Maratha Vs OBC Reservation | सगेसोयऱ्यावरुन गुंता वाढतोय मराठ्यांचा फायदा की नुकसान | N18V
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 28 ก.ย. 2024
- Maratha Vs OBC Reservation LIVE: सगेसोयऱ्यावरुन गुंता वाढतोय? मराठ्यांचा फायदा की नुकसान? N18V
ओबीसी आणि मराठा आंदोलन सध्या आक्रमक झाले आहेत. पहा सविस्तर व्हिडिओ
#marathavsobc #news18lokmat #laxmanhake #obcreservation #gunratsadavarte
News18 Lokmat is one of the leading TH-cam News channels which delivers news from across Maharashtra, India and the world 24x7 in Marathi. Stay updated on all the current events shaping Maharashtra's political landscape, with a special focus on key figures such as PM Narendra Modi, Amit Shah, Devendra Fadnavis, Ajit Pawar, Sharad Pawar, Eknath Shinde, Uddhav Thackeray, CMO Maharashtra, Aaditya Thackeray, Raj Thackeray, Manoj Jarange Patil, Prakash Ambedkar, and more.
We cover interesting stories from across the world as well.
Join us as we delve into the heart of Maharashtra Politics, providing comprehensive coverage and unbiased reporting on News18 Lokmat's platform. Don't miss out on the action, subscribe now for all the latest news, debates, and more.
Download our News18 Mobile App - onelink.to/des...
गरीब मराठा समाजाला आरक्षण मिळावे अशी अपेक्षा आहे..पण टोकदार भूमिका घेऊन शिवराळ भाषा वापरुन दंड थोपटून आरक्षणाचा प्रश्न सुटणार नाही..याची काळजी घ्यावी
OBC-मराठा समाजावर अन्याय होतो. परंतु मोदी सरकार आणि शिंदे-फडणवीस-पवार सरकार जात आणि वर्ग निहाय जनगणना करायला तयार नाही.
😊😊
Ani caste census ni kay honar? General category madhlya 50 takkya kade baghu pan nka, reserved 50 percent madhe je kay gondhal ghalaycha te ghala.
Congress laa विचारा
जरांगे पासून उद्धटपणा वाठत गेला भाषेचा दर्जा खालावत आहे.
जरांगे विचाराचे मराठा दुसऱ्यां जाती धर्मांना सत्तेत पाहू शकत नाहीत .
म्हणूनच, जरांगे विचाराचे मराठांनी फडणवीसांना टार्गेट केले. (ते फडणवीस ज्यांनी मराठानां दोनदा आरक्षण दिले व ते टिकवण्याचा आटोकाट प्रयत्न केला. …या उलट पवार साहेब यांनी 40 वर्ष यांना खेळवलं व लोळवलं... तरी जातीचे म्हणून पवार साहेबांनाच जरांगे मराठा यांचे समर्थन ...)
यालाच जारंगे फॅक्टर म्हणायचे...
(मराठा समाजाला पूर्वीपासूनच राजकारणाचा नाद व इतर शान-शोक मुळेच त्यांची आर्थिक बिकट अवस्था झाली आहे. लोकसंख्या आहे 20 ते 25 टक्के परंतु 75 वर्षे सत्ताधारी म्हणून राहुन सुद्धा व आजही 60-70 टक्के राजकीय व अराजकीय पद मराठाच भूषवत आहेत. जरांगेच्या आज पर्यंतच्या आंदोलना {तील व साठी} एकूण खर्च जवळपास तीन-साडेतीन हजार कोटीपर्यंत किंबहुना जास्त झालेला आहे. यातून किती नवतरुणांना व्यवसाय करण्यासाठी/ टाकण्यासाठी मदत होऊ शकली असती !
स्थानिक स्वराज्य संस्थेत ओबीसी अरक्षणामार्फत सत्ता हस्तगत करणे हे मराठा समाजांचे महत्त्वाचे ध्येय आहे...शैक्षणिक, नोकरीचे व सामाजिक आरक्षणची मागणी हा दिखावा आहे. )
आरक्षण तो बहाना है ..
