whatsapp.com/channel/0029Va5JC2j4IBhE8jOCQA2T या लिंक वरून तुम्ही Itsmajja मराठीचे WhatsApp channel सबस्क्राईब करू शकता, यावर तुम्हाला वेब सीरिज बद्दलचे latest update (पुढचा भाग कधी येणार, reels, interviews, events) मिळतील. आपल्या TH-cam चॅनलवर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्ही कुठून (गावाचे नाव) ही वेबसीरिज बघत आहात हे आम्हाला कळवा.. तर मग लावा ताकद 🙏
नितीन पवार सर, तुमच्या दिग्दर्शनाला सलाम, प्रत्येकाची प्रेम कथा पूर्ण होतं नसते. पण ती मुलगी आपल्या आयुष्यात एक चांगली मैत्रीण म्हणून आहे. ही काय कमी ग्रेट फिलिंग आहे. शेवट आवडला, "तुम्ही यायच्या अगोदरही अनाथ होतो, आणि आताही अनाथ आहे. फक्त फरक इतकाच आधी सोबत कोणी नव्हतं आता तुमच्या आठवणी सोबत राहतील..!"😢
नितीन अभ्यासू वृत्तीला मनापासून सलाम आणि या वेब सिरीज मुळे बरेच काही शिकायला भेटले आणि अनुभवही आले खरंच असे काही असते किंवा होऊ शकते हे पण समजले खूप खूप सर्व कलाकारांचे अभिनंदन आता 10 वी अ वेब सिरीज चालू करा लवकरात लवकर
सायली म्हणते कि मी शब्द दिला तर जिव गेला तरी माग हटत नसते आणि ती प्रेमासाठी वर्ष भर थांबू शकली नाही आणि तो रोहित तिला म्हणाला कि तुमची इच्छा असेपर्यंत आपल्यात काहीच होणार नाही आणि तोही प्रेमासाठी वर्ष भर थांबू शकला नाही, म्हणजे वास्तव इतक भयानक आहे...
खूप छान पाऊस सिरीस पाहून लय इमोशनल झालो, कारण मी पण विशाल सारखं खर प्रेम केल होत, ते पण 15 वर्ष केल पण मला माज प्रेम भेटलं नाही, अन तिचे लग्न झाले अन मी तिच्या आठवणीत दिवस काडत आहे प्रेम काय अस्त ते जो मना पासून करतो ते त्यालाच माहित अस्त जगणं मरण काय अस्त तर पाऊस खुप मस्त आहे ह्या सिरीस ची मी खूप वाट पाहत अस्तो .. ❤️❤️😌😌👌🌹💐
सायलीच्या प्रेमाच्या लायकीचे दोघेही नाहीत.ना विशाल ना रोहित..तिच्या भावनांचा नुसता बाजार केला दोघांनी पण.. निःस्वार्थ प्रेम होते तिचे पण विशाल दुबळा निघाला ...रोहित बोलला म्हणून सायलीला भेटला नाही. भेटूच शकला असता.खरे काय ते जाणून घेण्यासाठी. सायलीवर विश्वास होताच ना तितका त्याचा. सतत खाली कोसळून दुबळे पण दिसते हळवे पण नाही.रोहित सायलीने नकार देवून संधीचा फायदा घ्यायला चुकला नाही. स्वार्थी कुठला...! या सगळ्यात सायलीची होरपळ झाली.दोन्ही बाजूने..लग्न केले तरी नवऱ्याच्या नजरेत पहिले प्रेम विसरू न शकणारी प्रेयसी आणि प्रियकराच्या नजरेत अशी विवाहिता जी थांबली नाही त्याच्यासाठी...घरच्यांवा समाजाचा विचार करणारी..तिचा विचार नाही झाला कुठेच.आणि रोहित सायलीला जिंकणारा अहंकारी पुरुष.. साम, दाम,दंड ,भेद वापरणारा. ( सायलीच्या घरच्यांची वागणूक दंड या प्रकारात मोडते रोहितच्या प्रभावामुळे ) विशालला खोटे बोलणे हा भेद त्याच्या मनातला.प्रेमाने बोलत राहिला तो साम, आर्थिक परिस्थितीचा प्रभाव टाकत राहिला तो दाम...एक त्यागाची मूर्ती बनतोय तो विशाल सतत सहानुभूतीची काठी घेत...आणि दुसरा महान बनतोय तो रोहित...कपट करून सायलीला मिळवणारा...पहिल्यांदाच अशा कथेत इतकी गुंतले...आजचा भाग खूप रडवून गेला...मला या पात्रांचा मनापासून राग येतोय म्हणजे ती भूमिका साकारणाऱ्या कलाकारांना पावती आहे नैसर्गिक अभिनयाची. सर्व कलाकारांचे काम मनापासून आवडले हे मात्र नक्की.
आज मन खुप सुन्न झालं. नितीन सर तुमच्या दिग्दर्शनाला सलाम.....प्रेम हे अयशस्वी झाल्या नंतर देखील त्या व्यक्ती बद्दलचां प्रेमाचा असलेला आदर, प्रामाणिकपणा हे विशाल खरंच जगला. विशाल सारखी मुल फक्त प्रेम नाही करत ते प्रेम जगतात यालाच तर प्रेम म्हणतात. अयशस्वी ठरलेल्या गोष्टीचा स्वीकार हा आपल्या दुःखाचा पाझर सारून हसतमुख मनाने स्वीकृत करण्यासाठी पण खूप मोठी ताकद लागते. माझा दृष्टीतून अशा व्यक्ती खरंच खूप महान आहेत. .....❤❤
माझ्या मते नितीन पवार सर ला खऱ्या आयुष्यात खर प्रेम भेटल नाही वाटते त्यांचा प्रेम भंग झालेल आहे म्हणून ते त्यांच्या सर्व कथेत शेवट खूप वाईट करत असतात. त्यांना प्रेक्षकांच्या भावनांची कदर नाही कोण कोण यास सहमत असतील त्यांनी लाईक करा कारण ही पोस्ट नितीन सर पर्यंत पोहचवा ते इथून पुढे येणाऱ्या कथेत तरी असा प्रेमभंग करणार नाहीत. नितीन सर आपणास विनंती आहे तुम्ही खर सांगा तुमच्या खऱ्या आयुष्यात प्रेमभंग झालेला आहे म्हणून तुम्ही अस करत आहेत
कोणाकोणाला वाटते its majja नी अशा अर्धवट love 💔 story वेबसीरीज नाय काढायला पाहिजे🙏 कारण मग सिरीज बघायला फिलिंग आणि मजा येत नाही😢 आणि its majja ला विनंती आहे की येणारे 10वी❤️ अ या सिरीज मधे अर्धवट 💔 love story नाय पाहिजे 🙏👍
I think जे झालं ते चांगलच झालं आणि कोणीच व्यक्ती जास्तीत जास्त दिवस एकटी नाय राहू शकत विशाल नक्कीच लग्न करेल आणि राहिला विषय सायलीचा तिने जर रोहित सोबत लग्न नसत केलं तर तिच्या घरच्यांनी विशाल तर स्विकरल नसतच 😢 पूर्ण life तिची क्रिटिकल झाली असती आणि या पूर्ण सिरीज मधे एक वाक्य रोहित ने खर सांगितल आहे "निरोप दिला की आठवणी कमी येतात"😢❤️ I always agree your dissition nitin sir ❤❤ Ha आम्ही सगळे इतके अडकलो होतो की आज पुर्ण सिरीज बघताना स्वतःच्या डोळ्यातील अश्रू नाहि थांबवू शकलो 🥺🥺
Mala vatate.. tumhi chukatay.. PS. Rohit cha hatat khup kahi hot, sayalicha gharchani svikarle asate Vishal la, Karan , Nana Ani aaji sobat hote ticha. Sayali kuthech chukali nahi, she is absolutely right at every situation. Pan sagalyat shevati maran tichach aahe.. samor Rohit Ani rudayat Vishal..sanga bar kase jagayche tine. Ekikade guilt Ani dusarikade chukichi vyakti samor asun pan sagale svikarayche.
