OPPOSITION WARNS SPEAKER: निकालाने संसद किती बदललीय, याची पहिली झलक पाहा
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 28 ก.ย. 2024
- लोकसभा अध्यक्ष म्हणून काम करताना आमचाही आवाज ऐका हा इशारा पहिल्याच दिवशी विरोधकांनी दिला आहे. लोकसभेत राहुल गांधी, अखिलेश यादव यांनी केलेल्या भाषणांमधून विरोधकांचा बदलता सूर दिसतो आहे.
To Join this channel to get access to perks:
/ @prashantkadamofficial
#loksabhaelection2024 #exitpollresults #exitpoll2024 #rammandir #rammandirayodhya #rammandirstatus #waterleakage #satyendradas #nripendramishra #ayodhyanews #ayodhyaramtemple #maharashtrapolitics #maharashtra #mva #mahayuti #mahavikasaghadi #loksabha #result #nitishkumar #chandrababu #narendramodi #nda #ndameeting #modigovernment #mohanbhagwat #rss #rsssong#chhaganbhujbal #ajitpawar #ncpupdates #ncpmeeting #ncpsharadpawar #ncpmladisqualification #ncppune #ncp #gujrat #micron #semiconductor #gujratnews #anilparab #amolkirtikar #mumbainorthwest #evmhack #evmmachine #marathaaarakshan #marathareservation #maratha #obcreservation #obcvsmaratha #manojjarange
कसलीही नीतिमत्ता नसलेले सत्ताधारी खूप धोकादायक आहेत
स्वस्थ लोकशाही साठी मजबूत विरोधी पक्ष आवश्यक आहे,,आता निश्चितच मोदी सत्तेवर अंकुश लावला जाईल
खूप धनयवाद ही माहिती नवीनच समजली , खरच अध्यक्ष हा कोणत्याही पक्षाचा असू नये.
लोकसभा स्पीकर ची भी निवडणूक होयला हवी आणि तीपण थेट जनतेतून
विरोधी पक्षनेते यांनी सत्ताधारी पक्षावर संसद मध्ये अंकुश ठेवला पाहिजे
कदम सर, आपण पाहिलेच असाल, मोदी साहेब आणि राहुल गांधी एकमेकांशी हस्त मिलन करतात, तेव्हा मोदी साहेब नजर खाली होती आणि राहुल गाधी त्यांच्या कडे पाहत होते, याच्यातून जनतेत मेसेज जायचे ते गेले आहे..
नाटकी पंतप्रधान याच्या कोणत्याच गोष्टीवर विश्वास दाखवू नये खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे
संसदेत डोळा मारणाऱ्याच्या डोळ्यात डोळा मिळवायची गरज काय मोदींना की ज्यांना तीन तीन वेळा आपटलंय.
@@shrikantchaudhari4056 आरे मी काही काँग्रेसवाला नाही, पण जे सत्य आहे ते बोलायला घाबरत नाही, राहुल गांधीच्या नजरेला नजर भिडवू शकत नाही, याचे कारण राहुल गांधीच्या बापजाध्यांनी देशासाठी केले ते या भंगारनी विकले आहे, आता तुलाही शेटजी भांडी घासणे काम देईल, कारण आता शिल्लक काही नाही..
त्यांनी कितीही मुखवटे पांघरले, तरी..
त्यांचे गुण पुर्णपणे जातील,असे कधीच होणार नाही !
राहूल गांधी सारखे इंग्लिश मध्ये पंतप्रधान सर आणि अमित शहा यांनी कोणताही कागद हातात न घेता भाषण करून दाखवावे.
खरं आहे
बिर्लांनी त्यांच्या पदावरुन कसे आपण वागणार आहोत हे आणिबाणी विषय काढून दाखवले आहे, विरोधकांनी दबाव ठेवलाच पाहिजे.
कदम साहेब तुम्हाला शतायुषी होण्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा
सगळे खरं आहे परंतु महाराष्ट्र मध्ये मराठा आरक्षण मुद्दा तापलेला आसुन कुणी म सुध्दा उच्चारित नाही तेव्हा खुप वाईट वाटते मग या लोकांना विकास कसा करायचा आणि कोणता करायचा
आत्ता कसं.. जनता म्हणेल तसं 😎😎... मन नही काम कि बात चलेगी अब... जय हिंद.. जय महाराष्ट्र
जय महाराष्ट्र!
ज्या प्रकारे राहुल गांधी निवडणूक प्रचारात हिंदीत भाषणं केली त्याच प्रकारे संसदेतही हिंदी बोललं पाहिजे होतं जेनेकरून सर्वांना अगदी चांगल्या प्रकारे समजू शकते
BAROBAR
Kadam.Sir
ओम बिर्ला किती निःपक्षपणे वागणार हे त्यांनी आणीबाणीच्या निषेधाचा ठराव मांडला त्यावरून दाखवून दिलंय.
हा ठराव त्यांनी सताधाऱ्यांच्या इशाऱ्यावरूनच मांडला हे स्पष्ट होतं.