असली निशाणा तो तुतारी राष्ट्रवादी को सत्ता मे लाना है l
( कारण,बीजेपी सत्तेत आल्यासच हे मराठा आरक्षणाचा मुद्दा बाहेर काढतात )
जरागे फॅक्टर लागू झाला नसता (तोड फोड नंतरही - कारण तोड फोड 2019 च्या अनिष्ट सत्ता स्थापनेचा परिणाम होता) आजही बीजेपीला युतीला 43 -46 सीट मिळाल्या असत्या...
मुस्लिम व विशिष्ट वंचीत तर बीजेपीला हरवण्यासाठी कोणालाही मदत करायला बसलेले आहेत..त्यांनी बरोबर निशाणा साधला...
यात मराठा जात म्हणुन जिंकले , पण हिंदु धर्म म्हणून मराठा हारले ...
कारण समान नागरी कायदा, लोकसंख्या नियंत्रण कायदा इ. महत्त्वपूर्ण निर्णय BJP विशेष करून मोदीच घेऊ शकतात .
पण ते आता कुबडयाचे सरकार असलेमुळे तसे निर्णय घेणार नाहीत… याचा परिणाम म्हणजे 2047 च्या आसपास भारत मुस्लिम राष्ट्र म्हणून घोषीत झालेस विविध हिंदू, विशिष्ठ वंचीत यांची आजची फितुरी / गद्दारी /हाराकिरी आपल्यां सर्वांनाच आठवली पाहिजे .
विजयाचे श्रेय घेतायत महाविकास आघाडी वाले...😂
मराठा , मुस्लिम व विशिष्ट वंचित समाजाने एकवटून बीजेपी विरोधात मतदान केले पण त्या उलट जवळपास दहा ते पंधरा टक्के ओबीसी समाजाने बीजेपीला मतदान केले नाहीत.
जरांगे फॅक्टर ने बीजेपी चे नुकसान करून मराठा आरक्षणाचा विचका केला ......
हेही तेवढेच खरे !
😢
टिप-कुणबी या नावाच्या माध्यमातून अगोदरच मराठांनी OBC आरक्षणावर घाला घालण्यास सुरुवात केलेली आहेच आता OBC या गटात मराठा जातीला समाविष्ट करणे म्हणजे सर्व ओबीसी जाती -पाती आरक्षणात मधून चक्क बाहेर पडणार….... ...
कुणबी प्रमाणपत्र मिळवण्यासाठी ग्रामपंचायत, जिल्हा परिषद शाळा मधील जुन्या कागदपत्रावर मराठा सोबत कुणबी लावण्याचे उद्योग मोठ्या प्रमाणात चालू आहेत..
हे चॅनेल मराठा आंदोलन दाखवत नाहीत
रोजच mdh त्याला कोण रड
पत्रकार बंधु न्याय्य बाजू मांडा जातीयवादी भुमिका कोण घेतय हे आपल्या सदविवेक बुद्धिला स्मरून सांगा. दोघांच्याही पत्रकार परिषदेतील वक्तव्य तपासून तुम्ही स्पष्ट भूमिका घ्या कृपया लावालावी करू नका.
सगळच आरक्षण रद्द करा, यासाठी आंदोलन उभा करु
देशामध्ये समान नागरी कायदा आणला पाहिजे आणि सर्व संपत्तीचे परत एक वेळ समान वाटप केले पाहिजे आरक्षणाची गरज राहणार नाही
पत्रकार महागाई, नोकरी-रोजगार या विषयवार बोलत नाहीत.
trp पाहिजे त्यांना..
Mahagai berojgar nahich kachara vechanarya kade 10 ,20 hajaracha mobaile Aahe
शेतीमालाला योग्य हमीभाव द्या. दुधाला योग्य हमीभाव द्या. शेतकऱ्यांना जाचक असलेले देशी मार्केटची धोरणे आणि आयात-निर्यात धोरणे मागे घ्या. या जाचक धोरणांमुळे शेतकरी कर्जबाजारी होतात.
जरांगे पाटील संविधानाला धरुन आपले मत मांडतात ग्रामीण भाषेत मत मांडणे हे चूकिचे म्हणता येत नाही.