Vishal chi ekach mothi chuk jhali ni mhanje tyani Saylicha cha number lakshat thevla nahi kiwa note sudha nahi kela ani Ani mitranna shapat deyun Gela tya baddal sangaycha nahi mhanun.Sayli ne khup diwas tyachi vat baghitli pan Ghar che pan Tila lagna sathi mage lagle hote
लेखकाला ही वास्तव स्थिती दाखवायची आहे की....आजच्या जगात खर प्रेम मिळत नाही...तो गरीब आहे त्याची फक्त इच्छा होती की सायली घरात आली तर तिला काही कमी नको पडायला म्हणून जॉब साठी गेला तो....त्याच्या कडे सर्व आहे त्यालाच सगळं भेटत...आणि जो अनाथ आहे पोरका आहे त्याचा या जगात कोणीच विचार करत नाही...खऱ्या प्रेमाचा शेवट च होत असतो...आणि जबरदस्ती च नात आयुषयभरासाठी निभवाव लागत.....😢
ही वेबसिरीज बघून कुणाच्या डोळ्यात पाणी आल त्यांनी लाईक करा आणि ही वेबसिरीज अशीच पुढे चालू राहावी आस ज्याला ज्याला वाटत त्यांनी कॉमेंट करा.❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
माझ्या आयुष्यातील सगळ्यात बेस्ट वेब सिरीज म्हणजे पाऊस. कायम आठवणीत राहील विशाल आणि सायलीची लव्ह स्टोरी प्रेम कसं करावं आणि ते आयुष्यभर जपून ठेवावं विशाल नी सगळ्यांना पटवून दिलं.
मुळात म्हणजे सातारा कडच्या वेबसिरीस आणि त्यात नितीन सर शब्द नाही यार..... सर मी... मी तुमच्या वेबसिरीस खूप मन लावून पाहत असतो... सायली आणि रोहित व त्यांची फॅमिली हाटेल ला गेले होते त्या एपिसोड ला कॉमेंट केली होती कि हॉटेल मध्ये रोहित ला विशाल चा call आला होता आणि ते खरं ठरलं शेवटी माणूस आहे रोहित ने ही त्याचा स्वार्थ पाहिला पण तो सायली वर प्रेम ही करतो.. पण न भेटलेले प्रेम खूप काही सांगून जात.... विशाल च्या सायली च्या मनाची अवस्था काय असेल ते समजू शकतो.... ही वेबसिरीस इथेच संपली सर्व team चे खरंच कौतुक.. खूप कमी भागात आख्या जीवनाचा सारांश मांडला.... पाऊस हा खरंच प्रत्येकाच्या जीवनातील नक्कीच प्रेम असतो.... ग्रेट work टीम ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️🙏🙏🙏🙏
खूपच छान ,तुमची वेबसेरी होती ... सगळे एपिसोड बागितले ... खूपच सुंदर ... इमोशनल जोडली गेली होती मी ह्या वेब सिरीज मध्ये..❤😢 प्लीज एक रिक्वेस्ट आहे... अशीच वेब सिरीज पुन्हा एकदा घेऊन या आणि त्या वेब सिरीज मध्ये सुध्दा हेच कॅरॅक्टर असुदे ...सायाली, विशाल,रोहित ... खूप मिस करणार ही वेब सिरीज....खूप आतुरतेने वाट बगयची मी आणि माझी फॅमिली..... खरंच खूप मिस करणार 😢😢😢😢😭❤️❤️❤️.....खूप छान, इमोशनल आणि सुंदर अशी वेब सिरीज होती ... प्लीज एक रिक्वेस्ट आहे...हीच पात्रता असुदे ...विशाल ,सायली आणि रोहित ..ह्याच तिघांना असू दे ... असा वाटा नातं जोडलं गेलं ह्या वेब सिरीज मध्ये... ❤❤❤❤❤❤❤❤😢😢😢😢😢😢❤❤❤❤❤
नितीन सर, आज परत एकदा तुम्ही चालू परिस्तिथी वर ही वेब सिरीज घेवून गेलात अणि मनाला कुठे तरी जुन्या आठवणी चा घाव ताजा केलात. पण वास्तव्यात रोहित ला जस दाखवलाय तसं खरय आयुष्यात शक्य नाही... ही सिरीज होती म्हणून तो घेवून गेला खरोखर चा जिवंणात अस होत नाय... पण सिरीज खूप छान होती. तेच आपले गावा कडे चे लोकं निसर्ग अणि सर्व काही... अप्रतिम मस्त❤🎉😘
थेट काळजावर वार म्हणजे सर नितीन पवार खूप सुंदर अशी सिरीज दिलीत आज विशाल च्या रूपाने आमच्या सारख्या कित्येक युवकांची अनुभव कहाणी तुम्ही ह्या कथेच्या माध्यमातून मांडली. जाता जाता रडवलं सर....
प्रत्येकाने फक्त आपल्या प्रेमाचा विचार केला.रोहीत ने तर खरंच त्यांच्याच विचार केला.आणि विशाल खात्री होती.तर त्याने देखील त्या रोहित च ऐकायला नाही पाहिजे होत. सायली ने सगळ्याचा विचार केला.पण तिचा विचार कोणी ची केला नाही.अगदी आई वडिलांना सुध्दा.इथच सगळं आयुष्यच अर्थशून्य झाले. जर तुमची मुलगी जर तुमची प्रत्येक गोष्ट तुमच्या मनासारखी करते.मग एकदा मुलीचा विचार केला असता तर काय झाले असते.❤
शेवट बघून रडू आवरलं नाही.... 😭 पण प्लिज हे विशाल किव्वा सायली मधून एकाला स्वप्न असावं... आणि सीरिअल चा शेवट विशाल आणि सायलीची लव्ह स्टोरी पूर्ण झाल्याची दाखवा... 😭🙏🏻🙏🏻
मी सोमवार आणि गुरूवार ची खुप आतुरतेने वाट पाहत असायचो,,या बेव सिरीजचा शेवट इतका वेदनादायी होईल अशी कल्पना देखील केली नव्हती,,अखेर वाट पाहण्याचा प्रवास संपला..डोळ्यातुन पाणीच आलं..! असं वाटतं या वेबसिरीजचे दुसरे पर्व यायला पाहिजे.,,,विशाल आणि सायली हे पात्र माझ्या मनातुन जातच नाहीय.कृपया काही करा,अन् या जोडीला पुन्हा एकत्र आणा..हात जोडुन कळकळीची विनंती आहे.
खूप छान वाटलं वेब सिरीज खूप प्रेमाने बोला विशाल असं सगळ्यांनी प्रेमाने वागले तर दुसऱ्याचं मन बी जिकता येतं नितीन सर तुम्हाला नमस्कार खूप छान वाटले आजचा एपिसोड बघून❤❤
खंरच दादा खंर प्रेम हे नशिब वान लोकांना मिळते आपण खंर प्रेम करून आपल्याला मिळत नाही पण त्या रोहीतने चुकीचे केले राव खोट बोलून विशाल दादाचे खंर प्रेम हिरकावून घेतले पण हे चुकीचे आहे 😢 मस्त वाटला apisode एकदम कड़क राव ❤😢 प्रेम करा पण अंस एखाद्याला फसवू नका आणि जर फसवायच असेल तर असले तर प्रेम करू नका🦋😘😢
नितीन सर आणि टिम खूप छान सिरीज होती.... आम्ही वाट पाहतोय लवकर परत या अजून काही तरी नवीन घेऊन..... तुमच्या परत येण्याची वाट पाहतोय तुमचाच एक प्रेक्षक......
प्रत्येक माणसाच्या आयुष्यात . पहिल्या प्रेमाचं फुल..... असतच..... ते कुणाला लाभतं. तर कोणाला लाभत ही नाही.. नितीन तुम्ही . ही वेब सिरीज खूप छान पद्धतीने हाताळली. कोणी काहीही म्हनो... पुढच्या सिरीयल साठी माझ्यासारख्या सामान्य लेखकाकडून आपणास.. खूप साऱ्या शुभेच्छा..... यातली गाणी खूप छान . समर्पक होती..... संगीत ही खूप छान होतं...... एकंदर संपूर्ण टीमवर्क आवडलं... .... ही एका लेखकाने दुसऱ्या लेखकाला दिलेले दाद आहे..... संवादावरून लक्षात येतं आपण खूप निखळ निरागस आणि प्रेमळ मनाचे आहात. गावाकडच्या गोष्टी सिरीयल करण्यापूर्वी आपण माझ्याकडे आला होतात. माझ्या छोट्याश्या. फोटो स्टुडिओ मध्ये सासपडे येथे...... आपला नंबर पाठवू शकाल का?....... माझा मोबाईल नंबर.... 97 66 34 82 26..... पुन्हा एकदा धन्यवाद..... चांगली वेब सिरीज दिल्याबद्दल..... सो थँक यु सो मच
सायलीच अभिनय खूपच अप्रतिम आहे. रोहितने दोघांच्या मध्ये येऊन खूप मोठी चूक केली. रोहितने सायलीला सांगितले हे फक्त मी तुझ्या साठी केलं आहे.यामध्ये रोहितचा स्वार्थी पणा दिसून येतो. विशालच खूप वाईट वाटले. रोहितने त्याच्या प्रेमाचा त्याग करायला पाहिजे होता. विशाल आणि सायलीला त्यांनी एकत्र आणून शेवट केला पाहिजे होता.
