माझ्या मते ऑबीसी आरक्षण हे दर पाच वर्ष नंतर तपासून त्यामध्ये जे आथिर्क व सामाजिक दृष्ट्या सूधारले आहेत त्याना बाहेर काढून जे आर्थिक व सामाजिक दृष्टया कमजोर आहेत त्याचा विचार करण्यात यावा.
श्रीहरी अणे...सर कायदेशीर बाबी विचारात घेऊन योग्य तो निर्णय घेण्याची गरज आहे असे प्रतिपादन करीत आहेत.!! त्यामुळे सत्यग्रह करा पण दोन्ही बाजूच्या लोकांनी टोकाला जाऊ नये.!!
64 टक्के ओबीसी, 34 टक्के मराठा मिळून 98 टक्के. 2 टक्के ब्राह्मण म्हणजे बेरीज झाली 100 टक्के. मग SC, ST, मुस्लिम, जैन, ख्रिश्चन, पारशी यांची टक्के मोजायचे नाही का. म्हणजे संपूर्ण जनगणना नवीन करणे हा उपाय🎉
,,गाढवापुढे वाचली गीता रातचा गोंधळ बराच होता,,, 10 वर्ष पण हा झगडा मिटणार नाही,,आता धरा एकच ध्यास सबको साथ "सबका विकास,, मोदी सरकार,याबाबत एखादी मण्डल आयोग सारखा आयोग नेमाया पाहिजे
1994 ला दिलेले ओबीसी आरक्षण रद्द करण्यात यावे कारण कोणत्या आधारावर दिले होते p बंगाल मध्ये 2010 नंतर दिलेले ओबीसी आरक्षण high court निकालानुसार रद्द करण्यात आले आहे
फक्त गरीबांनाच आरक्षण द्या, ५०/: पेक्षा कमी होईल सर्व जातींना त्याचा फायदा होईल. पाठीमागील स्थितीचा विचार न करता आजची परिस्थिती काय आहे ते पहावे. कुठल्याही समाजाला सरकार वेगळी वागणूक देऊ शकत नाही . राजकीय फायद्यासाठी वापर करून विषय लांबवु नये.........
साहेब आरक्षण साठी महाराष्ट्र त नेमलेल्या कोणत्या समिती ने आज प्रयन्त सांगितले की obc हा 54% आहे म्हणून बंटीया आयोग ने जो आत्ता 2023 मध्ये महाराष्ट्र तील obc राजकीय अरखाशानासाठी नेमला होता त्याने 36% लोकसंख्या मान्य केली म्हणजे तुम्हला 16% आरक्षण भेटायला पाहिजे ना मग वरील 11 टके कुन खाताय हे सांगा जरांगे हे पूर्ण अभ्यास करूनच उतरलेत मग मराठे obc मध्ये येउ देणार नाही म्हणून कशाला उपशोन आंदोलन करता 1994 चा gr वाचा तेली आणि माळी कोणता imperical डेटा नसताना obc त आहेत
आरक्षण हे शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक दृष्ट्या मागास प्रवर्गास दिले जाते,हा समाजांतील पात्र अशा व्यक्तीला मिळतो, तसे तर गावात पाटील देशमुख,गावचे कारभारी यानीच दारिद्र्य रेषेखालील कुटुंब दाखवून त्यांनी च फायदे घेतले, गावकुसाबाहेर घ्या लोकांना दारिद्र्य रेषेखालील कुटुंब म्हणून दाखविलेच नसायचे,आता पण असेच वागायचे काय?
खरे तर आता जातीनिहाय जनगणना ऐवजी, व्यावसायिक जनगणना करावी लागणार आहे . जर आज कोणी एक नोकरी करत असेल, तर त्याला परीट, कोळी, माळी, धनगर वगैरे का म्हणावं? 40 वर्षापूर्वी माझे आजोबा अमक्या जातीच काम करत होते, म्हणून माझा व्यवसाय वेगळा असून सुद्धा मी जात सोडतच नाहीय, ही चुकीची गोष्ट आहे. जात ही फक्त एका पिढी पुरती मर्यादित असावी. व्यक्ती जो व्यवसाय करेल त्याला त्या व्यवसायाला शोभेल अशा जातीत बसवा.
जारांगे यांनी अगोदर मुस्लिम,भिल्ल,वडार, साळी,है खासदार ,आमदार, जिल्हा परिषद ,तालुका पंचायत समिती चे अध्यक्ष आहेत का हे पाहावे.सर्व सत्ता मराठयांच्या ताब्यात असताना मराठा यांना आरक्षण का हवे आहे ते सांगावे.सर्व सत्ता एससी, एसटी,आदिवासी, मुस्लिम यांच्या हातात आपण द्याल का?