Yala gada , tyala pada , ...3 minitat brhaman sapava va re va kay savidhanik bhasha ? Babasaheb Ambedakarana kay vatat asel ?
Sarv milun adhi savidhanacha abhyas kara .
Dhovigal areravi yogy aheka .tumhala tchya babtit he chalel ka .
सदावर्ते यांच्या वक्तव्याचा नषेध.
पळ
मराठा समाजाने जरांगे यांचं बिलकुल ऐकू नये कारण तो तुतारी वाजविणारा माणूस आहे
Tumhala zopvato ata maratha
@@digvijayshinde1110 tuzya aaila pathav
@@digvijayshinde1110तुला एकटा सदावर्ते बस झाला
@@obcking2174 Tuzya aai var maratha chadhla mhanun ekdha rag ka re ?
@@onlyindian1222 Tu ghari ne ekdha vishwas ahe tar
एक मरठा लाख मराठा जय जिजाऊ जय शिवराय
पहिल्या पासून अशी प्रमाणपत्र दिली जात आहेत तर आत्ता हा अट्टाहास का?
मग एक काम करा जे मराठी दुध उत्पादक शेतकरी जे मराठा आहे फक्त तेच त्यांचे मालाचे भाव जास्त द्या ओ बी सी सोडुन
Bindok 🤔🤣😂
माज आला आहे जरांगेला सर्वलाच पडायला निघायला आहे ह्याचा पण हिसाब चुकता होईल
23 March 1994 cha GR रद्द करा
आणि जनगणना करा.
विषय क्लिअर होऊन जाईल
कोंढरे सर कायदेशीर योग्य मत मांडले .धन्यवाद :
23 March 1994 cha GR रद्द करा
आणि जनगणना करा.
विषय क्लिअर होऊन जाईल
शिंदे-फडणवीस-पवार सरकारने तात्काळ बिहार सरकार प्रमाणे जात आणि वर्ग निहाय जनगणना करावी. तसेच मराठा आणि ब्राह्मण समाजास तात्काळ लोकसंख्येच्या प्रमाणात राजकीय आणि आर्थिक, शैक्षणिक, नोकरी-विषयक आरक्षण द्यावे.
जरागेंनी कायद्याच्या चौकटीत राहून आरक्षण स्विकारावे.
पत्रकार बंधु तुमच्या कडे कुणबीचे व तुमच्या पत्नीकडे मराठा आहे व तुमचे नातेसंबंध जुळतात तेंव्हा तुम्ही काय भूमिका घेणार.
सगेसोयरे नाहीतर ओ बीसीनाही
Only Jarange Patil
मुस्लिम पण कुणबी पत्र आणल तर जारंगे काय आईई घालणार 🙏
ज्याच्या मुलीने मुलाने अंतर जातीय विवाह केला आहे मग त्या मुलाच्या किंवा मुलीच्या घरचे सर्व सगे सोयरे होतील किंवा मुलगी दिली आहे . मग ते कोणत्याही ..जातीचे असतील हे कस . शक्य होईल याला राज्य घटना मान्यता देत नाही . .
नाही होत सगे सोयरे ची व्याख्या सजातीय विवाह म्हणजे एकाच जातीचे, असा होतो अंतर जातीय विवाहला सगे सोयरे लागू होत नाही... N maratha n kunbi ekach ahe tyncha roti beti vyvhar ahe pahilyapasun... N obc he khi kunachi maktedari nahi... Je samaj tya nikashavrr basel tyla obc madhe jata yeta... 1994 pasun kiti jati obc madhe gelya hycha abhyas krra... Te hake divert karat ahe kami buddicha manus ahe toh.... Bahutek (exactly mhit mhi) pn tychi layki 5k matachi ahe...
मोदी सरकारला आणि शिंदे-फडणवीस-पवार सरकारला प्रत्येक जात आणि वर्गास लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण द्यायचे नाही.