रोहितने शेवटी स्वार्थच केला ना रोहितला माहिती होतं सायली आणि विशाल चे प्रेम आहे तर मग त्याने स्वतःहून दोघांचं लग्न लावून द्यायला हवं होतं ना रोहित असं म्हणतो की माझं सायली वर खरं प्रेम होतं आणि मी सायलीच्या सुखासाठी केलं पण रोहितला हे कळायला हवं होतं सायलीचे सुख हे विशाल सोबतच होतं खरं प्रेम करणारे दोन खरं प्रेम करणाऱ्यांना एकत्र आणतात त्यांना वेगळं नाही करत आपल्या स्वार्थासाठी जे रोहितने केलं आतापर्यंत सायलीला सुनावतो आहे आणि सायली त्याच्याकडून माफी मागते म्हणजे हे तर विचित्रच आहे
सिरीज का संपवली😢😢 किती छान सुरू होते सर्व भाग अजून खूप छान एपिसोड झाले असते पुढे🥺 आज विशालने खूप रडवले 😢😢🥺😭 सायली एवढ्या लवकर प्रेग्नेंट दाखवायला नको होती❌ ती प्रेग्नेंट राहिली नसती तर आता सर्व कसे विशालने सांगितले तरी हे कळल्यानंतर सायलीने स्वार्थी नीच नालायक😠😡😡😡 रोहितला सोडून विशाल कडे पुन्हा जायला हवं होतं असं पुढे चालू ठेवायला हवं होतं आणि त्यानंतर त्या दोघांचा हसता खेळता सुखाचा संसार छान दाखवायला हवे होते दोघांनी आनंदात एकत्र राहून छान संसार फुललेला त्यांची संसारात झालेली प्रगती हे सर्व दाखवायला हवे होते🙏👍😔😒 सायलीने सरळ त्या रोहितला सोडून गावी जाऊन सर्व सांगायला हवे होते तिला आजोबा आणि आजी यांचा पाठिंबा आहे असं दाखवून बाकीचा सर्वांचा पाठिंबा ते कसे मिळवतात हे एका भागात चालले असते सायली विशाल चे नाते जुळले असते तर अजून चार चाँद लागले असते सिरीज ला अजून खूप एपिसोड सहज चालले असते👍😔 का बंद केली सिरीज 🥺🥺 मी शितल जाधव🙏
सायली आणि विशाल यांचीच जोडी छान दिसते❤❤👌👌 या रोहितने आधी म्हणाला तुमच्या मनाविरुद्ध काहीही करायचं नाही आणि इमोशनल ड्रामा केला जो थांबायला तयार असतो मनापासून प्रेम करतो तो कधीच हक्क गाजवत नाही आरडाओरडा करत नाही आणि मागे काय म्हटलं हा रोहित असंच चालत राहिलो तर मी फुटेन उध्वस्त होईन 😡😡😠 आणि सायलीने सुद्धा एकदा दिलेला शब्द मी मागे घेत नाही म्हणणारी सायली का थांबली नाही विशाल साठी का थोडा वेळ नाही मागितला घरच्यांकडून😌😔🙄 *बिचारा विशाल🥺❤❤* मी शितल जाधव🙏
रोहित ने पाहिजे तेव्हा इमोशनल बोलायचं आणि पाहिजे तेव्हा हक्क गाजवून सायली ला फसवल आहे... आणि हे सायली च्या लक्षात आलंच पाहिजे अशी स्टोरी डायरेक्टर ने पुढे दाखवली पाहिजे
काहीतरी दुसरे वळण घेऊन सिरीज चालूच रहावी अशी इच्छा होती.कृष्णाला राधा मिळाली नाही तरीही राधाकृष्ण एकच होते तसेच विशाल आणि सायली मनाने एकच आहेत. उत्तम कथा, सादरीकरण, संवाद...👌👍🙏😊
Pn Vishal jr mitrana sangu naka as bolla nasta tr yewdh sagal zhal ch nast yat sayli cha Kay dosh aahe Tila tr to kuthy kay kahi ch mahit navt mi he gharchya tri kay sangnar nemak thambnycha Karan tyamul kut tri Vishal ch chukal. As mala watat mahnun sayali la dosh denyat arth nahi
अप्रतीम, काळजाला हात घालणारी मालिका होती, विशाल च खूप वाईट वाटते, आजच्या भागात सर्वांचा अभिनय लाजवाब होता, विशाल, सायली आणि रोहित नक्कीच लक्षात राहण्यााजोगा अभिनय होता तुमचा, नितीन पवार, धन्यवाद.
खरचं खुप छान होत्या दोन्ही पण वेबसिरीस❤️💯👍 आठवी-अ आणि पाऊस.....it's majja production अजून काय तरी नवीन वेबसीरीस लवकरात लवकर घेऊन याला याची वाट पाहतो आम्ही सर्वजण...
सिरीज मध्ये गोष्टी विचार करण्याच्या पलीकडच्या दाखवल्या हे 1990 मध्ये ठीक होत कंपनी मध्ये 6 महिने मोबाईल/फोन वापरायला बंधी आहे, किंवा सुटी नाही, एवढ्या कविता पाट असणारा अभ्यासू वेक्ती त्याला स्वतःच्या जिवापेक्षा प्रिय असणाऱ्या वेक्तीचं नंबर पाठ नाही
खरंच अक्षरशःह डोळ्यातून पाणी थांबतच नाहीये, तिची आठवण सोबत असणे व ती सोबत असणे या दोन्ही वाक्यांमध्ये खूप अंतर आहे, आपला खरा प्रेम जर आपल्या सोबत असला तर आपण कोणत्याही परिस्थितीमध्ये मागे राहू शकत नाही, ..... लेखक ला मानाचा मुजरा.........
खरं प्रेम आणि प्रेमाचा त्याग या दोन्ही गोष्टी नितीन सरांनी पाऊस या वेबसिरीजमधून उत्कृष्टरित्या मांडल्या. कथानक खूप भावनिक होतं. अनेकदा डोळ्यांच्या कडा ओलावल्या. शेवट थोडा अनपेक्षित झाला पण एकंदरीतच वेबसिरीज खूप आवडली. आता नविन मालिकेच्या प्रतिक्षेत कोल्हापूरकर...