त्यांनी उभ राहावं आणि निवडून यावं ही मराठ्यांनी मक्ता घेतलाय का सगळ्यांना निवडून आणण्याचा लोकशाही आहे लोकांची कामे करा देतील लोक निवडून मी अमुक जातीचा मग आम्हाला नाही अस नाही चालत लोक बरोबर आहेत का आणि हे मान्य नसेल तर सर्वांनी आरक्षण सोडा
मी 80 ℅ नोकरदार ओबीसीतील आहेत.. देशाचा पंतप्रधान ओबीसी आहे मग ओबीसीला का आरक्षण द्यायचे..😂 छगन भुजबळ ,पंकजा मुंढे,धनंजय मुंढे,हागे,जानकर,पडळकर सारखे नेते ओबीसीत आहेत मग ओबीसी आरक्षण का....??
आता जंरागेनी उपोषन करु नाही त्यासाठी महाराष्ट्र त आओपन जागेवर मराठा व ओबीसी जागेवर कुणबी मराठा sc st nt जागेवर त्यांचे उमेदवार उभे करुन २८८ जागा निवडून आणण्यासाठी प्रयत्न करावे हे रिकामे वाद करु नये
सगळे सोयरे म्हणजे नक्की काय? काय व्याख्या ? वर्णसंकर आणि धर्मसंकर अर्थात आंतरजातीय आणि आंतरधर्मीय विवाह राजरोज होत असल्याने सर्वच सगे सोयरे झाले नाहीत का?
St समाजाचा नेता म्हणून राजकीय भविष्य तेवढं उज्ज्वल होणार नाही जेवढं obc समाजाचा नेता बनल्यावर होईल, हे हाके, जानकर, पडळकर जाणून असणार. त्यामुळे टे स्वतःच्या राजकीय भवितव्यासाठी प्रयत्न करत आहेत असं वाटत.
EWS कसे दिले केंद्र सरकारने पत्रकार मॅडम अणे सरांना विचारा पन्नास टक्के च्या वर त्यांनी दिले तर टिकते पण मराठा समाजाला दिले तर ते टिकत नाही हा कोणता न्याय
आरक्षणाशी संबंधित घटक: 1) राष्ट्रपतीने नेमलेला आयोग 2) लोकसभा व राज्यसभा 3) सर्वोच्च न्यायालय । बाकी कोणी काहीच करू शकत नाही। मग आता सांगा हे जे चालले आहे त्यात काही तथ्य आहे का?
महाराष्ट्रातील ओबीसींची लोकसंख्या 54% आरक्षण 27% परंतु 2015 च्या सर्वेक्षणानुसार सरकारी नोकरीतील त्यांचा प्रत्यक्षातील वाटा हा 12% च आहे. सध्या एकट्या मराठा जातीला सरकारी नोकऱ्यांमध्ये मिळत असलेल्या आरक्षणाचा वाटा EWS- 8.5% SEBC- 10% Open मधील 20%(उर्वरित 40% मधील अर्धा वाटा) Marata to Kunbi-10% Total= 48.5%
मोडी लिपीत कुणबी नोंदी मिळत आहेत. ओबीसींत विशिष्ठ समान लाभ घेत आहेत. ज्याना अद्याप लाभ मिळाले नाहीत त्याना वंचित ठेवू नका. वर्ग 1,2 अधिकारी,आमदार, खासदार, श्रीमंतना लाभ देणे बंद करावे.
आणे साहब!मराठ्याच्या प्रश्नाला बगल देवुन आपन सागता कि कोनाच्या ताटमधल कोनी माघत आसेल तर तो देईल कसा...आणे सर आम्ही कोणाच माघत नाही...आम्ही आमच14टंक्ये माघतो...जे कि एके कळी शरद पवारन दिलत ते....कुठला बेस होता कुणबी चे आरक्षण दील ते.. ?
अणे सर ओ बी सी की मराठा हे नकरता ज्यांना गरज नाही अशा न देता आणि ओबीसी न म्हणता वेगळ्या अर्थ साह्य वेगळ्या नावाने सर्वांना देता येइल का राजकारणी लोकांना दूर ठेऊन कोर्ट ने करावा
अणे साहेब कायद्यात बदल करुन आरक्षण द्या. घटणेत बदल करायला हवा. काही जाती वर्षो वर्षं मलिदा खातात, आणी चांगले मार्क्स आसुन ही मराठ्यांचे मुले आत्महत्या करतात. याला जबाबदार कोण
सगे सोयरे हा नक्कीच मुद्दा आहे कारण मग सर्व मराठा कुणबी ओबीसी रेसेर्व्हशन असे करून टाकेल , मराठा माळी अगोदरच असे करून राहिलेत. मग डोंबारी साली तेली कैकाडी तांबोळी कोमटी ब्राह्मण ( obc ब्राह्मण जसे सारस्वत , कराडे ) ह्यांचे काय होणार ?