साहेब मराठ वाडा विकसित करण्य ची जिम्मेवारी सरकारची आहे. आंदोलन फक्त राजकारणाची अवशिधी म्हणून वापर करू नये आणि समाजाची दिशा भूल करू नये. जरांगे साहेबांनी भाषेत संयम बाळगावा जेणे करून समाजा मध्ये तेढ निर्माण होणार नाही
मनोज जरांगे पाटील हे शिंदे-फडणवीस सरकारकडे बिहार सरकार प्रमाणे जात आणि वर्ग निहाय जनगणनेची मागणी करत नाहीत.
आधी आरक्षण मग जात जण गणा करा
बिहार सरकारचे आरक्षण रद्द झाले कोर्टात
सदया बाय कुठं घालवली रे
मागं मान हालवायला पाहिजे ,,
अस नका बोलू ती अक्का आहे तुमची
पण EWS मध्ये मराठा समाजाला आरक्षण मिळत असेल तर मग OB C मध्येच मिळावं असा हट्ट का?
जरांगे विचाराचे मराठा दुसऱ्यां जाती धर्मांना सत्तेत पाहू शकत नाहीत .
म्हणूनच, जरांगे विचाराचे मराठांनी फडणवीसांना टार्गेट केले. (ते फडणवीस ज्यांनी मराठानां दोनदा आरक्षण दिले व ते टिकवण्याचा आटोकाट प्रयत्न केला. …या उलट पवार साहेब यांनी 40 वर्ष यांना खेळवलं व लोळवलं... तरी जातीचे म्हणून पवार साहेबांनाच जरांगे मराठा यांचे समर्थन ...)
यालाच जारंगे फॅक्टर म्हणायचे...
(मराठा समाजाला पूर्वीपासूनच राजकारणाचा नाद व इतर शान-शोक मुळेच त्यांची आर्थिक बिकट अवस्था झाली आहे. लोकसंख्या आहे 20 ते 25 टक्के परंतु 75 वर्षे सत्ताधारी म्हणून राहुन सुद्धा व आजही 60-70 टक्के राजकीय व अराजकीय पद मराठाच भूषवत आहेत. जरांगेच्या आज पर्यंतच्या आंदोलना {तील व साठी} एकूण खर्च जवळपास तीन-साडेतीन हजार कोटीपर्यंत किंबहुना जास्त झालेला आहे. यातून किती नवतरुणांना व्यवसाय करण्यासाठी/ टाकण्यासाठी मदत होऊ शकली असती !
स्थानिक स्वराज्य संस्थेत ओबीसी अरक्षणामार्फत सत्ता हस्तगत करणे हे मराठा समाजांचे महत्त्वाचे ध्येय आहे...शैक्षणिक, नोकरीचे व सामाजिक आरक्षणची मागणी हा दिखावा आहे. )
आरक्षण तो बहाना है ..
असली निशाणा तो तुतारी राष्ट्रवादी को सत्ता मे लाना है l
( कारण,बीजेपी सत्तेत आल्यासच हे मराठा आरक्षणाचा मुद्दा बाहेर काढतात )
जरागे फॅक्टर लागू झाला नसता (तोड फोड नंतरही - कारण तोड फोड 2019 च्या अनिष्ट सत्ता स्थापनेचा परिणाम होता) आजही बीजेपीला युतीला 43 -46 सीट मिळाल्या असत्या...
मुस्लिम व विशिष्ट वंचीत तर बीजेपीला हरवण्यासाठी कोणालाही मदत करायला बसलेले आहेत..त्यांनी बरोबर निशाणा साधला...
यात मराठा जात म्हणुन जिंकले , पण हिंदु धर्म म्हणून मराठा हारले ...
कारण समान नागरी कायदा, लोकसंख्या नियंत्रण कायदा इ. महत्त्वपूर्ण निर्णय BJP विशेष करून मोदीच घेऊ शकतात .
पण ते आता कुबडयाचे सरकार असलेमुळे तसे निर्णय घेणार नाहीत… याचा परिणाम म्हणजे 2047 च्या आसपास भारत मुस्लिम राष्ट्र म्हणून घोषीत झालेस विविध हिंदू, विशिष्ठ वंचीत यांची आजची फितुरी / गद्दारी /हाराकिरी आपल्यां सर्वांनाच आठवली पाहिजे .