अत्यंत पक्षपाती वर्तन असलेले हे सभापती आहेत. फार अपेक्षा ठेवण्यात अर्थ नाही.
म्हणजे या देशातील लोकशाहीचा खून केला, संविधान पार तोडून मोडून टाकलं आणि पन्नासाव्या वर्षी त्याबद्दल बोलू म्हणजे जे संविधान वाचवायला निघाले आहेत त्यांना संविधान पहिल्यांदा नेहरूंनी आणि नंतर त्यांच्या मुलीनेच पायदळी तुडवले याची आठवण नकोय कारण ते तुमचे लाडके नेते आहेत आणि मोदीजीं कडे पूर्ण बहुमत असतानाही त्यांनी संविधान बदललं नाही तरीही तुम्हाला पटणार नाही कारण तुम्ही त्यांचा द्वेष करता
Democracy is important than other materials.
तुमचे माहिती खूपच सखोल असते. फक्त तुम्ही बोलताना मोदी सरकार मोदी सरकार अस नाही म्हणावे.
अहो पत्रकार..! मोदींनी सर्व सत्ता हातात ठेवली आहे ..! बस करा आता..!
कृषि ch kay tar...NTA suddha yanni मानाने च आणली....NEET bhagtoy kay zhal तर....
Prashant please create video on UPSC APFC result and let opposition MP know there is also chances of paper leak as few students from two centres are selected more in number though it's all india exam and its trust worthy constitutional organization.
👌🏻👌🏻👌🏻
बिर्ला मठ्ठा सारखा हसतोय. मनात वेगळेच विचार सुरू दिसताहेत की कशी तुमची वाट लावतो ते बघाच. सुधरेल असं बिलकुल वाटत नाहीय.
चाटायची पण एक लिमीट असते..🙄🙄
Arvind Sawant 👌🙏
❤❤❤
ओम बिरलाचार
Namskar
सर अखिलेश,राहुल ,अरविंद. सहेबनी सांगितले पण खरंच तस घडेल का नाही बघावं लागेल बहुधा नाही असे खेदाने म्हणावे लागते
One and only Prashant Kadam sirji
Aap nety atishi ch upashana var video banava
Om Birla is biased, not worth of that post. It's a education emergency, but not a word for that. Giving more weightag to 75 year old emergency. Wah this is the the the BJP.
Adhyksh sahebanna english madhe kahich samjlal nasel
.........
बेशरम रंगा बिल्ला 😂😂😂
Sammanya lokana kay nya milkar he far chukice ahe
किती पैसे दिले बोल
Domkavla
माज उतरला 😂.. मोदी च 😮
Tumhala Kai changle disat nahi.you are biased person
बिर्ला मोदिसाठी आवश्यक असतील परंतू संविधान आणि लोकशासाठी नक्कीच १००% अपात्र आहेत .
👍👍
अखिलेश यादव हे सर्वोत्तम वक्ते आहेत.
ओम बिर्ला सगळ्यात असंसदीय माणूस आहे
त्यांच्या पोरीला विना UPSC exam देता कलेक्टर नियुक्ती मिळाली 😅
@@shekharshinde8018 ज्याचा वशिला त्याच कुत्र काशीला
अजूनही सत्ताधाऱ्यांना पाहिजे तशी वेसण बसलेली दिसत नाहीये.
लोकसभा अध्यक्ष नाही" ओम बिर्ला"नीच आहे..
सोमनाथ हे फार एक चांगले राजकारणी होते
जर पूर्वीप्रमाणे विरोधी पक्षाची गळचेपी चालूच राहिली तर इंडिया आघाडी नितीन गडकरी यांना यांच्यासोबत त्यांचे समर्थक खासदार घेवून गडकरी पंतप्रधान होवू शकतात हे दाखवून द्यावे लागेल.
जर हा निष्पक्ष वागला नाही तर याला सुजवला पाहिजे! 👽👽👽👽👽👽👍👍👍👍
बिरला अयोग्य अध्यक्ष. निरलज्य हास्य.
एक तर्फी विसलेशन करतो prasant सुपारीबाज पत्रकार
Now RG is doing what he should've done long long ago, bravo RG, the country had send you there for being a strong opposition
सोमनाथ चटर्जी ने पक्षाला ईशारा दिला होता,तो जवळपास पक्षाने त्यागी होते।
काही ही असो विरोधी पक्षाने आपली जबाबदारी योग्य प्रकारे पार पाडली पाहिजे....गेलेले गेले पण ऐनारा काळ हा खुप सुखर आसेल यात तीळ मात्र शंका नाही... राहुल गांधी जिंदाबाद.... राहुलजी ने सभागृहात इंग्रजी बोलणया पेक्षा हिंदी बोलावं म्हनजे सर्व स्तरातील लोकांना बोलेलं समजेल.... कृपया..... जय भीम जय संविधान जय महाराष्ट्र.....🇮🇳🙏🇮🇳
प्रथम आपण निपक्षपाती विश्लेषण करायला लागा.
चुकी ल चूक मानायला शिका, मग दुसऱ्यांना सांगायला या
आबा माळकर, अनय जोगळेकर निःपक्षपाती विश्लेषण करतात का.