@@sks1464 तर मग ते तुम्हाला का दिल्या,राजेशाही मध्ये शेतीच काम होते,जमिनी state च्या होत्या, लोकशाही मध्ये विलीन करायला पाहिजे होत्या आणि सर्वसावेशक वाटायला पाहिजे होत्या पण त्या तुम्ही तश्या करू दिल्या नही, नंतर सरकारने cealing act आणला, पण ते इम्प्लेमेंट झालं नाही,उत्पन्नाचे साधन फक्त तुम्हाला आणि बाकीच करत बसणार जगण्याचा संघर्ष, आता तर त्या bhroshwar तुम्ही माजले, त्यामुळं आता जनतेने आपला हक्क मागावा, तुम्ही खानदानी फुकटी आहेत
कुणाचा बाप ही नोंदी रद्द करू शकत नाही सर्व नोंदी शासनाचा वेबसाईटवरील ऑनलाईन नोंदी आहेत.. त्यात कित्तेक नोंदी या मोडी तसेंच मराठी भाषेत आहेत.. या सर्व नोंदी ओरिजीनल नसतील तर सरकारच जबाबदार ठरेल...😂😂
Aho tumhi guru ahat dronachayasarkhe guru ahat tumhi eklyache guru nahit arjunache tar ajibat nahi tumhi fakt duryodhanache guru ahat ladhait tadfadun marnar ahat hech Satya ahe
Mali, teli, sonar, vanjari, ani dhangar he eka sahine obc madhe aalele aahet. Te patthimagchya daran obc madhe aalele aahet. Yanchy arkshan chi chokashi kara Ani yanch arkshan cancel kara. Ek maratha lakh maratha.
1994 ला OBC ला कोणत्याही आधाराशिवाय 16% दिलेले आरक्षण पहिले रद्द करा...ही लोकशाही आहे...💯💯
1994 या वर्षी कोणाची सत्ता होती हे पहिले सांगा म्हणजे सत्यस्थिती समोर येईल
आपण सर्व मिळून अशी मागणी करू शकतो आर्थिक व बौद्धिक क्षमता बघून आरक्षण द्या
Agadi barobar
शरद पवार साहेबांच्या हातात सत्ता देणे गरजेचे आहे तरच ओबीसी समाजाला न्याय मिळेल
माझ्या मते ऑबीसी आरक्षण हे दर पाच वर्ष नंतर तपासून त्यामध्ये जे आथिर्क व सामाजिक दृष्ट्या सूधारले आहेत त्याना बाहेर काढून जे आर्थिक व सामाजिक दृष्टया कमजोर आहेत त्याचा विचार करण्यात यावा.
कोणीही अशी माहिती या पूर्वी दिलेली नाही .....खूप छान
श्रीहरी अणे...सर कायदेशीर बाबी विचारात घेऊन योग्य तो निर्णय घेण्याची गरज आहे असे प्रतिपादन करीत आहेत.!! त्यामुळे सत्यग्रह करा पण दोन्ही बाजूच्या लोकांनी टोकाला जाऊ नये.!!
64 टक्के ओबीसी, 34 टक्के मराठा मिळून 98 टक्के. 2 टक्के ब्राह्मण म्हणजे बेरीज झाली 100 टक्के.
मग SC, ST, मुस्लिम, जैन, ख्रिश्चन, पारशी यांची टक्के मोजायचे नाही का.
म्हणजे संपूर्ण जनगणना नवीन करणे हा उपाय🎉
जनगणना व्यवसायाभिमुख करावी.
,,गाढवापुढे वाचली गीता रातचा गोंधळ बराच होता,,, 10 वर्ष पण हा झगडा मिटणार नाही,,आता धरा एकच ध्यास सबको साथ "सबका विकास,, मोदी सरकार,याबाबत एखादी मण्डल आयोग सारखा आयोग नेमाया पाहिजे
1994 ला दिलेले ओबीसी आरक्षण रद्द करण्यात यावे कारण कोणत्या आधारावर दिले होते p बंगाल मध्ये 2010 नंतर दिलेले ओबीसी आरक्षण high court निकालानुसार रद्द करण्यात आले आहे
फक्त गरीबांनाच आरक्षण द्या, ५०/: पेक्षा कमी होईल सर्व जातींना त्याचा फायदा होईल. पाठीमागील स्थितीचा विचार न करता आजची परिस्थिती काय आहे ते पहावे. कुठल्याही समाजाला सरकार वेगळी वागणूक देऊ शकत नाही . राजकीय फायद्यासाठी वापर करून विषय लांबवु नये.........
