर , प्रशांत सर तुमच्या मुळं आम्हाला खरी बातमी कळते . धन्यवाद 🙏
😂😂
अगदी बरोबर इंडिया आघाडी ने सरकार स्थापन करू नये, nda ला करू दे, कारण त्यांना बहुमत नाही, माज आलेल्या ची मजा पहायची आहे😊
Uddav Thakre ची शिवसेना ही खरी प्रबोधन कार ठाकरें यांचे वीचार ची आहे, म्हणून आम्हाला त्याचा अभिमान आहे
Tarich tyana aata muslimancha bharpur support miltoy 😂😂😂
आपल्या सारख्या प्रामाणिक पत्रकारांना कोटी कोटी धन्यवाद 🙏 कमीतकमी विरोधी पक्ष बळकट झाला ही फार आशादायक गोष्ट महाराष्ट्र लाचार नाही हे मोदि ना मराठी माणसाने दाखवून दिले आहे
रोख ठोक वागळे सर आणि प्रशांत कदम सर..... दोघेही निर्भीड पत्रकार महाराष्ट्राला अभिमान वाटावा असे 🙏
प्रशांत कदम खूप छान विश्लेषण करता .निर्भीड पत्रकारिता कशी असावी हे तुमच्या कडून शिकावे .कोणताही आक्रस्थळें पणा नाही. खूप छान. जय शिवराय ..
प्रशांत सर आपल्यासारखे तरुण ,अभ्यासू आणि तडफदार पत्रकारांनी निखिल वागळे साहेब यांच्या सारख्या सिनियर पत्रकाराच्या मागे उभे राहा, तेव्हाच देशात सुवर्ण युग येईल.
विश्वंभर चौधरी, आॅड. सरोदे, निखील सर, यांचे अभिनंदन🎉
Prashant sir.... तुमच्या सारख्या निर्भीड पत्रकारांची महाराष्ट्राला अत्यंत गरज आहे.... Keep it up
निर्भीड नाही पाकीट मार पत्रकार 😂 काँग्रेस चे चमचे 😂
आपण दोघांनी एकत्र येऊन चर्चा केली खूप आनंद झाला❤❤
निखिल साहेब, आपलं विवेचन खरंच आमच्या सारख्या लोकानच्या मनातलं आपण बोलता, खरंच धन्यवाद साहेब, तुमच्या सारखे निर्भिड पत्रकार हाताच्या बोटावर मोजण्या इतके शिल्लक राहिले आहेत. पण जो पर्यंत असे सत्याचा पाठपुरावा करणारे लोक आहेत तोपर्यंत अन्यायाला नक्कीच वाचा फुटेल. धन्यवाद सर.
भाजपाच्या निवडून आलेल्या 240 उमेदवारापैकी 140 उमेदवार काॅन्र्गेस व इतर पक्षातून आलेले आहेत.
भक्त मिशीला कोकम लावून फिरतात...
🤣🤣. Bjp che swatache lok jast nahiye
एक नंबर कॉमेंट ऑफ थ सेंच्युरी 😆😆😆
२/३ पेक्षा २० चा कमी आहेत नाहीतर b j p पण फुटु शकतो 😅
😂😂💯
Kokam nahi chewing gum lavtat
विश्वंभर चौधरी,असीम सरोदे,निखिल वागळे सर, मोदीचा चौखूर उधळलेला रथ रोखन्यात तुमचं फार मोठ योगदान आहे. उत्कृष्ट पत्रकारिता,विश्लेषण. अभिनंदन!उद्धवला श्रेय द्या पण सुषमा अंधारे ना विसरू नका.
तुमचं योगदान आहेच साहेब.... पण सर्वात मोठे योगदान आहे ते जरांगे-पाटलांचं.... कारण ते सुरुवातीलाच म्हणाले होते, "मी इलेक्शन लढणार नाही"... पण पुढे ते असेही म्हणाले, "यांना पाडा (सत्तेत असलेल्यांना)"... म्हणून मराठा बहुल भागात महायुतीला फटका बसला आहे.
😂😂😂
प्रशांत"जी
अभिनंदन यासाठी कि निखिल सरांची मागणी तुम्हि पुर्ण केली @धन्यवाद
निखिल सरांचे वास्तव आक्रमक शैलीचे अभ्यासपुर्ण विष्लेषण असते
आपल्या रोखठोक पत्रकारितेला माझा सलाम 🙏🚩
आपण दोघेही सच्चे,निर्भिड पत्रकार अभिनंदन आणि धन्यवाद.