विजयाचे श्रेय घेतायत महाविकास आघाडी वाले...😂
मराठा , मुस्लिम व विशिष्ट वंचित समाजाने एकवटून बीजेपी विरोधात मतदान केले पण त्या उलट जवळपास दहा ते पंधरा टक्के ओबीसी समाजाने बीजेपीला मतदान केले नाहीत.
जरांगे फॅक्टर ने बीजेपी चे नुकसान करून मराठा आरक्षणाचा विचका केला ......
हेही तेवढेच खरे !
😢
टिप-कुणबी या नावाच्या माध्यमातून अगोदरच मराठांनी OBC आरक्षणावर घाला घालण्यास सुरुवात केलेली आहेच आता OBC या गटात मराठा जातीला समाविष्ट करणे म्हणजे सर्व ओबीसी जाती -पाती आरक्षणात मधून चक्क बाहेर पडणार….... ...
कुणबी प्रमाणपत्र मिळवण्यासाठी ग्रामपंचायत, जिल्हा परिषद शाळा मधील जुन्या कागदपत्रावर मराठा सोबत कुणबी लावण्याचे उद्योग मोठ्या प्रमाणात चालू आहेत..
Sage soyare yachi niyanavli Sanga sir vinakarn mala mala amala karu naka
19:27
मला तरी असं वाटतं की सुनानं आपल्या माहेरी जावं !
हेच हिताचे आहे !
कारण मुलगी जास्त दिवस माहेरी राहीली तर आजु बाजुचे चिखल उडवतात !
पण सासरी जे पण कुणी राहत असेल तर सन्मानाने आपल्या माहेरी जावं !
लाज वाटते हो माणुस सासरी राहतो !
आपल्या माहेरी पण विषय सुटु शकतो !
पण खरंच विषय खास आहे बरं आहे का ,!
जर खरंच ज्याला आपल्या जन्म स्थळाची ओढ असेल तो टाळणार नाही पण जर जन्मस्थळाची जर रुची नसेल तर असे खुप लोक आहेत त्यांना आपल्या जन्मस्थळाची काही देणंघेणं नाही !
फक्त आपला फायदा कुठे हे महत्त्वाचे !
हा तोच प्रकार आहे !
😢😢
🙏🌹🙏
🌹🌹🌹
एक मराठा कोटी मराठा 🚩🚩
मनोज दादा जरांगे पाटील 🚩✌️
मानस तज्ञांच्या मदतीची गरज दिसतीय. ????
सर आपण का सारखा समजून घ्यायचा
सगे सोयरे चा मुद्दा शासनानेच काढलेला आहे
हे सामाजिक मागास नाहीत
Kondray Not Sir 😅
दंगली घडवून हिन्दुत्व नावावर सत्तेवर ये नावावर साठी हि नाटक करत आहेत
आता चांभार पण आंदोलन करणार आम्हीपण संरक्षण पाहीजेत पुणे
👌💯🚩😃🤤😭🙏
शेवटी काय म्हना ले हे महत्त्व.
भाषेमुळेच सर्व घडत आहे जातीय तेढ निर्माण होत आहे
मला आसं वाटत आहे की ओबीसी आरक्षण 5%कमी करून मराठा समाजाला आरक्षण द्यावे व कुणबी बात करून टाकले पाहिजे .
कुनबि मराठा वेगळे आहेत
ऐक नंबर कोडरे साहेब
Other than religious ground give 49.5% reservation to anybody who wants it.
Anyone who gets reservation his or her progeny should never get further reservation in future.
डंकेकी चोट पण मराठा आरक्षण मिळवणारच कुणबी मराठा नोंदी संवैधानिक आहेत... कुणाच्या बापाच नाही बाबासाहेबांनी दिलेला अधिकार आहे
यालाच समतोल विच्यार म्हणतात
मराठे कधीच चुकत नाही
मराठी माणसाने विरोध केला नाही तुम्हाला आरक्षण मीळावे असी भावना होती
Sit down sit down jarange sit down 😂😂😂
ज्यांच्या नोंदी सापडल्या त्यांना प्रमाणपञ देऊन टाका ना
obc च आरक्षण कोणच घेऊ शकत नाही..उद्याच्या राजकारणात ह्यांच्या पृष्ट भागावर बांबू घुसणार आहे म्हणून ही आंदोलन होत आहेत..