Khup chhan mahiti dili sir
सगे सोयरे हा शब्द कोर्टात टिकत नाही हे त्रीवार सत्य आहे जरागे संख्याबळाच्या जोरावर काहिहि बोलते
जातीय जनगणना झाली पाहिजे च पाहिजे
मग समजेल की कोण कीती पाण्यात आहे,,,
साहेब आरक्षण साठी महाराष्ट्र त नेमलेल्या कोणत्या समिती ने आज प्रयन्त सांगितले की obc हा 54% आहे म्हणून बंटीया आयोग ने जो आत्ता
2023 मध्ये महाराष्ट्र तील obc राजकीय अरखाशानासाठी नेमला होता त्याने 36% लोकसंख्या मान्य केली म्हणजे तुम्हला 16% आरक्षण भेटायला पाहिजे ना मग वरील 11 टके कुन खाताय हे सांगा जरांगे हे पूर्ण अभ्यास करूनच उतरलेत मग मराठे obc मध्ये येउ देणार नाही म्हणून कशाला उपशोन आंदोलन करता 1994 चा gr वाचा तेली आणि माळी कोणता imperical डेटा नसताना obc त आहेत
पण एक चांगले होईल आगे सोयरे म्हंजे सरावाची सोय जातीयता नष्ट सेक्युलॅरिझम शब्द समाप्त
Tyana.vatte.aamchya.sivay.lok.nivdtnahi
He.aandolne.mhnje.shetkryacha.tota.ahe.karan.pik.vima.nahi.bharpai.nahi.ata.shekrich.rodvr.yenar.aahe.matdanavr.bhiskar.taktil.
❤ संपूर्ण आरक्षण रद्द करा 100% पास त्याला आरक्षण द्या
😂😂
Ok. Ha.aarkshan.rupp.hatti.jantene.padava.ani.sarya.smajyane.nivdnukivr.bhiskar.takava
आरक्षण हे शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक दृष्ट्या मागास प्रवर्गास दिले जाते,हा समाजांतील पात्र अशा व्यक्तीला मिळतो, तसे तर गावात पाटील देशमुख,गावचे कारभारी यानीच दारिद्र्य रेषेखालील कुटुंब दाखवून त्यांनी च फायदे घेतले, गावकुसाबाहेर घ्या लोकांना दारिद्र्य रेषेखालील कुटुंब म्हणून दाखविलेच नसायचे,आता पण असेच वागायचे काय?
खरे तर आता जातीनिहाय जनगणना ऐवजी, व्यावसायिक जनगणना करावी लागणार आहे . जर आज कोणी एक नोकरी करत असेल, तर त्याला परीट, कोळी, माळी, धनगर वगैरे का म्हणावं? 40 वर्षापूर्वी माझे आजोबा अमक्या जातीच काम करत होते, म्हणून माझा व्यवसाय वेगळा असून सुद्धा मी जात सोडतच नाहीय, ही चुकीची गोष्ट आहे. जात ही फक्त एका पिढी पुरती मर्यादित असावी. व्यक्ती जो व्यवसाय करेल त्याला त्या व्यवसायाला शोभेल अशा जातीत बसवा.
जारांगे यांनी अगोदर मुस्लिम,भिल्ल,वडार, साळी,है खासदार ,आमदार, जिल्हा परिषद ,तालुका पंचायत समिती चे अध्यक्ष आहेत का हे पाहावे.सर्व सत्ता मराठयांच्या ताब्यात असताना मराठा यांना आरक्षण का हवे आहे ते सांगावे.सर्व सत्ता एससी, एसटी,आदिवासी, मुस्लिम यांच्या हातात आपण द्याल का?
त्यांनी उभ राहावं आणि निवडून यावं ही मराठ्यांनी मक्ता घेतलाय का सगळ्यांना निवडून आणण्याचा
लोकशाही आहे लोकांची कामे करा देतील लोक निवडून
मी अमुक जातीचा मग आम्हाला नाही अस नाही
चालत लोक बरोबर आहेत का
आणि हे मान्य नसेल तर
सर्वांनी आरक्षण सोडा
मी 80 ℅ नोकरदार ओबीसीतील आहेत..
देशाचा पंतप्रधान ओबीसी आहे मग ओबीसीला का आरक्षण द्यायचे..😂
छगन भुजबळ ,पंकजा मुंढे,धनंजय मुंढे,हागे,जानकर,पडळकर सारखे नेते ओबीसीत आहेत मग ओबीसी आरक्षण का....??