भारतातील पहिला सुपरस्टार राजेश खन्नाचे लोक अक्षरशः: दिवाणे झाले होते ह्या अतियशाने अतिप्रेमाने त्याला देव असल्यासारखे वाटू लागले. नंतर राजेश खन्नाची स्थिती काय झाली ते सर्वांनाच माहिती आहे.
आमचा निखिल महाराष्ट्राचा दिलीप कुमार आहे.
Nakki kay mhanana hyacha. Rajeshkhanna ka
मोदींना पण स्वतः देव असल्यासारखे वाटते.
@@user-zx3vp8mw7dp TV
अकोला लोकसभा काँग्रेसला जिंकता आली असती पण तिथे वंचित आघाडीचे उमेदवार बाळासाहेब आंबेडकर यांनी मते खाल्ली.
काँग्रेस च्या खूप जागी वंचित ने उमेदवार दिले नाही मग आंबेडकरांना पाडण्यासाठी उमदेवार का दिला ?
Ambedkar chi vanchit nivdun yaysathi nahi, padnyasathi aahe, Bahujan samajane aata savadh vhave... Aaple bahumulya mat yogya tya Umedvarala nivdisathi karave,
बापरे ,मला तर वाटतय की माझ्या मनातलेच वागळे सर बोलत आहेत
रोखठोक भाजपच्या कारभार मत व्यक्त करणारे पत्रकार निखिल वागळे, प्रशांत कदम,संजय राऊत, विश्वंभर चौधरी , सलाम तुमच्या कार्याला.
जेवढे एक्झिट पोल दाखवले त्या चॅनेल बद्दल पण बोला खोटे दाखवलं सर्वांना आणि म्हणतात सर्वात मोठा चॅनेल आमचा आहे आणि सर्वात पहिली बातमी आमची
वागळे साहेबांचे विश्लेषण खूप अभ्यासपूर्ण असते. 👌👍🙏
अत्यंत समर्पक आणि रोखठोक विश्लेषण वागळे साहेब 👏👏
वागळे सर तुम्ही निर्भीड पत्रकार आहात आणि अचूक उत्तर तुमच्याकडून मिळतं आम्हाला मला तुमचा अभिमान आहे
त्याच बरोबर तुम्ही पत्रकार नि लोकांना जागरूक केले, तुमचाही विजयात वाटा आहे 👍
Bjp ला 240 वर आणण्यामध्ये तुमच्यासारख्या प्रामाणिक पत्रकारांची मुख्य भूमिका आहे सलाम तुमच्या कार्याला
प्रामाणिक 😂
वागळे सर आमची एक शेतकरी म्हणून एक विनंती आहे. शेतकऱ्यांचे शेतीचे वीज बील माफ करावे यासाठी एक विषय घ्यावा. कारण शेतकऱ्यांची अवस्था बिकट आहे. म्हणून एक विनंती.
कदम साहेब व वाघळेसर अभिनंदन खरे वागण्याचे पारितोषक मिळणारच खराआनंद तुम्हांस खुप शुभकामना रामकृष्णहरी
सर्व निर्भीड पत्रकारांना शतशः नमन खरे बोलणे आणी ते लोकांना पटवून देणे हे ही नसे थोडके असो जय महाराष्ट्र.
प्रशांत कदम जी व निखिल वागळे जी तुमची जोडी खूप छान विश्लेषण करता दोन्ही जोडीची देशाला अत्यंत गरज आहे आणि तुम्ही खोटं काही सांगत नाही आहे ते सत्यच सांगता
निखिल वागळे साहेब तुमचाही मोठा सहभाग आहे महाविकास आघाडी साठी
आनंदाची गोष्ट हीआहे की,अब हमारा महाराष्ट्र जाग उठा हैं !
उत्तर प्रदेशनेही महाराष्ट्राच्या पावलावर पाऊल ठेवून बदलात आपलेही योगदान दिले आहे.दोन्हीही राज्यांमधील मतदारांचे अभिनंदन आणि आभार....
अखिलेश यादव ला मिळालेल्या जागा आणि मतांचे प्रमाण हे महाराष्ट्रातील कोणत्याही विरोधकांपेक्षा जास्त आहे.