खरचं खूप छान वाटली सिरीज.😊 मन भरून आले अगदी.🤗 रोहित त्याच्या प्रेमाचा पाठलाग करताना स्वार्थी दिसला,😡 पण विशाल खऱ्या प्रेमासाठी हरला.😰 प्रेम म्हणजे एकमेकांना मिळवणे एवढच नसत.🙃 सायली तिच्या जागी बरोबर होती. ती किती काळ तिच्या आई बाबा ला नाराज करणार होती?😔 विशालच्या ओठातून शेवटचे शब्द ऐकताच मला मन सुन्न झाल्याची जाणीव झाली. अगोदर पण अनाथ होतो आणि इथुन पुढ पण अनाथ च राहिल.😰😓
-सर्वोत्कृष्ट मालिका दाखवल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.🥰 तसेच पार्श्वसंगीत देखील अतिशय हृदयस्पर्शी आहे.😊 कृपया तुमच्या चॅनलवर गाणे तसेच पार्श्वसंगीत अपलोड करा.🫣
मला ही सिरीज खूप आवडली. शेवट मनाला चटका लावून गेला. आपल्या हिंदू संस्कृतीप्रमाणे सायली ब्राह्मण, नातेवाईक याच्या समोर झालेल्या लग्नाला आणि त्या सात फेऱ्याला जपली. येवडंच मन्हयाच की विशालच्या नशिबी सायली नव्हती. नितीन सर पुढे पण अश्याच चांगल्या वेबसिरीज आणा. मी वाट बघतो. धन्यवाद
खूप छान वेब सिरीज आहे. नितीन पवार सर आणि त्यांच्या सर्व ग्रुप चे मी आभार मानतो.जसे प्रेक्षक या वेब सिरीज बघण्यात गुंतलेला असतो आणि शेवटपर्यंत बघतच राहील, अशी स्टोरी नितीन सरांनी उदयास आणलेली आहे.💞💓 माझ्या हृदयाला या स्टोरीने आरपार छेद केला आहे. शेवटचा भाग हा खूप भवणास्पर्शी आहेत.😢💔 नितीन सरांच्या वेब सिरीज मध्ये एकदा तरी काम करण्याची संधी भेटावी अशी माझी खूप इच्छा आहे.♥️🙏
whatsapp.com/channel/0029Va5JC2j4IBhE8jOCQA2T या लिंक वरून तुम्ही Itsmajja मराठीचे WhatsApp channel सबस्क्राईब करू शकता, यावर तुम्हाला वेब सीरिज बद्दलचे latest update (पुढचा भाग कधी येणार, reels, interviews, events) मिळतील. आपल्या TH-cam चॅनलवर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्ही कुठून (गावाचे नाव) ही वेबसीरिज बघत आहात हे आम्हाला कळवा.. तर मग लावा ताकद 🙏
Paranda (dharashiv)
Kolhapur (Ajara)
Kolhapur
Ta-Dindori j-nashik Dindori Maharashtra ❤
तालुका आंबेगाव जिल्हा पुणे गाव लौकी
डोळ्यात पाणी आलं त्यांनी लाईक करू सांगा आपली म्हणजे सर्वांची वेब सिरीज आहे मलाही कळलं पाहिजे आपले वेब सिरीज वर कोणाचा किती प्रेम आहे
😢
मलाही खूप वाईट वाटले 😢
खुप वाईट झालं रे
शेवट तसा चान्गला केलात त्याबद्दल धन्यवाद, good by.
नि: शब्द
नितीन पवार सर,
तुमच्या दिग्दर्शनाला सलाम, प्रत्येकाची प्रेम कथा पूर्ण होतं नसते. पण ती मुलगी आपल्या आयुष्यात एक चांगली मैत्रीण म्हणून आहे. ही काय कमी ग्रेट फिलिंग आहे.
शेवट आवडला, "तुम्ही यायच्या अगोदरही अनाथ होतो, आणि आताही अनाथ आहे. फक्त फरक इतकाच आधी सोबत कोणी नव्हतं आता तुमच्या आठवणी सोबत राहतील..!"😢
नितीन सर तुम्हाला सलाम कस सुचतं तुम्हाला प्रेमकहाणी
मस्त नितीन सर, खरंच शेवट खूप emotional घेतला... सलाम 💯
नितीन अभ्यासू वृत्तीला मनापासून सलाम आणि या वेब सिरीज मुळे बरेच काही शिकायला भेटले आणि अनुभवही आले खरंच असे काही असते किंवा होऊ शकते हे पण समजले खूप खूप सर्व कलाकारांचे अभिनंदन आता 10 वी अ वेब सिरीज चालू करा लवकरात लवकर
यातून मला एक च समजले आपल्या माणसांचा नंबर पाठ असणे किती गरजेचे आहे 😂
हा भाग बघायची हिंमत नव्हती पण विशाल मुळे 😢 काळजावर दगड ठेऊन बघितला..🥺
विशालचे खरे प्रेम स्वार्थी प्रेमापुढे हरले
खूप छान सिरीज
सायली म्हणते कि मी शब्द दिला तर जिव गेला तरी माग हटत नसते आणि ती प्रेमासाठी वर्ष भर थांबू शकली नाही आणि तो रोहित तिला म्हणाला कि तुमची इच्छा असेपर्यंत आपल्यात काहीच होणार नाही आणि तोही प्रेमासाठी वर्ष भर थांबू शकला नाही, म्हणजे वास्तव इतक भयानक आहे...
वाह!!!! काय दूरदृष्टी आहे तुमच्या शब्दा मध्ये, खूप छान स्पष्टीकरण दिलंय, खरंच आहे वास्तव खूप भयानक आहे.
धन्यवाद🙏@@nileshkarle-sp7us
प्रेमात पडणे खूप सोपे आहे पण ते निभवणे खूप अवघड आहे याकरता खूप निखळ आणि निर्मळ प्रेम करावे लागते
❤😊
😞😅😭😭
तुम्ही यायच्या आधी अनाथ होतो.आता पुन्हा अनाथ झालो.. so heart touching..
😢😢
Ho na yar khrch😢
So basically आपला हिरो इथे पण हरला 😑
😢😢
आजचा एपिसोड बघून, रोहित ला शिव्या देण्याची कोणा कोणाची ईच्छा आहे त्यांनी लाईक करा.
हो माझी तर खूप इच्छा आहे शिव्या द्यायची कारण की अशा संधी साधू लोकांना चांगल्या मुस्कटात द्यावी वाटते वाटते
@@nishapatil5045 ur right 👍 Nisha
@@nishapatil5045 खुप वाईट वाटलं 😢
@@nishapatil5045 खऱ्या प्रेमाची व्हॅल्यू करत नाहित लोकं, लय अवघड आहे सगळं काही.
रोहित खरा हिरो आहे या सिरीजचा...
रोहित च स्वार्थी कॅरेक्टर मध्येच घुसवले आहे निव्वळ चोथा केला web series चां 😢 विशाल ची चूक एवढीच त्याने खर प्रेम केलं
मुली ह्या शेवटी स्वार्थ बघतात स्वतःचा
प्लीज पाऊस वेब सीरीज खुप छान आहे, पन शेवट फक्त सायली आणि विशालची लव स्टोरीवर end करा अस ज्याना ज्याना वाटतय त्यानि लाईक करा ❤❤❤
❤❤
आम्हाला पण वाटतं की विशाल आणि सायलीची जोडीचा शेवट व्हायला पाहिजे
हा मला पण तसच वाटतय... नाहीतर बंद करा सिरीयल..😢😢
खरच तो दोघ एकत्र यायला हवी. मला स्वतःचा ब्रेकप झाल्यासारखं वाटय. एवढी गुंतली मी या मध्ये
हा.....
सायली आता आपल्या बाळाच नाव विशाल ठेवणार आहे.
.
..
आणि सायलीचा विशाल मित्रांना शपथ घालून परत नोकरीवर जाणार आहे 😅
विशाल साठी खूप वाईट वाटते बिचारा विशाल एक तर त्याला आपल कुनी नाहि
He ek gosht aahe kahani but kharaya आयुष्यात एकद्याच असच जाला असेल तर
Bichara vishal
@@ankitagadekar1185 bichara nahi pagal 😂 evdh pn bawalat nasat koni jagamde
I like you bhava ❤ vishla salam tuzyashi 👍✌️
Ho na
खूप छान पाऊस सिरीस पाहून लय इमोशनल झालो, कारण मी पण विशाल सारखं खर प्रेम केल होत, ते पण 15 वर्ष केल पण मला माज प्रेम भेटलं नाही, अन तिचे लग्न झाले अन मी तिच्या आठवणीत दिवस काडत आहे प्रेम काय अस्त ते जो मना पासून करतो ते त्यालाच माहित अस्त जगणं मरण काय अस्त तर पाऊस खुप मस्त आहे ह्या सिरीस ची मी खूप वाट पाहत अस्तो .. ❤️❤️😌😌👌🌹💐
Move on dear 😊
सायलीच्या प्रेमाच्या लायकीचे दोघेही नाहीत.ना विशाल ना रोहित..तिच्या भावनांचा नुसता बाजार केला दोघांनी पण.. निःस्वार्थ प्रेम होते तिचे पण विशाल दुबळा निघाला ...रोहित बोलला म्हणून सायलीला भेटला नाही. भेटूच शकला असता.खरे काय ते जाणून घेण्यासाठी. सायलीवर विश्वास होताच ना तितका त्याचा. सतत खाली कोसळून दुबळे पण दिसते हळवे पण नाही.रोहित सायलीने नकार देवून संधीचा फायदा घ्यायला चुकला नाही. स्वार्थी कुठला...! या सगळ्यात सायलीची होरपळ झाली.दोन्ही बाजूने..लग्न केले तरी नवऱ्याच्या नजरेत पहिले प्रेम विसरू न शकणारी प्रेयसी आणि प्रियकराच्या नजरेत अशी विवाहिता जी थांबली नाही त्याच्यासाठी...घरच्यांवा समाजाचा विचार करणारी..तिचा विचार नाही झाला कुठेच.आणि रोहित सायलीला जिंकणारा अहंकारी पुरुष.. साम, दाम,दंड ,भेद वापरणारा. ( सायलीच्या घरच्यांची वागणूक दंड या प्रकारात मोडते रोहितच्या प्रभावामुळे ) विशालला खोटे बोलणे हा भेद त्याच्या मनातला.प्रेमाने बोलत राहिला तो साम, आर्थिक परिस्थितीचा प्रभाव टाकत राहिला तो दाम...एक त्यागाची मूर्ती बनतोय तो विशाल सतत सहानुभूतीची काठी घेत...आणि दुसरा महान बनतोय तो रोहित...कपट करून सायलीला मिळवणारा...पहिल्यांदाच अशा कथेत इतकी गुंतले...आजचा भाग खूप रडवून गेला...मला या पात्रांचा मनापासून राग येतोय म्हणजे ती भूमिका साकारणाऱ्या कलाकारांना पावती आहे नैसर्गिक अभिनयाची. सर्व कलाकारांचे काम मनापासून आवडले हे मात्र नक्की.