23 March 1994 cha GR रद्द करा
आणि जनगणना करा.
विषय क्लिअर होऊन जाईल
Chanel ch oBC Chay ha
Jai obc
निजाम शाहीदच्या नोंद ग्राह्य धरायचं का?का परत निजामशाही आणायची??????
हाके ला मराठा विरोध करण्यासाठी बसवलं आहे
आमचे कडे पैसे कमी हे जागीरदार मराठा पैसे देऊन कुणबी दाखला आमच्या जागेवर लढले
कुणबी समाजाची ओबीसी प्रवर्गात असणारांची प्रत्येक गावात सरासरी २-४ घरे आहे.राजकीय आरक्षण ते घेतातच ना
आम्हचे सगे सोयरे मुस्लिम आणि ख्रिश्चन आहेत मग त्यांना पण आरक्षण देणार का . . .
हाकेच्या मागणी मुळे ओबीसी आरक्षण धोक्यात आले का हे बघा
Jarange डुक्कर मुळे जा ती य राजकारण केले आहे
Kondrye sarkar la myanyej ahye
हाके साहेब सरकार नी बसवलं मराठा विरुद्ध
सरजी, बोगस प्र.पत्र काढणे सुरू आहे.सगे सोयरे वगैरे घोळ घालून, सर्व आरक्षण रद्द करण्याचा,घाट घालणे चालू आहे.
नोकरीत आरक्षण पाहिजे कि राजकारणात आरक्षण मागत आहेत. कसा गोन्धळ बघा.. चॅनेल वाला हा सरकारचा माणूस आहे.
हाके जर तूमाला आरकसेन चे न्यान आहे तर मंग मराठे चे आरकसेन का बर घेतले 1994 ला आज तुम्ही उत्तर देने
डॉ बाबासाहेब आंबेडकर करणी सगळ्या जाती आरक्षण दीले
सगे सोयरे जर लव मॅरेज करून तयार झाले असले आणि ते ब्राह्मण, ख्रिचन, मुस्लिम असतील तर त्यांना पण आरक्षण देणार का.
❤Jarange.Patil.Sahrad.Pawarachya.Jiwavar.Lai.Udyaa.Maaru.Nakko.Hi.100.%Khare.Ahe.Khari.Kall.Sharad.Pawarani.Keli.Tuchyaa.Saarkh.Tumhala.Bolto.Aamchya.Saarkh.Amhala.Bolto.
जरांगे यांना कायद्याचा अभ्यास कमी आहे आस मला वाटतं
आणि मराठा बांधवांना खरच आज आरक्षणाची गरज आहे,कारण ते पण खूप गरीब आणि मुलभूत सुविधांपासून वंचित आहेत, परंतु जरांगे ची भाषा ही आता वेगळी बोलत आहे, मराठा बांधव सुद्धा गरीब आहे हे सत्य आहे
जरांगे विचाराचे मराठा दुसऱ्यां जाती धर्मांना सत्तेत पाहू शकत नाहीत .
म्हणूनच, जरांगे विचाराचे मराठांनी फडणवीसांना टार्गेट केले. (ते फडणवीस ज्यांनी मराठानां दोनदा आरक्षण दिले व ते टिकवण्याचा आटोकाट प्रयत्न केला. …या उलट पवार साहेब यांनी 40 वर्ष यांना खेळवलं व लोळवलं... तरी जातीचे म्हणून पवार साहेबांनाच जरांगे मराठा यांचे समर्थन ...)
यालाच जारंगे फॅक्टर म्हणायचे...