उगाच महाराष्ट्रातील विरोधकांनी त्याचे credit घेण्याचा प्रयत्न करू नये आणि आपलीच लाल करू नये.
राहुल गांधी बद्दल महाराष्ट्रात खूप आशा व आदर निर्माण झाला आहे
निश्चितच शरद पवार व उद्धव ठाकरे च्या बाबत देखील आधीपासूनच जनमत खूपच आदरपूर्वक आहे
राज्यात हे तिघे सत्ता स्थापन करतील
मुख्यमंत्री ठरवतील
काँग्रेस बद्दल आदर नाही. ते मराठी विरोध आहेत जसे बेजेपि
2029 हे किंवा ह्यांच्या कर्मा मुळे हे सरकार पडले तर सरकार स्थापन करावे घाई अंगलट येईल संयम पुढील वाटचाल यशस्वी करेल
दोघेही निर्भिड पत्रकार आहात, दोघांचेही खुप खुप अभिनंदन
तुमची पत्रकारीका निर्भीड पुणे मांडणी करता एकच नंबर
वैशिष्ट्य म्हणजे भा ज पा जिंकून दुःखी आणि विरोधी हारुन आनंदी
Aani Wagale nehamich aanandi ! Navara maro navari maro xxxxxla dakshina milo.
True
Nikhil Wagale, The greatest personality of India,
Should be awarded by Maharashtra Bhushan
"मानाचा जय महाराष्ट्र " तुम्हाला दोघांना एकत्र पाहून आनंद झाला . लोकसाभा झाली आता विधान साभा बाकी आता तोफा थंड पडता कामा नये नये ही नम्र विनंती लढा चालू ठेवा . (आदरणीय शिवसेना पक्षप्रमुख श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे झिंदाबाद . )
PM पदाची शपथ द्यायचा अगोदर मोदीची medical test करा.. त्यात ही त्यांची mental test एकदम बारकाईने करा... याचा screw ढिला आहे
मोदी बद्दल बोलायची लायकी आहे का.आधी डोकं चेक कर.
😂😂😂😂😂😂
😂😂😂
🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣...... तीरसट आहे तो... Chuuu
Hhhhhhh
परशात कदमसर आणि निखील वागळे सर आपले विश्लेषण छानच धन्यवाद आभारी आहोत. ❤❤❤❤❤
प्रशांत, तुमचे तसेच निखिल वागळे यांचे विश्लेषण उत्तम असते, विशेषतः निखिल वागळे हे स्पष्ट निर्भिड बोलणारे आहेत आणि या मुळेच लोकांनां मधे जागृती होण्यास मदत झाली. तुमचे सर्वांचे कौतुक,आणि अभिनंदन.
आम्ही बातम्या ऐकत नाही, फक्त utube पाहतो,ऐकतो.
निखिलजी खुपच छान वर्णनं केले आहे
खरे तर आभार वागळे सर, विश्वंभर चौधरी सर, असिम सरोदे सर संपूर्ण निर्भिड बनो टीम आणि प्रशांत कदम जी तुम्ही आणि तुमच्या सारखे निर्भिड पत्रकार तुम्हा सर्वांचे आभार मानले पाहिजेत. तुम्ही जे लोक जागर करत आहात ते खूप मोठे काम आहे.
एक नंबर निर्भीड अभ्यास पत्रकार म्हणजे निखिल वागळे सर व प्रशांत कदम सर तुमा दोघांनाही खूप खूप धन्यवाद🙏🙏
थँक्स् निखिल अँड प्रशांत♥️💯
निर्भिड,रोखठोक व वास्तववादी पत्रकारिता दोघांचेही खूप खूप अभिनंदन.तुमच्यासारख्या पत्रकारांमुळेच आज भ्रष्ट जनता पार्टी ला स्वाभिमानी जनतेने जमिनीवर आणले आहे.
महाराष्ट्रा चा स्वाभिमान एकत्र पाहून धन्य झालो. जय जय महाराष्ट्र माझा... 🎉 ❤ 🎉
धन्यवाद🙏
We are in Sir 👍👍🙏🙏
प्रशांत कदम सर आणि निखिल सर तुम्ही दोघांना एकत्र बघून खूप आनंद झाला❤
महाराष्ट्रातील जनतेने आता विधानसभेत ही या सरकारचा सुपडा साफ करायला हवा
खरे पत्रकार सलामत रहो
दोन्ही पत्रकार आतीशय निर्भीड स्पष्ट वक्ते सलाम तुमच्या कार्याला
अगदी बरोबर आहे.माझही तेच मत आहे.