विशालला पहिल्यांदा आपल हक्काच कोणीतरी भेटल होत आणि ते पण शेवट पर्यंत नाही हे पाहून वाईटच वाटते त्यामुळे शेवट चांगला व्हायला पाहिजे
@@sohamtarle7460 ha असं वाटय मला पन
आज मन खुप सुन्न झालं. नितीन सर तुमच्या दिग्दर्शनाला सलाम.....प्रेम हे अयशस्वी झाल्या नंतर देखील त्या व्यक्ती बद्दलचां प्रेमाचा असलेला आदर, प्रामाणिकपणा हे विशाल खरंच जगला. विशाल सारखी मुल फक्त प्रेम नाही करत ते प्रेम जगतात यालाच तर प्रेम म्हणतात. अयशस्वी ठरलेल्या गोष्टीचा स्वीकार हा आपल्या दुःखाचा पाझर सारून हसतमुख मनाने स्वीकृत करण्यासाठी पण खूप मोठी ताकद लागते. माझा दृष्टीतून अशा व्यक्ती खरंच खूप महान आहेत. .....❤❤
काय विशाल ची अवस्था झाली आहे... खुप वाईट वाटलं....गरीब, प्रेमळ,आहे म्हणून अस काय.... केलं नितीन सर..... एकत्र प्रवास दाखवायला पाहिजे होता....😢
Thik hoil toh it's just temporary for few days months or years
कुणीच कोणासाठी थांबत नाही. हे आज सत्य आहेत,उद्या पण सत्य आहेत आणि भविष्यात पण हेच सत्य रहाणार आहेत....
माझ्या मते नितीन पवार सर ला खऱ्या आयुष्यात खर प्रेम भेटल नाही वाटते त्यांचा प्रेम भंग झालेल आहे म्हणून ते त्यांच्या सर्व कथेत शेवट खूप वाईट करत असतात. त्यांना प्रेक्षकांच्या भावनांची कदर नाही कोण कोण यास सहमत असतील त्यांनी लाईक करा कारण ही पोस्ट नितीन सर पर्यंत पोहचवा ते इथून पुढे येणाऱ्या कथेत तरी असा प्रेमभंग करणार नाहीत.
नितीन सर आपणास विनंती आहे तुम्ही खर सांगा तुमच्या खऱ्या आयुष्यात प्रेमभंग झालेला आहे म्हणून तुम्ही अस करत आहेत
Right
कोणाकोणाला वाटते its majja नी अशा अर्धवट love 💔 story वेबसीरीज नाय काढायला पाहिजे🙏 कारण मग सिरीज बघायला फिलिंग आणि मजा येत नाही😢
आणि its majja ला विनंती आहे की येणारे 10वी❤️ अ या सिरीज मधे अर्धवट 💔 love story नाय पाहिजे 🙏👍
Barobr ahe bhava
not interested 💔
रोहित ने फक्त स्वतः चा विचार केला आहे , आणि याला फसवणूक म्हणतात प्रेम नक्की च नाही
Rohit ने स्वार्थी पण केला सायलीला फसवल 😢😢😢
I think जे झालं ते चांगलच झालं
आणि कोणीच व्यक्ती जास्तीत जास्त दिवस एकटी नाय राहू शकत
विशाल नक्कीच लग्न करेल
आणि राहिला विषय सायलीचा
तिने जर रोहित सोबत लग्न नसत केलं तर तिच्या घरच्यांनी विशाल तर स्विकरल नसतच 😢 पूर्ण life तिची क्रिटिकल झाली असती
आणि या पूर्ण सिरीज मधे एक वाक्य रोहित ने खर सांगितल आहे
"निरोप दिला की आठवणी कमी येतात"😢❤️
I always agree your dissition nitin sir ❤❤
Ha आम्ही सगळे इतके अडकलो होतो की आज पुर्ण सिरीज बघताना स्वतःच्या डोळ्यातील अश्रू नाहि थांबवू शकलो 🥺🥺
खरचं खुप आवडली होती हि सिरीज...,. पण अजून थोडे दिवस चालू ठेवायला पाहिजे होती....... Miss you..... पाऊस. वेब सिरीज....... विशाल आणि सायली.....
Mala vatate.. tumhi chukatay.. PS.
Rohit cha hatat khup kahi hot, sayalicha gharchani svikarle asate Vishal la, Karan , Nana Ani aaji sobat hote ticha. Sayali kuthech chukali nahi, she is absolutely right at every situation. Pan sagalyat shevati maran tichach aahe.. samor Rohit Ani rudayat Vishal..sanga bar kase jagayche tine. Ekikade guilt Ani dusarikade chukichi vyakti samor asun pan sagale svikarayche.
खुप रडला आल आज 😢 आणि आता जे झालं ते सिव्हिकारायला पायजे हे पन नाही तर परत संसार मोडेल सायली पन दुखि आणि बाकी तिचे घरचे
Sayli che gharche changle dakhavlet Ani tyanni Vishal la swikarla asta Karan tyala changlya company madhe job lagla aahe.
Vishal chi ekach mothi chuk jhali ni mhanje tyani Saylicha cha number lakshat thevla nahi kiwa note sudha nahi kela ani Ani mitranna shapat deyun Gela tya baddal sangaycha nahi mhanun.Sayli ne khup diwas tyachi vat baghitli pan Ghar che pan Tila lagna sathi mage lagle hote
लेखकाला ही वास्तव स्थिती दाखवायची आहे की....आजच्या जगात खर प्रेम मिळत नाही...तो गरीब आहे त्याची फक्त इच्छा होती की सायली घरात आली तर तिला काही कमी नको पडायला म्हणून जॉब साठी गेला तो....त्याच्या कडे सर्व आहे त्यालाच सगळं भेटत...आणि जो अनाथ आहे पोरका आहे त्याचा या जगात कोणीच विचार करत नाही...खऱ्या प्रेमाचा शेवट च होत असतो...आणि जबरदस्ती च नात आयुषयभरासाठी निभवाव लागत.....😢
Barobarye
Khar ahe
हे मात्र 💯खरं आहे
Ho khar aahe
😢
रोहितचा स्वार्थीपणा अरे दोन प्रेम करणार्यांना जुळवून द्यायच असत. अस केल्याने ती तुझी मनाने नाही.मन तिच विशाल राहील😂😂
खरंच यार खूप रडायला आल आज 😢 ही वेब सिरीज चा शेवट तरी चांगला करा piz
समाप्त आल होत शेवटी संपली कथा
संपली series
विशाल सर डोळ्या मध्ये पाणी आलं खरंच ❤
जे झाले ते सर्व स्वप्न पाहिजे... मग खूप भारी होईल..❤❤
Swapn nast aas 😢
व्वा.. व्वा.. क्या स्क्रिप्ट है... 😁
Ho na
अगदी बरोबर असच होयला पाहिजे
Ho
ही वेबसिरीज बघून कुणाच्या डोळ्यात पाणी आल त्यांनी लाईक करा आणि ही वेबसिरीज अशीच पुढे चालू राहावी आस ज्याला ज्याला वाटत त्यांनी कॉमेंट करा.❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
Swatachya ayushyat hyahun bhayankar zalel astana ka yeil pani dolyat ugach
हो नक्कीच चालु रहायला पाहिजे
ही वेब सिरीज पुढे चालू करावी असे वाटते
❤ हा पाऊस या वेब सिरीज चा शेवटचा भाग होता.ही संपूर्ण वेब सिरीज कोणाकोणाला आवडली त्यांनी लाईक करा.❤
मला खूप आवडली
मला पन खूप आवडली
माझ्या आयुष्यातील सगळ्यात बेस्ट वेब सिरीज म्हणजे पाऊस. कायम आठवणीत राहील विशाल आणि सायलीची लव्ह स्टोरी प्रेम कसं करावं आणि ते आयुष्यभर जपून ठेवावं विशाल नी सगळ्यांना पटवून दिलं.