मुळात हे जे लोक मराठा विरोधी आहेत हे कोणते निकष लाऊन ओबीसी कोट्यात गेले.
@@Don-x9bhe lokanni nivdun dilele nete ahet.
Jay shivaji 🚫 Jay bheem❤
Sanveedhan nasta tar apalyala marathyanchi gulami karavi lagli asti
सर्व आरक्षण रद्द करावीत
64% कसे # जनगणना ओबीसी
Perfect clarification by Ane Sir.....
आता जातीवर आधारित आरक्षण रद्द केले पाहिजे. आता 60 % आरक्षण हे इकॉनॉमिकल बेसिसवर आणि बाकी 40 % क्रिमि्लेअर साठी कायदा करावा. म्हणजे जातीयवाद नष्ट होईल.
शेवटचे विधान, त्यापैकी "सर्वांना शिक्षण उलब्ध करून देणे" एकवेळ शक्य असेल. पण "सर्वांना नोकऱ्या"?
आता जंरागेनी उपोषन करु नाही त्यासाठी महाराष्ट्र त आओपन जागेवर मराठा व ओबीसी जागेवर कुणबी मराठा sc st nt जागेवर त्यांचे उमेदवार उभे करुन २८८ जागा निवडून आणण्यासाठी प्रयत्न करावे हे रिकामे वाद करु नये
मात्र शरद पवार पासून राहावे तसेच महाविकास आघाडी पासून सावध राहावे
आरक्षण राज्य सरकारचा अधिकार नाही. केंद्रात 2/3 बहुमत नसल्याने ते करता येत नाही.
सगळे सोयरे म्हणजे नक्की काय? काय व्याख्या ? वर्णसंकर आणि धर्मसंकर अर्थात आंतरजातीय आणि आंतरधर्मीय विवाह राजरोज होत असल्याने सर्वच सगे सोयरे झाले नाहीत का?
मराठयाला नाही तर कोनालाच नाही
ST मधील आरक्षणासाठी धनगर समाज लढत होते, मग OBC मध्ये धनगर कसा काय, धनगर व धनगड एकच आहोत ही मागणी सोडून मग OBC मध्ये धनगर समाज कसा काय
😂😂😂😂😂😂😂😂
😂😂 lachar aahet
@@kushaq1173 अक्करमाशि खराटे गु खवरे😂😂😂😂
@@kushaq1173उगाच नाही म्हणत पाटील
आरक्षणासाठी घू चाटील 😂😂😂
St समाजाचा नेता म्हणून राजकीय भविष्य तेवढं उज्ज्वल होणार नाही जेवढं obc समाजाचा नेता बनल्यावर होईल, हे हाके, जानकर, पडळकर जाणून असणार. त्यामुळे टे स्वतःच्या राजकीय भवितव्यासाठी प्रयत्न करत आहेत असं वाटत.
अश्या वातावरणामुळे उद्योगधंदे महाराष्ट्राबाहेर जात आहेत !
जातीनिहाय जनगणना करा. जय शिवराय
कुणबी नोंदी थांबवू शकत नाही.
बोगस नोंदी शोधू शकता.
भुजबळ, शेंडगे,हाके च्या मागणीवर कुणबी प्रमाणपत्र देणे बंद करता येणार नाही.
सर्व प्रकारचे आरक्षण रद्द करा बौद्धिक आणि आर्थिक स्थितीवर आरक्षण द्या म्हणजे सर्व प्रश्न सुटेल
ओबीसी ना आरक्षण देताना जातीनिहाय जनगणना का केली नाही.
Adv Aney is great
EWS कसे दिले केंद्र सरकारने पत्रकार मॅडम अणे सरांना विचारा पन्नास टक्के च्या वर त्यांनी दिले तर टिकते पण मराठा समाजाला दिले तर ते टिकत नाही हा कोणता न्याय
Kami shikshan ahe apale
आरक्षणाशी संबंधित घटक: 1) राष्ट्रपतीने नेमलेला आयोग 2) लोकसभा व राज्यसभा 3) सर्वोच्च न्यायालय । बाकी कोणी काहीच करू शकत नाही। मग आता सांगा हे जे चालले आहे त्यात काही तथ्य आहे का?
@@vaibhavthorat5931घटनादुरुस्ती विसरलोच आपण.bjp ने ठरवले तर होऊ शकते.
EWS पण रद्द केल पाहिजे
@@MyDark-mt8dk M. Laxmikant 'Indian Polity' read kara adhi
मराठ्यांना वेगळे आरक्षण दया
50% कॅप आहे
बरं ठीक आहे बघतो मी...