One of the bravest journalist of Maharashtra who spoke in the interest of Maharashtra and Marathi people, despite worst kind of abuses hurled at him and misinformation spread against him. Thank you for inspiring courage and bravery Nikhil Sir.
प्रथम निखिल वागळे साहेब प्रथम आपले अभिनंदन अभिनंदन.
महाराष्ट्रातील विजयात निर्भय बनो आंदोलनाचा ही मोठा वाटा आहे
अतिशय उत्सुकतेने आम्ही आपलं विश्लेषण ऐकत असतो. आपल्या विश्लेषणा मुळे आम्हाला बऱ्याच गोष्टी कळतात.
निखिलजी तुम्ही अगदी योग्य सांगताय
विजयासाठी आपल्या सारख्या पत्रकाराची मोठी भूमिका आहे निर्भय बनो यातून
दोघेही सच्चे पत्रकार ग्रेट
मराठा बांधवांनो भगिनींनो हि एकी कायम ठेवा.
परप्रांतीय व्यापारी उद्योगपती आणि राजकारणी तसेच महाराष्ट्र द्वेशी हिंदुवादी संघटना यांचा सफाया झाला पाहिजे. तोवर महाराष्ट्राची सुटका होणार नाही हे लक्षात ठेवावे.
जय जिजाऊ
जय शिवराय
जय महाराष्ट्र.
आम्ही सारे मराठी एक झाल्या मुळे मुंबई आणि महाराष्ट्र द्रोही भाज्यप ला खांद्यावरून पायाखाली घेतले. असेच आपण सारे एक होऊ या🙏🙏🙏
मोदींनी कधीही मुस्लिम द्वेष केला नाही....मात्र तुमचा राहुल गांधी हिंदुत्वाचा द्वेष करतो त्याबद्दल तुमचे काय म्हणणे आहे??????
Pahije tar converted muslim wha. Pan gujrat shi ladha. Mhanaje 1 divas bhartach Pakistan hoil 😂😂😂
पहिलं महाराष्ट्र सरकार आणि महाराष्ट्रतील मराठी नेत्या ना समजावा महाराष्ट्र मधे नव नवीन शहरे उभारण्याचा काम बंद करून येणाऱ्या पर प्रांतीय लोकांना रोकावे आज जवळ जवळ मुंबई भविष्यात महाराष्ट्र बाहेर काडू शकतात पर प्रांतीय लोक कारण मुंबई मधे मराठी लोक फक्त 14 टक्के उरलेत आणि पर प्रांतीय लोक 86 टक्के भरलेत याला कारण महाराष्ट्रतील मराठी नेते आहेत पश्चीम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र विदर्भ मराठवाडा कोकण या भागातील मराठी नेते निव्वळ मराठी मतदानावर निवडून येऊन मुंबई मधे मराठी भाषेची आणि मराठी लोकांची बाजू घेत नाहीत पण मुंबई मधे पैश्याची मलाई आणि कामाची मलाई खायला बरोबर तत्पर असतात जरा दक्षिण भारतीय लोक आणि दक्षिण भारतीय नेते कडे पहा दक्षिण भारतात दक्षिण भारतीय भाषा कन्नड तमिळ तेलुगू मल्याळम या सर्व क्षेत्रात कंपल सरी सक्तीच्या आहेत म्हणून दक्षिण भारतात पर प्रांतीय लोक खास करून गुजराती मारवाडी उत्तर भारतीय लोक दक्षिण भारतात जास्त जात नाहीत आणि जास्त दिसत पण नाहीत कारण मी स्वतः दक्षिण भारतात वीस वर्ष राहून अनुभव घेतलेला आहे
Ek Number
Mandal Ayog Chya Veles Sanvidhan Badalala
Good
WAQF Board Chya Veles Sanvidhan Badalala
Very Good
Aata
Maratha Arakshan Sathi Parat Ekda Sanvidhan Badalnar
Very Very Good
आपल्या दोघा मुळेच आम्हा सर्वांना लबाड लोकांना हटवण्यात बळ मिळाले आहे.
मी भाजप ची कट्टर voter आहे. पण झाले हे खुप चांगले झाले.
