पोलिसांवर गोळीबार आरोपी कडून होतो, तोही फक्त पायांवर होतो , डोक्यावर होत नाही, परंतु आरोपीवर गोळीबार होतो तो ही नेमक्या मृत्यू होण्यासाठी असणाऱ्या अवयवावर होतो, हा जो कोणी आरोपी होता, त्याला कठोर शिक्षा होणे गरजेचे होते, भले फाशीची शिक्षा दिली पाहिजे,परंतु कायदेशीर मार्गाने झाली पाहिजे, याबाबत शंका नाही , मुख्यमंत्री यांच्या जिल्ह्यात ,कार्यक्षेत्रात कायद्याचे राज्य शिल्लक आहे काय,हा मुद्दा मुळात गंभीर आहे, संपूर्ण महाराष्ट्रात हीच परिस्थिती उद्या परवा होणार आहे, शेवटी राज्य सत्ता वाचवण्यासाठी अनेकांचे काऊंटर पुढील काळात निवडणूक जिंकण्यासाठी केले जातील,हे ही अतिशय गंभीर बाब आहे.
आत्तापर्यंत चे महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात कलुषित आणि माफियाराज😊 स्कॉटलंड यार्ड शी तुलना होणारे, एक कर्तव्यदक्ष भूमिका बजावणारे मुम्बई पोलीस एवढे निष्क्रिय का झाले? याची सखोल न्यायालईन चौकशी झाली पाहिजे आणि तीहि अजिबात कोणाचाही राजकीय दबाव न येता😊
एन्काऊंटर प्रकरण पेटलेले असताना त्याबाबत प्रतिक्रिया देताना मा.मुख्यमंत्री साहेब न्यायालय ईमारत पायाभरणी झाल्यामुळे आनंदात असल्याचे सांगत आहेत. हसावे की रडावे....!
असा एनकाउंटर करून चुकीचा पायंडा हे सरकार पाडत आहेत... हे म्हणजे भाजपा प्रणित शाळा मालकांना वाचविण्यासाठीचा हा प्रयत्न आहे.. कोर्टाने दोषी ठरवून हीच शिक्षा दिली असती तर तर हे ठीक झालं असतं.. तो गरीब घरचा आरोपी होता म्हणून हे झालं..
गरीबांना एक न्याय,श्रीमंतांना वेगळा न्याय असे , कायद्यात बसत नाही, आता यावर सदावर्ते सारखा घटनेवर नेहमीच बोलणारा सगळे कलम तोंडपाठ असणारा काहीच बोलणार नाही,कारण फडणवीस पिडित वकील आहे.
फडणविस गृह मंत्री असे पर्यंत ह्या प्रकरणाला न्याय मिळणे दुरापास्त झाले आहे त्यांनी भाजपाच्या पुढार्यांना वाचविण्यासाठी हे नियोजीत केलेले कृत्य स्पषटच दिसुन येते कायदा व सुव्यवस्था एकदम ढासळली आहे 🎉🎉
सध्या महाराष्ट्रात काही घडू शकते. एवढेच काय भाजप कुठे कुठे आहेत काही मग आंबे, चिखल, शेन, थाळी, दिवे, गटार गॅस, MA नंतर BA आणि हा आता शाळेतला शिपाई पोलिसांची गण घेतो काय अनलॉक करतो काय जसा काय एखादा गुप्तहेर.