महाराष्ट्रातील ओबीसींची लोकसंख्या 54% आरक्षण 27% परंतु 2015 च्या सर्वेक्षणानुसार सरकारी नोकरीतील त्यांचा प्रत्यक्षातील वाटा हा 12% च आहे.
सध्या एकट्या मराठा जातीला सरकारी नोकऱ्यांमध्ये मिळत असलेल्या आरक्षणाचा वाटा
EWS- 8.5%
SEBC- 10%
Open मधील 20%(उर्वरित 40% मधील अर्धा वाटा)
Marata to Kunbi-10%
Total= 48.5%
जरांगे च्या विरोधाची सुपारी लोकमतने घेतलेली दिसते
बेकायदेशीर असंवैधानिक आरक्षण मिळत नाही हे स्पष्ट झाले
Zhatya सॉलिसिटर general ahet te..jau de jarngya TSA mhnlyavr tula tari kay klnar😂
कुठं ते पाचवी नापास चपटीमॅन अनं कुठे सॉलिसीटर अणे साहेब 😂😂
मोडी लिपीत कुणबी नोंदी मिळत आहेत.
ओबीसींत विशिष्ठ समान लाभ घेत आहेत.
ज्याना अद्याप लाभ मिळाले नाहीत त्याना वंचित ठेवू नका.
वर्ग 1,2 अधिकारी,आमदार, खासदार, श्रीमंतना लाभ देणे बंद करावे.
श्री हरी आणे गुरुजी खरे बोलले, सर्व ओबीसी आरक्षण का देऊन टाकले, आणि कोणते निकष लाऊन दिले
😂😂😂abhyas kar bhawa
प्रत्येक आरक्षणातून 0.32 %कमी करून आरक्षण द्यावे कारण दिलेल्या आरक्षणाचा आजपर्यंत फायदा घेऊन क्रिमिलेअर बरेच झाले आहेत.पहा विचार करावा
अणे सर एकाला जेवायला ध्यायच आणी दुसर्याला अर्ध पोटी ठेवायचंय हे कस काय चालतया
कुणबी आरक्षण 50% चे आत आहे त्यामुळे बाकी चर्चा करण्याची गरज नाही
अणे साहेब , स्वतंत्र विदर्भाच्या मागणीचे काय झाले?
अणे सर, वेगळ्या विदर्भ आंदोलनाचे काय झाले
तुम्हाला आरक्षण मिळाल्यावर बघू विदर्भाचं😂
@@bhaiyya3089 हे पटलं आपल्याला भैय्यासाहेब
Good opinion legally justified !
सरकार जाती जाती चे राजकारण करताय.
माणसं जातीवादी आहेत......सरकार प्रयत्न करत अस होऊ नये म्हणून
याचे हावभाव बघून वाटत नाही हा 9 दिवसापासून उपाशी असेल..
चपटी मिथुन संत्रा गावठी
23 मार्च 1994 परिपत्रकानुसार सर्व्ह न करता दिलेले आरक्षण रद्दबातल होईल.
❤ दो 100% पास त्यालाच आरक्षण द्या संपूर्ण आरक्षण रद्द करा कोणालाच आरक्षण नको
आरे बाबा पवारांचं आंदोलन आहे हे
आणे साहब!मराठ्याच्या प्रश्नाला बगल देवुन आपन सागता कि कोनाच्या ताटमधल कोनी माघत आसेल तर तो देईल कसा...आणे सर आम्ही कोणाच माघत नाही...आम्ही आमच14टंक्ये माघतो...जे कि एके कळी शरद पवारन दिलत ते....कुठला बेस होता कुणबी चे आरक्षण दील ते.. ?
खोट्या कुणबी नोंदी रद्द झाल्या पाहिजेत
तामिळ नाडू साठी सुप्रीम कोर्ट निकाल देत नाही मंग मंग महाराष्ट्रा साठी का देतो
पगार निम्मे करा, सगळ्यांना नोकरी मिळेल भ्रष्ट्राचार कमी मिळेल.
नको ना मग आम्हाला ते ओबीसीत अर्ध द्या ना
52 टक्के कसे आहे.
अणे सर ओ बी सी की मराठा हे नकरता ज्यांना गरज नाही अशा न देता आणि ओबीसी न म्हणता वेगळ्या अर्थ साह्य वेगळ्या नावाने सर्वांना देता येइल का राजकारणी लोकांना दूर ठेऊन कोर्ट ने करावा
80 टक्के घुसविण्याचा प्रश्नच येत नाही तर 70 ते 2:19 80 टकक्यांपर्यंत पूर्वीच दिलेलं आहे फकत 30 टकके मराठा समाज शिल्लक आहे त्यांचा प्रश्न आहे
अणे साहेब कायद्यात
बदल करुन आरक्षण द्या.