अगदी माझ्या मनातलं बोललीस❤❤❤
तुमच्या सच्चा पत्रकारिता मुळे लोकशाही वाचण्यास खूपच मदत झाली. आपले खूप आभारी आहोत
वागळे सर आपले स्पष्टीकरण अतिशय अभ्यासपूर्ण, वास्तव आणि स्पष्ट रोखठोक आहे.
राजकीय नेत्यांना जागेवर आणण्यासाठी आपल्या सारख्या पत्रकारांची फारच गरज आहे .यातूनच आपली रोखठोक पत्रकारिता दिसून येते.
अशा योग्य भूमिका मांडणाऱ्या पत्रकारांची गरज आहे,त्यामुळे लोकशाही टिकेल
देशाला निखिल वागळे सारखे पत्रकार हवेत.
हा पत्रकर्तेचा विजय आहे पुढील कार्यास शुभेच्छा 🎉
आपण एक महान लढवय्य आहेत आपलं दोघांचं खूप खूप अभिनंदन आणि असाच गड लढत रहा जनता आपल्या सोबत आहे जय हिंद जय महाराष्ट्र
निखिल सर, प्रशांत सर ध्रुव राठी ,अजून काही चांगले u Tuber त्यांच्यामुळे mva ला चांगले दिवस आले
जनतेत जागरुकता आणल्याबद्दल तुम्हा पत्रकारांचे अभिनंदन.
निर्भय बनो टिमचे हार्दिक अभिनंदन
S .वागळे भाऊ आपल काम असच रोकठोक पणे चालू ठेवा. SALUTE 2 u.जय भारत
मुलाखत चांगली होती आणि खूप महत्वाच्या गोष्टींचा उलगडा केला असंच जनतेच्या हिताचं आणि जनतेच्या हक्काचं माध्यम म्हणून कार्य करत रहा धन्यवाद 🙏
उद्धव ठाकरे यांना किती जगा मिळाल्या या पेक्षा उद्धव यांचं नेतृवं टाऊन सुलाखून निघालं ही खूप मोठी बाजू आहे
शिवसेना आपली आहे . ती बदलली आहे ..ती फक्त हिंदुत्ववादी राहिली नाही ..ही भावना सामान्य जनमानसात रुजत चालली आहे.. म्हणून इतकं मोठा बदल झालाय आणि तो होत राहील.. उध्दव ठाकरे जी यांनी खूप मोठा बदल leadership मध्ये ही केलाय..त्यांनी काँग्रेस आणि एनसीपी ला ही चांगल्या पद्धतीने सामावून घेतलाय.. great leadership skill💐
भाजपचा विरोध करणारे 'मुस्लीम वक्फ बोर्डाच्या' विषयावर काही बोलत नाही..... तिथे नेमका प्रोब्लेम काय आहे? की खरचं तो विषय काढला की दातखिळी बसते??🤔🤔🤔 आपली एक शंका
उद्धव साहेब ❤🚩
अगदी बरोबर.. विरोधी बाकावरच बसावे थोडे दिवस.. सत्ता स्वतःहून विरोधी पक्षांकडे येईल 🙏👍
वागळे आगे बढो .
निखिल वाघले साहेबसाहेबांनचे खुपखुपच उपकारआहेत
निखिल सर ,प्रशांत सर, वानखेडे सर आणि काही पत्रकार यांनी एक कमिटी बनवावी. आणि या राजकारणी लोकांवर अंकुश ठेवावा...
तुमची विचार ऐकून मतदान कोणाला करावा हे मत जनतेचे ठाम बनले
THANKS.....❤
Agdi barobar 👍
वागळे साहेब असेच रोख ठोक बोलत रहा. जनता तुमच्या पाठीशी उभी आहे.
देश पातळीवर,
धृव राठी
रविश कुमार
अजित अंजुम
अभिसार शर्मा
अशोक वानखेडे
महाराष्ट्रात,
निखिल वागळे
प्रशांत कदम
असीम सरोदे
विश्वभर चौधरी
जनतेला खर सांगायला पण हिंमत लागते🙏🙏
अगदी बरोबर
या पत्रकारांची जनजागृती अभियान राबविण्यात यश आले
पुण्य प्रसून वाजपेयी
अतिशय सत्य आणि अचुक विश्लेषण केले आहे ❤❤❤