खोटी चकमक ,आरोपी पोलीस च्या ताब्यात असताना त्याच्या ताब्यात बंदुक आली कोठून हे सगळे चुकीचे घडले असे वाटते.चकमकीमध्ये आरोपी पोलीसच पायावर गोळ्या झाडतो आणि पोलीसच्या गोळ्या आरोपीच्या चेहर्यावर लागतात हे कसे
खरे आरोपी वाचवायचे आहे, भारतीय जनता पार्टी ला
सत्य बाहेर येईल म्हणून एनकाउंटर b j p पी ने सत्ता सोडून द्यावी
सरकार बदलणार आहे त्यामुळे तो संस्थाचालक अडकु शकतो त्यामुळेच एन्काऊंटर झाला आहे
हो का माकडा
तरीही किती ही प्रयत्न केले तरी सरकार वाचणार नाही
निर्लज्ज सरकार
पोलिसांवर गोळीबार आरोपी कडून होतो, तोही फक्त पायांवर होतो , डोक्यावर होत नाही, परंतु आरोपीवर गोळीबार होतो तो ही नेमक्या मृत्यू होण्यासाठी असणाऱ्या अवयवावर होतो,
हा जो कोणी आरोपी होता, त्याला कठोर शिक्षा होणे गरजेचे होते, भले फाशीची शिक्षा दिली पाहिजे,परंतु कायदेशीर मार्गाने झाली पाहिजे, याबाबत शंका
नाही ,
मुख्यमंत्री यांच्या जिल्ह्यात ,कार्यक्षेत्रात कायद्याचे
राज्य शिल्लक आहे काय,हा मुद्दा मुळात गंभीर आहे, संपूर्ण महाराष्ट्रात हीच परिस्थिती उद्या परवा होणार आहे,
शेवटी राज्य सत्ता वाचवण्यासाठी अनेकांचे काऊंटर पुढील काळात निवडणूक जिंकण्यासाठी केले जातील,हे ही अतिशय गंभीर बाब आहे.
तुझा भाऊ होता का आकक्ष
आपटे फरार आहे,आता केस बंद,आपटे वाचला.
मोठा मासा वाचला.
माकडा तूला खुप अक्कल आहे का
काहीच खरं राहिलं नाही,
फडणवीस चे किती प्रताप अजून पाहायचे आहे.
किती बनावटपणा.
माकडा पालघर मध्ये साधू मेले, तेव्हा उभाटा हरामखोर घरी बसून होता
भाजप नेत्यांची शाळा आहे कारण जे हायस्कूल आहे भाजपच्या करकर्त्याची संस्था आहे म्हणून ही शाळा केली आहे
मोठ्या माशाला वाचवण्यासाठी केलेला केविलवाना प्रयत्न
शाळेतील आरोपीला पाठीशी घालत आहे
महाराष्ट्रचा बिहार उत्तरप्रदेश करून ठेवलं फडणवीसने, येथे संस्थाचालक वाचावायची आहे
संस्थापक ला वाचवले यांनी.
पोलिसांची भूमिका नेहमीच संशयास्पद असतेच बाकीचे फरार आरोपी कुठे आहे. पोलिसांचा शाळेतील मुख्य आरोपीनां वाचवण्याचा प्रयत्न केला जात आहे
वडा पाव भेटला का माकडा तूला
मोठे मासे वाचले
पोलिसांना माहित आहे आरोपी घेऊन जात आसतना बेङा घालून जातात हे पोलीसांकडून विचारा
मेठा मासा वाचवला
ज्याची आहे सत्ता त्याचीच वाजती बासुरी
Are. Fadakya. Tu. Pahila. Rajinama. De. Pahila
हो उभाटा सरकार असतं तर पालघर साधू ला न्याय मिळाला असता
पोलिसांना कथानक कोणी बनवून दिले.पोलीसांची चौकशी पोलीस करणार...हे हास्यास्पद आहे
पृथ्वीराज चव्हाण साहेब हे मात्र नक्की खरे आहे.
कुच तो काला है वजह क्या है बताव देवेंद्र फडणवीस शिंदे
तूझा भाऊ होता का अक्षय शिंदे, घरी विचार काला काय कळेल तूला माकडा
महाराष्ट्र की बिहार मुख्यमंत्री ठाणे मध्ये काय चाललं आहे गृहमंत्री अवघड आहे महाराष्ट्र च 🤣
भाजप हा पक्ष आता पहिली सारखा राहिलेला नाही कारण फडवणीस यांनी महाराष्ट्राला बिहारच स्वरूप दिलेलं आहे
माकडा, पालघर मध्ये साधू मेले तेव्हा घरकोंबडा घरी चाटत बसला होता
नराधमला येमसाधनी धाडलं योग्य च केले
@@surajkkr3280अत्याचार होताना नेते तिथे होते काय?बेअकली दिसतोस
हे प्रकरण दाब गेले आहे, पानसरे, कलबूरगी यांच्या केस मध्ये काही ही आलेले नाही येथे ही एक संघटनाचा हात आहे म्हणून काही ही होणार नाही
हिंदु सरकार मध्ये गरीब हिंदु चा एन्काऊंटर
तूझ्या बापाने केला का तो गरीब आहे का माकडा, नालायक चाटू गिरी बंद कर
Builder and per prantiyacha ka nahi puna polisa karu shakale nahit paisa pohochala khoke ase aata lok vicharat aahet
लहान शिशु चा rape झाला त्यावेळी या उलट सुलट बातमी देणाऱ्या ना हळहळ नाही वाटली पण या नराधम ला येमसाधनी घातल्यावर मात्र यांना याची कीव जाणवली वाह!!