(मराठा समाजाला पूर्वीपासूनच राजकारणाचा नाद व इतर शान-शोक मुळेच त्यांची आर्थिक बिकट अवस्था झाली आहे. लोकसंख्या आहे 20 ते 25 टक्के परंतु 75 वर्षे सत्ताधारी म्हणून राहुन सुद्धा व आजही 60-70 टक्के राजकीय व अराजकीय पद मराठाच भूषवत आहेत. जरांगेच्या आज पर्यंतच्या आंदोलना {तील व साठी} एकूण खर्च जवळपास तीन-साडेतीन हजार कोटीपर्यंत किंबहुना जास्त झालेला आहे. यातून किती नवतरुणांना व्यवसाय करण्यासाठी/ टाकण्यासाठी मदत होऊ शकली असती !
स्थानिक स्वराज्य संस्थेत ओबीसी अरक्षणामार्फत सत्ता हस्तगत करणे हे मराठा समाजांचे महत्त्वाचे ध्येय आहे...शैक्षणिक, नोकरीचे व सामाजिक आरक्षणची मागणी हा दिखावा आहे. )
आरक्षण तो बहाना है ..
असली निशाणा तो तुतारी राष्ट्रवादी को सत्ता मे लाना है l
( कारण,बीजेपी सत्तेत आल्यासच हे मराठा आरक्षणाचा मुद्दा बाहेर काढतात )
जरागे फॅक्टर लागू झाला नसता (तोड फोड नंतरही - कारण तोड फोड 2019 च्या अनिष्ट सत्ता स्थापनेचा परिणाम होता) आजही बीजेपीला युतीला 43 -46 सीट मिळाल्या असत्या...
मुस्लिम व विशिष्ट वंचीत तर बीजेपीला हरवण्यासाठी कोणालाही मदत करायला बसलेले आहेत..त्यांनी बरोबर निशाणा साधला...
यात मराठा जात म्हणुन जिंकले , पण हिंदु धर्म म्हणून मराठा हारले ...
कारण समान नागरी कायदा, लोकसंख्या नियंत्रण कायदा इ. महत्त्वपूर्ण निर्णय BJP विशेष करून मोदीच घेऊ शकतात .
पण ते आता कुबडयाचे सरकार असलेमुळे तसे निर्णय घेणार नाहीत… याचा परिणाम म्हणजे 2047 च्या आसपास भारत मुस्लिम राष्ट्र म्हणून घोषीत झालेस विविध हिंदू, विशिष्ठ वंचीत यांची आजची फितुरी / गद्दारी /हाराकिरी आपल्यां सर्वांनाच आठवली पाहिजे .
विजयाचे श्रेय घेतायत महाविकास आघाडी वाले...😂
मराठा , मुस्लिम व विशिष्ट वंचित समाजाने एकवटून बीजेपी विरोधात मतदान केले पण त्या उलट जवळपास दहा ते पंधरा टक्के ओबीसी समाजाने बीजेपीला मतदान केले नाहीत.
जरांगे फॅक्टर ने बीजेपी चे नुकसान करून मराठा आरक्षणाचा विचका केला ......
हेही तेवढेच खरे !
😢
टिप-कुणबी या नावाच्या माध्यमातून अगोदरच मराठांनी OBC आरक्षणावर घाला घालण्यास सुरुवात केलेली आहेच आता OBC या गटात मराठा जातीला समाविष्ट करणे म्हणजे सर्व ओबीसी जाती -पाती आरक्षणात मधून चक्क बाहेर पडणार….... ...
कुणबी प्रमाणपत्र मिळवण्यासाठी ग्रामपंचायत, जिल्हा परिषद शाळा मधील जुन्या कागदपत्रावर मराठा सोबत कुणबी लावण्याचे उद्योग मोठ्या प्रमाणात चालू आहेत..
तू तिकडे कधी गेलास ते सांग
५०% च्या वर आरक्षण देतायेत नाही.
आरक्षण घेऊन सरकारी नोकरी घेणारा अजुन मागास कसा, बाबासाहेब आंबडकरांनी 10 वर्ष आरक्षण दिलं होत. त्यांचं म्णणं ऐकता मग आरक्षण का सोडलं नहीं की तुम्ही आंबेडकर ना मानायच बंद केलं की काय..