घटणेत बदल करायला हवा.
काही जाती वर्षो वर्षं मलिदा खातात, आणी चांगले मार्क्स आसुन ही मराठ्यांचे मुले आत्महत्या करतात. याला जबाबदार कोण
कॅन्सल ऑल रिऍसेर्वेसशन अँड डेक्लिअर ews
नोंदी रद्द तर करुन दाखवा मग समजेल
खोट्या नोंदी रद्द होणारच......खोटेपणा कधीच सत्यापुड टिकणार नाही
1994 चे ओबीसी आरक्षण रद्द करा आरक्षण खाऊन माजलेल्या हा क्या चि चंडी पॅन्ट पिवळी होईल
पाटणा हायकोर्टाचे अभिनंदन 🎉
संविधानाचा विजय असो🎉
असेच महाराष्ट्रात होणार 16 टके रद्द होणार
16 टक्के कोणत म्हणजे मडळ आयोगाला का.😂😂
आरक्षण मुक्त भारत
सगे सोयरे हा नक्कीच मुद्दा आहे कारण मग सर्व मराठा कुणबी ओबीसी रेसेर्व्हशन असे करून टाकेल , मराठा माळी अगोदरच असे करून राहिलेत.
मग डोंबारी साली तेली कैकाडी तांबोळी कोमटी ब्राह्मण ( obc ब्राह्मण जसे सारस्वत , कराडे ) ह्यांचे काय होणार ?
आरक्षण सर्वाचेकाढावे आणी. परस्थिती. नुसार आरक्षण ध्याव.
मग ews का टिकले
सग्या सोयर्याचे आदाधेस मुळे obc त जाणेचा मार्ग सुकर होईल
Obc la loksankhechya telnet aarakshan aahe ka?
ओबीसी मध्ये अगोदरच ३७०जाती आहेत आणि अजून मराठे म्हणजे आरक्षणाचा फायदाच काय राहील
जर 10 वर्षाला सर्वेक्षण व्हायला पाहिजे ते काय झालं नाही याची चौकशी लावा
मेरिट वर आरक्षण भेटला पाहीजे।। जय महाराष्ट्र।।
आरक्षण जातीवराच भेटणार तू तुझी जात सोड मी माझी जात सोडतो.
बरोबर आहे पहिले जमीनी and उद्योग ch pahile वाटनी झाली पाहिजे
Sanpati chi saman vatani kara bharatati mag bola ki
त्याला विचारा 10 वर्षाला आरक्षणाची पेर रचना करावी लागते
😂😂 मित्रा आधी फेर आहे ते पेर नाही म्हणून तुमच्या सारख्याला आरक्षण देऊन पण फायदा नाही😂
ही राजकीय पक्षांनी केली नाही
अणे सर आरक्षण हे किती दिवसासाठी दिल जाते.याला काय मर्यादा आहेत का.
१९९४चा जीआर रद्द करा.
Saryache.aarkshan.rdd.kara.ani.gribi.reshavr.aarkshan.dya
१९९४ चा जी.आर.रद्द करा.
काय आहे 1994 gr
जमीन विलीन करायची मागणी करा,सर्वाना संसाधन मिळायला पाहिजे,मराठा जातींना फक्त संसाधन देऊन बाकिना हमाली करत ठेवलं
T̊ůz̊ẙå b̊åp̊ån̊e̊ k̊åd̊h̊i̊ h̊åt̊åt̊ n̊ån̊g̊e̊r̊c̊h̊ d̊h̊år̊ål̊å n̊åh̊i̊ t̊år̊ t̊ẙåt̊ åm̊c̊h̊i̊ k̊åẙ c̊h̊ůk̊i̊
😂😂😂😂
😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
जमीन हे उत्त्पन्न चे साधन आहे त्याच वाटप करता येत नाही समजलं
सोनराचे सोन,शिंपी चे कपडे, लोहाराच लोखंडे इत्यादी च देखील वाटप करता येत नाही
@@sks1464 तर मग ते तुम्हाला का दिल्या,राजेशाही मध्ये शेतीच काम होते,जमिनी state च्या होत्या,
लोकशाही मध्ये विलीन करायला पाहिजे होत्या आणि सर्वसावेशक वाटायला पाहिजे होत्या पण त्या तुम्ही तश्या करू दिल्या नही, नंतर सरकारने cealing act आणला, पण ते इम्प्लेमेंट झालं नाही,उत्पन्नाचे साधन फक्त तुम्हाला आणि बाकीच करत बसणार जगण्याचा संघर्ष, आता तर त्या bhroshwar तुम्ही माजले, त्यामुळं आता जनतेने आपला हक्क मागावा, तुम्ही खानदानी फुकटी आहेत
सग sug. पाटील cm झाले तरी कोर्टा कडून भेटणार नाही
मराठा समाज हा पूर्ण आरक्षण मध्ये आहे हे कोण खाते
हा आणे कायदे तज्ञ नसून तो फडणवीस तज्ञ आहेत
कुणाचा बाप ही नोंदी रद्द करू शकत नाही सर्व नोंदी शासनाचा वेबसाईटवरील ऑनलाईन नोंदी आहेत..