Right
पूजा चव्हाण अत्याचार करणारा मंत्री होतो गरिबांना मारलं जात आहे
खेळ केला सरकार ने कोणाला वाचविले cbi चौकशी झालीच पाहिजे
शाळेतील मुख्य आरोपीचा आता बचाव होणार
या टरबूजा गृहमंत्री ला महाराष्ट्राचा बिहार करायचा आहे आणि गुजरातच्या मालकाला दान द्यायचं
भाऊ तुमचे धन्यवाद हे सर्व महाराष्ट्रातील जनतेला कळत आहे पण जे करतात त्यांना तेच कळत नाही
चल हाड
तुझ्या आईवर / बहीणीवर रेप झाला असतातर बरे झाले असत
@@ggggffffffffffffटरबूज चा मेव्हणा 👄😂
निषेध सरकारच ,निषेध पोलीसांचा
Rape झालं तेव्हा मेला होता का
सरकारला इत्तर आरोपीना वाचवायचे होते . कारण ह्या प्रकरणात सत्तधारी असण्याचा संशय आहे .
१००%
संबंधित संस्था चालक वाचवण्यासाठी तर हे घडवून आणले आहे अशी शंका घ्यायला भरपूर वाव आहे.
सर्वांचे नार्को टेस्ट करून चौकशी करा नाही तर हे सर्व मॅनेज केलेले असेल
आता पोलिस गाडीमधे देखील CCTV बसवायला पाहिजेत
वडा पाव सैनिक गप्प बस
अगदी बरोबर आहे डिजिटल यंत्रणेचा फायदा जरूर घ्यायला पाहिजे
हे बंद ठेवतील
Gadit nahi cap var lavayla pahide
@@surajkkr3280टरबूज तुझा दाजी आहे काय 😂
त्या पोलिसांनाही सस्पेंड करा मंग सत्य समोर येईल
त्याचा शेवट म्हणजे त्या बालीकेवर खरा अन्याय आहे.
Ha tya lahan mulinwar kelela khara anyay ahe
आता सरकार म्हणेल या विषयावर विरोधकांनी राजकारण करू नये...
दोन रक्षक खाली आत दोन रक्षक बंदूकधारी रक्षक कोणत्या ठिकाणी होते याच्यामध्ये काहीतरी गडबड आहे
पेशवाई आली रे बोंबला आता
❤❤❤
तूला भेटला का वडा पाव, घरी बायका पोरे उपाशी झोपले ते बघ अगोदर, नालायक
द्या त्यांनाच पुन्हा निवडून, म्हणजे कायद्याचे राज्य अशा प्रकारे राबवतील.
हिंदु च्या नावावर हे बघ्यला मिळणार अंद भक्ताना
भाजप, सरकार, शिंदे सरकार असे काहि करू शकतात, त्याने पोलीस, न्यायालय सर्वाना, विकत घेतले आहे .
आत्तापर्यंत चे महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात कलुषित आणि माफियाराज😊 स्कॉटलंड यार्ड शी तुलना होणारे, एक कर्तव्यदक्ष भूमिका बजावणारे मुम्बई पोलीस एवढे निष्क्रिय का झाले? याची सखोल न्यायालईन चौकशी झाली पाहिजे आणि तीहि अजिबात कोणाचाही राजकीय दबाव न येता😊
न्यायाधीश तरी याबाबत फारसे गांभीर्याने घेत नाहीत,कारण सत्ताधाऱ्यांच्या हाताखाली बाहुले बनले आहेत.