काय हेकन्या आला का कुठे गेलता इतके दिवस
Jarangeni bhasha badlavi .ani madhyamani tyanche kutuk thambvave ..bagha ata gap basel .
न्यूज वन एट लोकमत हे चैनल फायनल भाजपाचा आहे
Sarvat motha kida 1994 cha gr
पूर्वी लोक कोंबडे, मेंढे आणि रेडे यांची झुंज लाऊन बघत बसायचे तसे आज टीव्ही चैनल आणि सामान्य माणसात झुंज लाऊन देऊन राज्य करते आनंद घेत आहे.
5000 चे औकात वाला 6 करोडच्या टपला नाही राहू शकतो
मराठा आणि कुणबी एकच आहे याचे अनेक पुरावे आहेत मराठा व कुणबी यांची जनगणना करा बाकी कशाची गरज नाही
सदा संगळे मराठे जरागे पाटील याच्या बरोबर आहेत तू काळजी करु नको
सदावर्ते साहेब तुमची मॅन केलेली कायद्याची तलवार बाहेर काढा.
Sage soyre aarakshan milalech pahije ek maratha koti maratha
बुद्धी असेल तर भारत भर कोणालाच आरक्षण देऊ नये.
मला पत्रकारांना फक्त भांडण लावायचे आहेत म्हणून तुम्ही पुन्हा पुन्हा दिवस आहे ज्यावेळेस हाके मुंडे शेंडगे तायवाडे या लोकांनी जी भाषा वापरली त्यावेळेस कुठल्याही पत्रकारांनी त्याचे बोललं नाही किंवा धारदार टोकदार आहे म्हणून परंतु जरांगे बोलले की तुम्हाला टोकदार लागते हीच तर तुमची भांडण लावायची खुबी आहे आणि तुमचा टीआरपी वाढवायचा आहे धिक्कार असो अशा पत्रकारांचा
Bhujbal भल्या भल्यांना आस्मान दाखवलय तू काय संपवणार
त्यामुळे पिठलं भाकरी खायला गेला होता
ओ
जरागे आडमुठेपणा करतं आहे संगे सोयरे तर नंतर चा भाग आहे बोगस कुणबी तरं ईतके झाले
जर बाजप सरकारने परत फसवलं तर विधानसभा ला जारणगे cm karu...... हे सगळं करून सध्या सरकार खूप मोठी चूक करतय
Sarvanchya matun samj utrvla yani arkshan milo nmilo .
ही नौटंकी फक्त महाराष्ट्रात निवडणूक होई पर्यंत अशीच चालू रहाणार आहे किंवा दंगली घडवून आणणार आहे असे चित्र दिसत आहे
पत्रकार भाऊ ही ओबीसी चे नेते कोयता भाषा करतात तुम्ही जरांगे पाटील टार्गेट करता
Shaasnaane 1950 chyaa agodarche dastavej tapaasaave
सगेसोयरे मुळे मराठे यांचे खुप नुकसान होणार आहे ❤🎉
मराठ्याची काळजी तुम्ही करू नये
तसाही आतापर्यंत कोणत्याही आरक्षणाने फायदा झाला नाही..
नरेंद्र मोदी यांनी 10 वर्षात प्रत्येक व्यक्तीवर 1,10,714 रुपये कर्ज केले. जर तुमच्या कुटुंबात 5 सदस्य असतील तर, तुमच्या कुटुंबावर त्यांनी 5,53,571 रुपये कर्ज केले.
Supari mva cha bot account😂
या घाढवाला कोणी आणले आहे. या देशात हुकूम शाही येणार दिसते आहे.
राजकिय आरक्षण नको शिक्षण, नौकरी व ईतर सामाजिक, शैक्षणिक ,सेवाविषयक आरक्षण पाहिजेत .ठराविक मराठ्याकडे कारखाणे शैक्षणिक संस्था आहे पण समाजाचा किती जोडला याचे जरांगे यानी ऑडिट करावे
Who started blame game first..
सगे - सोयरे हा जो मुद्दा आहे, पुढे कोर्टात गेल्यावर काय व्हायचं ते होऊ देत. आता कशाला गुऱ्हाळ चालू ठेवताय?.