तू पाहू नको 😂
जोशी आहेत ते त्यांना नाही पटणार 😂
काँग्रेस-राष्ट्रवादी उद्धव ठाकरे च्या शहाणपणा करू नको 292 94 बहुमताने तू काय खतरा शिकवला
अतिशय चुकीची माहिती याद्वारे देत आहे असं कोणती विधेयक मंजूर केलं जात नाही
देशपांडे मनुवादी
खरोखरच धोका आहे पण तो सरकारला नाही,जनतेसाठी आहे कारण भाषणबाजीवरुनच
दिसते की हे विपक्षी काही काम होवू दैणार नाहीत आणी जनता बरबाद ?
चाई बिस्कुत, लाळ टपके....
ते पदावर जो बसला आहे तो बिर्ला भागांर माणूस आहे
३० लाख कोटी t d p सौदा... शुभ
🙏 नमस्कार सर.
खरोखरच हे सरकार जर यावेळी पूर्ण बहुमत प्राप्त करून आले असते तर देशाला कळाले असते की संविधान हे कसं पायदळी तुडवतात. सुदैवाने देश वाचला,पण BJP चा पोटशूळ कायम आहे, त्यांना संविधानाचा खूप राग आहे.देशातील जनतेने यांना सत्तेपासून दूर ठेवले पाहिजे.
Grand speech by Rahulji and Akhileshji and Savantji to defend democracy and constitution. Pray God that the India alliance must get their voice more strong and powerful. Now this is the crippled govt. Govt also must respect oppn leaders and discuss imp issues with them before passing the resolution. .
Excellent speeches of R/oppositions presented before the house. Heartly congratulate to all the oppositions.🌹🙏
जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩
Chhan vishleshan
प्रशांत सर, नेहमी प्रमाणे हा व्हिडीओ सुद्धा उत्तम. निपक्षपणे केलेले विश्लेषण ही आपल्या व्हिडीओची सर्वात जमेची बाजू. तेव्हा keep it on जयभीम आणि धन्यवाद.
🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
👍👍👍👍👍👍👍👍
सोमनाथ दा
🙏👍
Papu media
विरोधकांनी अभिनंदन करून कानउघाडणी केली आहे 😂 दि. मा. पंतप्रधान इंदिराजी यांच्या घोषित आणिबाणी वरील ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर यांचे विश्लेषण सर्वांनी एकदा ऐकावे दुसरी बाजू समजण्यासाठी
ते लंगडं समर्थन आहे, इंदिराची निवडणूक बेकायदेशीर ठरवून रद्दबातल केली, पण तिला सत्ता सोडायची नव्हती म्हणून तिनेच देशाच्या लोकशाहीला टाळं लावलं, संविधान धाब्यावर बसवले
हे तुझं मत आहे ठिक आहे लोकशाही त सर्वांना मत मांडण्याचा अधिकार आहे
एक बोलू का... काँग्रेस नि स्वता कितीतरी निवडणूक आयुक्ताना तिकीट दिले, राज्यसभा दिल्या... मग तेव्हा पक्षपाती पणा कुठे गेला होता.... आणि काँग्रेस च्या काळात स्पीकर विरोधी पक्षांना किती आणि कशा बोलू द्याच्या हे पाहल आहे आम्ही पण
अंडभक्तांनी दाखले द्यावेत. उगाचच बाष्फळ लिखाण करून दिशाभूल करू नयेत.
Barobar bollat 👍
फार मज्जा आहे राव.तुम्ही लोक राहुल गांधी अखिलेश यादव ममता बॅनर्जी या सारख्या लोकांकडून जनतेच्या आणि भारत देशाच्या भल्याची स्वप्ने बघता.फार कीव येते तुमच्या अभ्यासाची आणि बुध्दीची.काँग्रेस ने साठ वर्षे कसे चालवले हे आत्ता एक सर्वसाधारण विवेकशील नागरिक समजला आहे.
Tuzya buddichi kiv yete....😢....gulama
मंद 😂
Correct. Whatever we progressed in 60vyrs, bjp is expending that only with increased loan.
बिर्ला पक्षपाती पणा करतो आणी बाणी चा विषय काढण्याचा काय संबंध होता
ॐ बिर्ला सरकारच्या म्हणजे मोदीच्या बाजूचे आहेत ते विरोधगांची मागाणी किंवा जनतेचे हाल गंभीर पने घेतील का आणि विरोधकाच्या बाजूने बोलतील का न्याय देतील का एक प्रश्न चिन्ह आहे
राहुलजी गांधी जननायक आहे
भारतयात्रेतून राहूलजींनी जनतेची मनकी बात ऐकली आहे...भाजपने संघाचीही मनकी बात ऐकली नाही...नड्डांमळे ती खदखद बाहेर पडते आहेच..आता बिर्लांना परिपक्व व्हायला लागेल...
Rahul gandhi English mdhech bolnar ka sansdet..mhnunch tr te lokkanshi connect nahi kru shkt
Bavlat
माज उतरला 😂.. मोदी च 😮