काहीही होणार नाही नुसती नाटक। करणार फडणवीस
ऐवढ निच सरकार कोणाला वाचवतय न्याय देवतेची हत्या मनायची का न्यायालयाने फाशी दिली असती तरी ती योग्य वाटली असती
जाना ला स्वतःचे रक्षण करता येत नाही त्यांना कशाला भरती करतात ते काय जनतेचे रक्षण करतील
शाळा आरएसएस संघाची होती मने
महाराष्ट्रचा UP Bihar zala he सिध्द झाले गॄहखाते संशयास्पद
गृहमंत्री काहीच बोलत नाही. ते गृहमंत्री म्हणून सपशेल फेल ठरलेत. त्यांनी राजीनामा द्यावा.
2024 ला काय तर एक विषय आला . सर्व मुंबई ही CCTV आहेत मग ते व्हिडिओ दाखवला पाहिजे
एन्काऊंटर प्रकरण पेटलेले असताना त्याबाबत प्रतिक्रिया देताना मा.मुख्यमंत्री साहेब न्यायालय ईमारत पायाभरणी झाल्यामुळे आनंदात असल्याचे सांगत आहेत. हसावे की रडावे....!
असा एनकाउंटर करून चुकीचा पायंडा हे सरकार पाडत आहेत... हे म्हणजे भाजपा प्रणित शाळा मालकांना वाचविण्यासाठीचा हा प्रयत्न आहे.. कोर्टाने दोषी ठरवून हीच शिक्षा दिली असती तर तर हे ठीक झालं असतं.. तो गरीब घरचा आरोपी होता म्हणून हे झालं..
गरीबांना एक न्याय,श्रीमंतांना वेगळा न्याय असे , कायद्यात बसत नाही,
आता यावर सदावर्ते सारखा घटनेवर नेहमीच बोलणारा सगळे कलम तोंडपाठ असणारा काहीच बोलणार नाही,कारण फडणवीस पिडित वकील आहे.
भारतीय जनता पार्टी चा... संस्थापक आरोपी आहे मुख्य
संस्था चालकाला वाचवण्यासाठी हे कांड केल गेल....
आत्ता सर्व संपलं फक्त आरोप व केस थांबली बाकी खेळ झाला असं वाटतं या वरून शंका 🤣मोठे मासे वाचले 😂
बिहर.झाल.
हे सरकार करंट आहे
चौकशी तुन काहीही सिद्ध होणार नाही.
फडणविस गृह मंत्री असे पर्यंत ह्या प्रकरणाला न्याय मिळणे दुरापास्त झाले आहे त्यांनी भाजपाच्या पुढार्यांना वाचविण्यासाठी हे नियोजीत केलेले कृत्य स्पषटच दिसुन येते कायदा व सुव्यवस्था एकदम ढासळली आहे 🎉🎉
आरोपी ला मदत करत आहात का
तुमच्या नाती तीथ शीकायला पाठवा
कितीही SIT नेमा सीबीआय नेमा काहीही फरक पडणार नाही. सगळे मॅनेज केलेत BJP ने.
सध्या महाराष्ट्रात काही घडू शकते. एवढेच काय भाजप कुठे कुठे आहेत काही मग आंबे, चिखल, शेन, थाळी, दिवे, गटार गॅस, MA नंतर BA आणि हा आता शाळेतला शिपाई पोलिसांची गण घेतो काय अनलॉक करतो काय जसा काय एखादा गुप्तहेर.
पोस्टमार्टम -शवविच्छेदनचा रिपोर्ट तरी खरा असेल का...? अनेकांना शंका.
पोलीसांची चौकशी व्हावी.