उत्तम कलाकृती... रुला दिया भाऊ..!!
प्रेम म्हणजे एकमेकांना मिळवणे एवढच नसत. हे खर आहे पण विशाल ला होणारा आयुष्यभराचा त्रास बघून डोळे ओलावले. त्या बिचार्याची काहीच चूक नव्हती यात
पाऊस ही वेब सिरीज जेव्हापासून पाहत होतो तेव्हापासून डोळ्यात पाणी येत होतं😢😢
मुळात म्हणजे सातारा कडच्या वेबसिरीस आणि त्यात नितीन सर शब्द नाही यार..... सर मी... मी तुमच्या वेबसिरीस खूप मन लावून पाहत असतो... सायली आणि रोहित व त्यांची फॅमिली हाटेल ला गेले होते त्या एपिसोड ला कॉमेंट केली होती कि हॉटेल मध्ये रोहित ला विशाल चा call आला होता आणि ते खरं ठरलं शेवटी माणूस आहे रोहित ने ही त्याचा स्वार्थ पाहिला पण तो सायली वर प्रेम ही करतो.. पण न भेटलेले प्रेम खूप काही सांगून जात.... विशाल च्या सायली च्या मनाची अवस्था काय असेल ते समजू शकतो.... ही वेबसिरीस इथेच संपली सर्व team चे खरंच कौतुक.. खूप कमी भागात आख्या जीवनाचा सारांश मांडला.... पाऊस हा खरंच प्रत्येकाच्या जीवनातील नक्कीच प्रेम असतो.... ग्रेट work टीम ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️🙏🙏🙏🙏
खूपच छान ,तुमची वेबसेरी होती ... सगळे एपिसोड बागितले ... खूपच सुंदर ...
इमोशनल जोडली गेली होती मी ह्या वेब सिरीज मध्ये..❤😢
प्लीज एक रिक्वेस्ट आहे... अशीच वेब सिरीज पुन्हा एकदा घेऊन या आणि त्या वेब सिरीज मध्ये सुध्दा हेच कॅरॅक्टर असुदे ...सायाली, विशाल,रोहित ...
खूप मिस करणार ही वेब सिरीज....खूप आतुरतेने वाट बगयची मी आणि माझी फॅमिली.....
खरंच खूप मिस करणार 😢😢😢😢😭❤️❤️❤️.....खूप छान, इमोशनल आणि सुंदर अशी वेब सिरीज होती ... प्लीज एक रिक्वेस्ट आहे...हीच पात्रता असुदे ...विशाल ,सायली आणि रोहित ..ह्याच तिघांना असू दे ...
असा वाटा नातं जोडलं गेलं ह्या वेब सिरीज मध्ये...
❤❤❤❤❤❤❤❤😢😢😢😢😢😢❤❤❤❤❤
नितीन सर,
आज परत एकदा तुम्ही चालू परिस्तिथी वर ही वेब सिरीज घेवून गेलात अणि मनाला कुठे तरी जुन्या आठवणी चा घाव ताजा केलात. पण वास्तव्यात रोहित ला जस दाखवलाय तसं खरय आयुष्यात शक्य नाही... ही सिरीज होती म्हणून तो घेवून गेला खरोखर चा जिवंणात अस होत नाय... पण सिरीज खूप छान होती. तेच आपले गावा कडे चे लोकं निसर्ग अणि सर्व काही... अप्रतिम मस्त❤🎉😘
थेट काळजावर वार
म्हणजे सर नितीन पवार
खूप सुंदर अशी सिरीज दिलीत
आज विशाल च्या रूपाने आमच्या
सारख्या कित्येक युवकांची
अनुभव कहाणी तुम्ही
ह्या कथेच्या माध्यमातून मांडली.
जाता जाता रडवलं सर....
सोमवार आणि गुरुवार वाट पहायचे कारण संपले. पवार सर मी कायम तुमचा ऋणी राहील अश्या दर्जेदार सिरीज तुम्ही बनवता रडलो राव ❤
प्रत्येकाने फक्त आपल्या प्रेमाचा विचार केला.रोहीत ने तर खरंच त्यांच्याच विचार केला.आणि विशाल खात्री होती.तर त्याने देखील त्या रोहित च ऐकायला नाही पाहिजे होत. सायली ने सगळ्याचा विचार केला.पण तिचा विचार कोणी ची केला नाही.अगदी आई वडिलांना सुध्दा.इथच सगळं आयुष्यच अर्थशून्य झाले. जर तुमची मुलगी जर तुमची प्रत्येक गोष्ट तुमच्या मनासारखी करते.मग एकदा मुलीचा विचार केला असता तर काय झाले असते.❤
100% right बोललं तुम्ही,
नितीन sir ग्रेट पुन्हा एकदा आपल्या वेब सिरीज च्या प्रेमात पडलो
पुन्हा अशाच वेब सिरीज ची आतुरता
आणि तुम्हाला शुभेच्छा
😭😭😥🥺🥺🥺 खुप वाईट झालं खुप डोळ्यात पाणी आले 😭😭😥😥🥺
शेवट बघून रडू आवरलं नाही.... 😭 पण प्लिज हे विशाल किव्वा सायली मधून एकाला स्वप्न असावं... आणि सीरिअल चा शेवट विशाल आणि सायलीची लव्ह स्टोरी पूर्ण झाल्याची दाखवा... 😭🙏🏻🙏🏻
आयुष्यात पहिल्यांदा एपिसोड वर रडलो😢🥺❤️
मी सोमवार आणि गुरूवार ची खुप आतुरतेने वाट पाहत असायचो,,या बेव सिरीजचा शेवट इतका वेदनादायी होईल अशी कल्पना देखील केली नव्हती,,अखेर वाट पाहण्याचा प्रवास संपला..डोळ्यातुन पाणीच आलं..! असं वाटतं या वेबसिरीजचे दुसरे पर्व यायला पाहिजे.,,,विशाल आणि सायली हे पात्र माझ्या मनातुन जातच नाहीय.कृपया काही करा,अन् या जोडीला पुन्हा एकत्र आणा..हात जोडुन कळकळीची विनंती आहे.
सायली चा नवरा धोकेबाज निघाला 😢😢😢😢😢😢
Hona 😢
खूप छान वाटलं वेब सिरीज खूप प्रेमाने बोला विशाल असं सगळ्यांनी प्रेमाने वागले तर दुसऱ्याचं मन बी जिकता येतं नितीन सर तुम्हाला नमस्कार खूप छान वाटले आजचा एपिसोड बघून❤❤
खरंच किती भयंकर होतं हे.प्रेम एकावर आणि लग्न ऐकाशी खरंच खूप वाईट वाटलं आणि रडले पण असं नको व्हायला पाहिजे होतं .
खंरच दादा खंर प्रेम हे नशिब वान लोकांना मिळते आपण खंर प्रेम करून आपल्याला मिळत नाही पण त्या रोहीतने चुकीचे केले राव खोट बोलून विशाल दादाचे खंर प्रेम हिरकावून घेतले पण हे चुकीचे आहे 😢
मस्त वाटला apisode एकदम कड़क राव ❤😢
प्रेम करा पण अंस एखाद्याला फसवू नका आणि जर फसवायच असेल तर असले तर प्रेम करू नका🦋😘😢
1 गावाकडच्या गोष्टी 2शाळा 3पाऊस आतापर्यंत मी पहात आलो आहे खरच तुमच्या सीरिज पहायला मला लय आवडतात the end 😅 पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा
अप्रतिम सिरीज ❤❤
वेब सिरीज खूप छान आहे .
आज हा एपिसोड पाहुन डोळ्यातून पानी आल
प्लीज ही वेबसिरीज बंद नाका करू
ज्या कोनाला ही वेबसिरीज अवड़ते त्यानी लाइक करा ❤🥺
नितीन सर आणि टिम खूप छान सिरीज होती.... आम्ही वाट पाहतोय लवकर परत या अजून काही तरी नवीन घेऊन..... तुमच्या परत येण्याची वाट पाहतोय तुमचाच एक प्रेक्षक......