त्यात कित्तेक नोंदी या मोडी तसेंच मराठी भाषेत आहेत..
या सर्व नोंदी ओरिजीनल नसतील तर सरकारच जबाबदार ठरेल...😂😂
आमचा बाप करु शकतो तो म्हणजे भारताच्या केंद्राच सुप्रीम कोर्ट करु शकतो😂😂 कारण नोंदी नुसार आरक्षण देता येत नाही
नका बोलवू यांना काय फायदा समाजाला
शेती असेल तो शेतकरी तर जो जात धंदा करील त्यालाच जात सवलती हा निकष लावा.
आरक्षण बंद करा
हाके याची जात समजली नाही
Are baba obc che arakshan Kami hot nahi ulat ata arakshan ghet aslele obc marathyache fukat arakshan khat ahet
छगन बोलतो ८०% ... आकडेवारी छगन नी मोजली काय?
हा आन्या बी अती शहाना च आहे
आता कसं लांब बसून बडव्यांना मजा वाटत असेल
😂😂😂 याने काय केळं सांगितले
Jarange bolvita malak kon hai
Their state sponsored tamasha is finally over.
अणेचा बामणी कावा आहे.
Sage soyre mhanje sarsakatc haach tyachaa spast aarth aahe
Aho tumhi guru ahat dronachayasarkhe guru ahat tumhi eklyache guru nahit arjunache tar ajibat nahi tumhi fakt duryodhanache guru ahat ladhait tadfadun marnar ahat hech Satya ahe
Jay shivaji🚫 jay babasaheb Ambedkar❤
Sanvidhan nasta tar ya marathyanchya ghari aaj aapan gulami keli asti
Mali, teli, sonar, vanjari, ani dhangar he eka sahine obc madhe aalele aahet. Te patthimagchya daran obc madhe aalele aahet. Yanchy arkshan chi chokashi kara Ani yanch arkshan cancel kara. Ek maratha lakh maratha.
Marathyani raj satta asun dekhil obc na tras det ahet tyani tamilnadu sarkha kayada center madun banun ghyava obc sobat asatil
Marathyano ghodamaidan javalacha aahe OBC chi jatiya janganana hou Dhya tumchi khoti bhasha tiknar nahi OBC Bandhwano he sagal shard pawar chech karstan aahe .jya arthi Shasan jaragyababat gulmlit dhoran balgate he atirekyashi tadjod kelyasarkhe aahe. Shasan jeevant aahe ka tyache sallagar suddha Eetke dishaheen ka zalet
OBC Bandhwano yetya niwadnukitun jarangechi manas purn takdine pada aanityach thobad band kara jarangya tuzyat khara dam aasel tar tu vegala peksha kaad tuza navin zenda nivad OBC tuze kase panipat kartil te yenara kaalch tula sangel
Jarda Nandi Khote Astil
Siddh karana
APLYA BHARAT DESHATIL UCHCHVARIY JATINNA KUTHLYAHI. PRAKARE JATINIHAY SAMAJIK ARAKSHAN DETA YENAR NAHI MHANUNACH APLYA BHARAT SARKARNE UCHCH JATI MADHIL ARTHIK DURBAL GHATKANNA 10. % E .W .S .ARAKSHAN DILE . TE. 10. % E .W .S .ARAKSHAN SHIKSHAN + NOKARI SATHI AHE. .E .W .S . ARAKSHAN FAKT. RAJKIY. KARNASATHI NAHI . ANI. SHRI MANOJ JARANGE YANNA RAJKIY KARNASATHI. BAHUTEK O .B .C . MADHYE. SAMAVISHT WHAYACHE ASEL ASE DISTE. .
16% vadiv obc arkshan he mali, teli, sonar, vanjari,ani dhangar khat aahet . Te 16% arkshan maratha samajach aahe. Te Maratha samajala parat kara. Ek maratha, koti maratha.
हा चेनलचच सुपारी बाज आहे