पोलिसांनी जैलमध्येत्यालाबंदुकचालण्याचप्रशिक्षनदिलयवाटतय
खोटा इनकांन्टर झालाय हे खरे आहे
खोटी चकमक ,आरोपी पोलीस च्या ताब्यात असताना त्याच्या ताब्यात बंदुक आली कोठून हे सगळे चुकीचे घडले असे वाटते.चकमकीमध्ये आरोपी पोलीसच पायावर गोळ्या झाडतो आणि पोलीसच्या गोळ्या आरोपीच्या चेहर्यावर लागतात हे कसे
पुरावा नष्ट करणे यातून अक्षय शिंदेचे एन्काऊंटर झालं का? संशयास्पद घटना
Sab gol mal hai bhai
काही आरोपीला वाचवले पोलिसांनी
खरंच संशय येतोय मला
गृह मंत्री हेच कायद्याचे पदवी दर आहे,
एक फिल्म च्या
स्टोरी सारख वाटत
वंजारी साहेब आपणास वाटते का हे लोक प्रामाणिक पणे तपास करतील का
Kahi. Honar. Nahi. Fadnvis. Hay
Bhamtya...
खरा गुन्हेगार वेगळाच असेल
केवळ हिंदुत्वासाठी बळी दिला की घेतला !
संशयस्पद आहे सगळं राजकारण करून गेम केला त्याचा
निष्कलंक न्यायाधीशाच्या मार्फत न्याईक चौकशी व्हायला हवी.
अरे काय चाललय काय महाराष्ट्र बदनाम करण्याचा विडा उचललाय
Welcome to bihar
ज्या माणसाने कधी बंदूक पकडली नाही, तो बंदूक कशी चालवु शकतो, हे सर्बूत नष्ट करण्यासाठी हे के ल्या सारखे वाटते
Retired police Officer suggests It was cold blood murder. The whole police department lost its credibility. The CM ought to have resigned the post.
पोलिस वर ३०२ खुनाचा गुन्हा दाखल केला पाहिजे...
ऑटो चालवणं सोपं आहे साहेब. शासन चालवणं अवघड.
मला असं वाटतं की तुम्ही screen blank करावी व फक्त exclusive पुढारी एवढंच screen वर ठेवावं. कारण तेच महत्वाचं आहे.
Real culprits are free now.
टरबुज चे भामटा चाळा आहे,
प्रकरण वेगळं आहे. पोलीस झोपले होते का
फोरेन्सिक रिपोर्ट मॅन्युप्युलेट केले जातील.
मनुवादी देवेंद्र हटाव महाराष्ट्र बचाव
Melyavar kay inquiry…
या एन्काऊंटर वरून एवढं नक्की यांना खात्री पटली आहे की यांचं सरकार पुन्हा येत नाही. आणि महविकास आघाडी सरकार आलं तर सगळ्या गोष्टी उघड्या पडतील.
Bach Gaye BJP school
Goonda Raj...
न्याय मंझे आणि चैकसी होनार असमहतात ठीक आहे तारीख पे तारीख
काका मला वाचवा.
पोलिस गाडीत सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले पाहिजे..हे कसले सरकार विकास करते..
ज्याने एन्काऊंटर केले आहे त्यालाच माहिती आहे हे कोणत्या दृष्टिकोनातून केले आहे याच्यामध्ये कोण आहेत हे इतरांनी समजून घ्यायचे आहे
वंजारी सर हेच का आपले नंबर वन महाराष्ट्र पोलीस दल का
पोलिसांनी खूप मोठी कामगिरी केली आहे त्यांना पुरस्कार दिला पाहिजे 😂😂😂
आरोपी सामान्य घरातील आसल्यामुळे
खरी बाजू समोर आली नाही
काही होणार नाही हे सर्व सरकार आणि पोलीसांनी घडवून आणलय
रात्रीस खेळ चाले
कोल्हे साहेब तुम्ही नव टनकी करण्यापेक्षा मतदार संघात लक्ष द्या
समर्थन करत आहे माथाडी नेते त्यांच्या पण गुन्हा दाखल केला पाहिजे.,
चौकशी झाली पाहिजे..... ही मागणी बालिश आहे झाली तरी रिझल्ट काय येणारं हे पण जनतेला माहीत आहे राज्यात चू xx बनवण्याचा धंदा चालू आहे सगळा