आज सिरिज चा शेवट चा भाग होता 😢😮 khup emotional hota end 😢😢
प्रत्येक माणसाच्या आयुष्यात . पहिल्या प्रेमाचं फुल..... असतच..... ते कुणाला लाभतं. तर कोणाला लाभत ही नाही.. नितीन तुम्ही . ही वेब सिरीज खूप छान पद्धतीने हाताळली. कोणी काहीही म्हनो... पुढच्या सिरीयल साठी माझ्यासारख्या सामान्य लेखकाकडून आपणास.. खूप साऱ्या शुभेच्छा..... यातली गाणी खूप छान . समर्पक होती..... संगीत ही खूप छान होतं...... एकंदर संपूर्ण टीमवर्क आवडलं... .... ही एका लेखकाने दुसऱ्या लेखकाला दिलेले दाद आहे..... संवादावरून लक्षात येतं आपण खूप निखळ निरागस आणि प्रेमळ मनाचे आहात. गावाकडच्या गोष्टी सिरीयल करण्यापूर्वी आपण माझ्याकडे आला होतात. माझ्या छोट्याश्या. फोटो स्टुडिओ मध्ये सासपडे येथे...... आपला नंबर पाठवू शकाल का?....... माझा मोबाईल नंबर.... 97 66 34 82 26..... पुन्हा एकदा धन्यवाद..... चांगली वेब सिरीज दिल्याबद्दल..... सो थँक यु सो मच
नितीन पवार सर, तुमच्या दिग्दर्शनाला सलाम डोळ्यातून पाणी आला.आसा कोणाच्या प्रेमाचा शेवट नको होय ला.. निशब्द
तसंही या स्वार्थी जगात विशाल सारखं 1च बरं . माझ्या आयुष्यात कायम पाऊस सिरीज आणि विशाल लक्षात राहील. ❤😂
सायलीच अभिनय खूपच अप्रतिम आहे. रोहितने दोघांच्या मध्ये येऊन खूप मोठी चूक केली. रोहितने सायलीला सांगितले हे फक्त मी तुझ्या साठी केलं आहे.यामध्ये रोहितचा स्वार्थी पणा दिसून येतो. विशालच खूप वाईट वाटले. रोहितने त्याच्या प्रेमाचा त्याग करायला पाहिजे होता. विशाल आणि सायलीला त्यांनी एकत्र आणून शेवट केला पाहिजे होता.
रोहितने शेवटी स्वार्थच केला ना रोहितला माहिती होतं सायली आणि विशाल चे प्रेम आहे तर मग त्याने स्वतःहून दोघांचं लग्न लावून द्यायला हवं होतं ना रोहित असं म्हणतो की माझं सायली वर खरं प्रेम होतं आणि मी सायलीच्या सुखासाठी केलं पण रोहितला हे कळायला हवं होतं सायलीचे सुख हे विशाल सोबतच होतं खरं प्रेम करणारे दोन खरं प्रेम करणाऱ्यांना एकत्र आणतात त्यांना वेगळं नाही करत आपल्या स्वार्थासाठी जे रोहितने केलं आतापर्यंत सायलीला सुनावतो आहे आणि सायली त्याच्याकडून माफी मागते म्हणजे हे तर विचित्रच आहे
Brobr
उपकार केलं त्याने फसुन लग्न केलं त्याची शिक्षा सायली ने दयला पाहिजे होती त्याला सोडून द्यायला पाहिजे होत ,,वेब सिरीज मधे तर शक्य अस्त
कारण सायलीला माहिती आहे चांगलं घर चांगला नवरा चांगली माणसं मिळाली आहेत आणि ती आता कायम सुखी राहणार आहे म्हणून तर तिने माघार घेऊन माफी मागितली
अप्रतिम ! शेवटचा दोघांचा निरोप घेतांनचा प्रसंग खूपच रडवून गेला . संवाद ऐकतांना खूप वाईट वाटतं ! आता पुन्हा सलग सगळे भाग बघणार !
बिचारा विशाल खूप खूप वाईट वाटले त्याच
Vishal khup chan acting kartay tumhi.... Khup shubhechchha tumhala khup yash labho khup chan character perform kara..
अप्रतिम
सिरीज का संपवली😢😢 किती छान सुरू होते सर्व भाग अजून खूप छान एपिसोड झाले असते पुढे🥺
आज विशालने खूप रडवले 😢😢🥺😭
सायली एवढ्या लवकर प्रेग्नेंट दाखवायला नको होती❌ ती प्रेग्नेंट राहिली नसती तर आता सर्व कसे विशालने सांगितले तरी हे कळल्यानंतर सायलीने स्वार्थी नीच नालायक😠😡😡😡 रोहितला सोडून विशाल कडे पुन्हा जायला हवं होतं असं पुढे चालू ठेवायला हवं होतं आणि त्यानंतर त्या दोघांचा हसता खेळता सुखाचा संसार छान दाखवायला हवे होते दोघांनी आनंदात एकत्र राहून छान संसार फुललेला त्यांची संसारात झालेली प्रगती हे सर्व दाखवायला हवे होते🙏👍😔😒
सायलीने सरळ त्या रोहितला सोडून गावी जाऊन सर्व सांगायला हवे होते तिला आजोबा आणि आजी यांचा पाठिंबा आहे असं दाखवून बाकीचा सर्वांचा पाठिंबा ते कसे मिळवतात हे एका भागात चालले असते सायली विशाल चे नाते जुळले असते तर अजून चार चाँद लागले असते सिरीज ला अजून खूप एपिसोड सहज चालले असते👍😔
का बंद केली सिरीज 🥺🥺
मी शितल जाधव🙏
नितीन पवार सर तुमच्या दिग्दर्शनाल सलाम
वेब सिरीज चा शेवटचा भाग होता ही संपूर्ण वेब सिरीज आवडली
सायली आणि विशाल यांचीच जोडी छान दिसते❤❤👌👌
या रोहितने आधी म्हणाला तुमच्या मनाविरुद्ध काहीही करायचं नाही आणि इमोशनल ड्रामा केला जो थांबायला तयार असतो मनापासून प्रेम करतो तो कधीच हक्क गाजवत नाही आरडाओरडा करत नाही आणि मागे काय म्हटलं हा रोहित असंच चालत राहिलो तर मी फुटेन उध्वस्त होईन 😡😡😠
आणि सायलीने सुद्धा एकदा दिलेला शब्द मी मागे घेत नाही म्हणणारी सायली का थांबली नाही विशाल साठी का थोडा वेळ नाही मागितला घरच्यांकडून😌😔🙄 *बिचारा विशाल🥺❤❤*
मी शितल जाधव🙏
रोहित ने पाहिजे तेव्हा इमोशनल बोलायचं आणि पाहिजे तेव्हा हक्क गाजवून सायली ला फसवल आहे...
आणि हे सायली च्या लक्षात आलंच पाहिजे
अशी स्टोरी डायरेक्टर ने पुढे दाखवली पाहिजे
@@nitinjadhav1996
हो खरच अगदी बरोबर👍
Ho he khar aahe
हेच वास्तव आहे आत्ताच@@nitinjadhav1996
पूढे तेच दाखवरनार आहे त @@nitinjadhav1996
काहीतरी दुसरे वळण घेऊन सिरीज चालूच रहावी अशी इच्छा होती.कृष्णाला राधा मिळाली नाही तरीही राधाकृष्ण एकच होते तसेच विशाल आणि सायली मनाने एकच आहेत. उत्तम कथा, सादरीकरण, संवाद...👌👍🙏😊
त्या विशालने सायली मध्ये आपलं सर्वस्व पाहिलं तिच्यासाठी हॉटेलमध्ये काम केले पेपर टाकले लायब्ररीत काम केलं शेवटी सायली दुसऱ्याची झाली ना
Pn Vishal jr mitrana sangu naka as bolla nasta tr yewdh sagal zhal ch nast yat sayli cha Kay dosh aahe Tila tr to kuthy kay kahi ch mahit navt mi he gharchya tri kay sangnar nemak thambnycha Karan tyamul kut tri Vishal ch chukal. As mala watat mahnun sayali la dosh denyat arth nahi
फारच अप्रतिम आणि हृदयाचा ठाव घेणारी हि प्रेमकथा होती. God bless u 🙏
प्रत्येकामध्ये एक विशाल असतो. प्रत्येकाची कहाणी मात्र वेगळी असते...
Shevat matra sarkhach asto
या वेबसिरीजने पुन्हा एकदा सिद्ध केल की खऱ्या प्रेमाचा शेवट काहीच नसतो, शेवटपर्यंत झूरतो तो पुरुष, अन आयुष्य बरबाद 😂
अप्रतीम, काळजाला हात घालणारी मालिका होती, विशाल च खूप वाईट वाटते, आजच्या भागात सर्वांचा अभिनय लाजवाब होता, विशाल, सायली आणि रोहित नक्कीच लक्षात राहण्यााजोगा अभिनय होता तुमचा, नितीन पवार, धन्यवाद.
खरचं खुप छान होत्या दोन्ही पण वेबसिरीस❤️💯👍 आठवी-अ आणि पाऊस.....it's majja production अजून काय तरी नवीन वेबसीरीस लवकरात लवकर घेऊन याला याची वाट पाहतो आम्ही सर्वजण...
नीतीन सर आता या गुरुवारी आम्ही कशाची वाट बघायची😢😢😢
😢😢
Hona😢 mazasobat pn asc zal hot
मला वाटलंच होत हा रोहित्या आतल्या गाठीचा निघणार
सिरीज मध्ये गोष्टी विचार करण्याच्या पलीकडच्या दाखवल्या हे 1990 मध्ये ठीक होत कंपनी मध्ये 6 महिने मोबाईल/फोन वापरायला बंधी आहे, किंवा सुटी नाही, एवढ्या कविता पाट असणारा अभ्यासू वेक्ती त्याला स्वतःच्या जिवापेक्षा प्रिय असणाऱ्या वेक्तीचं नंबर पाठ नाही
Khrch ना
💯
एकदम बरोबर भावा
अजून एक सांगू पाकीट मध्ये रोहितचं कार्ड होत तर तो तेव्हा ही फोन करू शकला असता जेव्हा विशाल बैंगलोर ला होता तेव्हा
पण स्टोरी पेक्षा शब्द खुप छान
Khup radavle vishala 😢
खरंच अक्षरशःह डोळ्यातून पाणी थांबतच नाहीये, तिची आठवण सोबत असणे व ती सोबत असणे या दोन्ही वाक्यांमध्ये खूप अंतर आहे, आपला खरा प्रेम जर आपल्या सोबत असला तर आपण कोणत्याही परिस्थितीमध्ये मागे राहू शकत नाही, ..... लेखक ला मानाचा मुजरा.........
Khup chaan series Hoti Pawar Sir...
Fakt ekch vait vatale... Rohit cha swarthi pana khup chukicha vatala..
Rohit cha hatat khuuup khuup khup khup khup kahi hote.. really aayushat Ashi bayko cha manat sthan rahanar nahi...majburi rahil
पाऊस वेब सिरीज एक नंबर, शेवट हाताळण्यास तुम्ही यशस्वी झालात , योग्य वळणावर येऊन तुम्ही थांबलात धन्यवाद
खरं प्रेम आणि प्रेमाचा त्याग या दोन्ही गोष्टी नितीन सरांनी पाऊस या वेबसिरीजमधून उत्कृष्टरित्या मांडल्या. कथानक खूप भावनिक होतं. अनेकदा डोळ्यांच्या कडा ओलावल्या. शेवट थोडा अनपेक्षित झाला पण एकंदरीतच वेबसिरीज खूप आवडली. आता नविन मालिकेच्या प्रतिक्षेत कोल्हापूरकर...
सायली आणि रोहीत यांना मुलगा झालं तर विशाल नाव ठेवा....😂😂
😂
😅
😂😂😂
😂😂
Op
नितीन सर आपणास एक विनंती आहे आज ची पोलीस भरती व भरती करणाऱ्या मुलांची सद्य स्तीती यावरती एक वेबसिरीस चालू करावी ❤ 🙏🙏🙏🙏😇.
आयुष्य जगत असताना पहिलं स्वतः साठी जगा दुसऱ्याचा जास्त विचार केला तर झालात मग तुमचा विशाल आणि सायली
खरचं खूप छान वाटली सिरीज.😊 मन भरून आले अगदी.🤗 रोहित त्याच्या प्रेमाचा पाठलाग करताना स्वार्थी दिसला,😡 पण विशाल खऱ्या प्रेमासाठी हरला.😰 प्रेम म्हणजे एकमेकांना मिळवणे एवढच नसत.🙃 सायली तिच्या जागी बरोबर होती. ती किती काळ तिच्या आई बाबा ला नाराज करणार होती?😔 विशालच्या ओठातून शेवटचे शब्द ऐकताच मला मन सुन्न झाल्याची जाणीव झाली. अगोदर पण अनाथ होतो आणि इथुन पुढ पण अनाथ च राहिल.😰😓
-सर्वोत्कृष्ट मालिका दाखवल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.🥰 तसेच पार्श्वसंगीत देखील अतिशय हृदयस्पर्शी आहे.😊 कृपया तुमच्या चॅनलवर गाणे तसेच पार्श्वसंगीत अपलोड करा.🫣
निर्मल मनाच्या लेखकाने हे सर्व संवाद लिहिलेलं आहेत. प्रेमाची खरी पवित्रता दाखवून दिलात.धन्यवाद..!
सिरियल बघतांना गावाकडील बालपणीच्या आठवणी ताज्या झाल्या, खूप छान कथा,
कलाकार, अभिनय उत्तम, गाणे एकदम भारी ❤
मला ही सिरीज खूप आवडली. शेवट मनाला चटका लावून गेला. आपल्या हिंदू संस्कृतीप्रमाणे सायली ब्राह्मण, नातेवाईक याच्या समोर झालेल्या लग्नाला आणि त्या सात फेऱ्याला जपली. येवडंच मन्हयाच की विशालच्या नशिबी सायली नव्हती.
नितीन सर पुढे पण अश्याच चांगल्या वेबसिरीज आणा. मी वाट बघतो.
धन्यवाद
Kharya premacha Shevt nehmi asach ka hoto.....😢❤
Khup vel mondy. Tharsaday lagto daily bhag pahije
स्वार्थी प्रेमपुढे विशाल हारला😢😢😢😢
Paus series baghtana kharach paus chalu ahe.mahit nhi kiti मन bhijali astil💯
माझे मला खूप आठवणी यायला लागले
@@sunandajadhav320 you're brave काळजी घ्या 😊
Khup bhari Hoti सिरीज आज खूप radayla आल .. आणि सिरीज कायमची संपली....😢😢
खूप छान सिरीज होती आम्ही त्याचे संपूर्ण भाग पाहिले शेवटचा भाग तर एकदमच छान होता❤❤❤
भारी केली सिरीज आणि शेवटही. डायलॉग आवडले. सायली छान आहे. तिला पुढच्या प्रवासासाठी शुभेच्छा. ..
अशीच गावाकडची लोकेशन तुम्ही घ्यावीत शहरापेक्षा गावाकडील भाग खूप छान वाटतो आणि गावी राहील्यासारख्या फीलिंग येतात.
खूप छान वेब सिरीज आहे. नितीन पवार सर आणि त्यांच्या सर्व ग्रुप चे मी आभार मानतो.जसे प्रेक्षक या वेब सिरीज बघण्यात गुंतलेला असतो आणि शेवटपर्यंत बघतच राहील, अशी स्टोरी नितीन सरांनी उदयास आणलेली आहे.💞💓
माझ्या हृदयाला या स्टोरीने आरपार छेद केला आहे. शेवटचा भाग हा खूप भवणास्पर्शी आहेत.😢💔
नितीन सरांच्या वेब सिरीज मध्ये एकदा तरी काम करण्याची संधी भेटावी अशी माझी खूप इच्छा आहे.♥️🙏
काय हे सिरीज अशीच सोडून बंद केली 😢 सुरवाती पासून शेवट पर्यंत डोळ्यात पाणी आले ह्या सर्व एपिसोड च्या माध्यमातून 🥺🥺
नितीन सर शेवटी खुप रडवलस डोळ्यात खरा प्रेमा साठी पाणी आलं... सर खरंच पहिलं प्रेम नाही ओ भेटतं खूप नशीबवान असतात ते जे प्रेम विवाह करतात खर प्रेमात..
दोघांच्या भेटीची सुरुवात आणि शेवट एक नंबर मस्तच...❤
❤❤ खूप सुंदर लिखाण , अभिनय पण खूप छान
Nitin sir = Dhoka ( Premat)