सर खरंच तुम्ही ऑलराउंडर आहात. तुमचा अभ्यास व अनुभव एवढा जास्त आहे की तुम्ही कोणत्याही विषयावर भरपूर वेळ बोलू शकता. लग्नाचा विषय देखील तुम्ही अतिशय सुंदर पद्धतीने समजावून सांगितला. तुमच्यासारखे मार्गदर्शक असतील तर आम्हा तरूणांना आमच्या ध्येयापर्यंत पोहोचायला खूप मदत होईल.
नमस्कार सर,खरच तुमच मार्गदर्शन खुप मोलाच आहे.तुमचा तो दर्द भरा आवाज,अगदी कलवलीन सांगण खरच खुप मोलाच आणि आवडिच वाटत.तुम्हाला मी मनापासून सैलूट करतो कारण मी एक रिटायर्ड वायुसेना अधिकारी आहे.खरच या dhkadhkichya काळात तुमच्या सारख्या व्यक्तीच्या मार्गदर्शनाची अत्यंत गरज आहे, ते पण युवा पीढ़ी ते vayovrdh लोकांना सुद्धा.परत एकदा तुम्हाला सलाम।
बरोबर आहे, सर्व प्रथम समाजाला प्राधान्य दिले पाहिजे. नाही तर समाजात किंमत शून्य होते, आणि सगळ्या गोष्टी मनाप्रमाणे मिळत नाही, "आयुष्यात एकमेकांना जर समजून घेतले" , दोन्ही बाजूंचा समान विचार केला,तर कुठल्याही अडचणी येणार नाहीत..एवढं मी ठामपणे सांगू शकतो... शिवाय २/३ विवाह संबंध घटस्फोट ( स्टॅंप पेपर तयार करण्यात आले होते, फक्त दाखल करायचे बाकी होते ) घ्यायला तयार झाले होते, अशा वेळी ते सामंजस्याने सोडविण्याचे काम परमेश्वराने माझ्याकडून करवून घेतले, आणि आज ते सुखाने व आनंदानें संसार करत आहेत, याचा आनंद आहे.
सर, छान माहिती उत्तम प्रकारे व्यक्त केली आहेत. पालक व तरुण पिढीला याची खूप गरज होती. ज्यांनी ज्यांनी हा व्हिडीओ पहिला व ज्यांनी कंमेण्ट ही केली आहेत त्यांनी खरच काही बाबी आचरणात आणावे या मध्ये मुलगा किंवा मुलगी असो....दोघांनसाठी ही उपयुक्त आहेत. धन्यवाद.. तुम्हां सर्वांना योग्य जोडीदार शोधण्यासाठी All The Best.
लग्न ही संकल्पना फारच सुरेख आहे तसच ती किती अडचणी ची होऊ शकते हे फार छान,सोपे करून सांगितले...सगळ्यांनीच येव्हढा समजुतदारपणा दाखवला तर जग सुंदर होऊ शकत.धन्यवाद 🙏
कितीही विचार केला तरी काळानुसार अनेक गोष्टी बदलत जातात जे आपल्या हातात कधीच नसतात त्यामुळे अति विचार न करता वेळेवर लग्न करायला हवे आणि ते टिकवण्याचा प्रयत्न करायला हवा... एक महिना भेटीगाठी घेऊन सुद्धा समोरची व्यक्ती कळण्याची शक्यता अतिशय कमी असते
साधं मुली सोबत बोलण्याची परवानगी सुद्धा नसते सर आज समाजाच्या खूप अपेक्षा वाढल्या आहेत मुली पेक्षा मुलीच्या बापाच्या अपेक्षा जास्त आहेत त्याना सरकारी नोकर च हवा असतो आज काल मुलगा होतकरु आहे का निर्वेसनी आहे का याचा काही देणंघेणं नाही फक्त जमीन नोकरी याला प्रथम प्राधान्य आहे ही लग्नाची परिस्थिती आहे
एवढं कधीच भेटता येत नाही.फक्त एकदाच सगळ्यांच्या समवेत पाहणं अन पसंद करणं एवढंच घडतं.एकच भेट तीही थोडक्यात ही आपली परंपरा आहे.खरतर काळाची सुसंगत नाही.म्हणून तुम्ही जे सांगता आहात ते सर्वच ज्येष्ठ श्रेष्ठ व्यक्तींनी एकावं.
🙏 मनाला त्तास देणारा सुंदर विषय निवडला. हे नविन Generation ऐकाला हव. त्याना जबाबदारी नको. मुलीना चाळीतला मुलगा नको. Flat वाला मुलगा हवा. मुलगा एकटा हवा. मुलीच्या अपेक्षा वाढलेल्या आहेत. मुलं घाबरतात.
This is not taught in education system. Very good sir... subjects like emotional intelligence, Introspection... understanding self is very much required.... Money machines human is today's mantra of people... unfortunate but true.
True. This is also because memorizing theory means education. You rightly mentioned emotional intelligence which was never our priority when we rushed for IQ!. Hopefully, we will soon have a better education system.
यजुर्वेंद्र मास्तर..... एकदम वस्तूनिष्ठ व जगणं सुंदर करण्यासाठी चे मार्गदर्शन केले आहे आपण.
सर मी आपल्याला खूप जवळून ओळखतो
आपलं व्यक्तिमत्त्व अप्रतिम आहे
उत्तम संस्कृती म्हणताय तर कोणता समाज म्हणायचय आपल्याला
उतरंड अभासी आहे
सर्वच समाजात उत्तम संस्कृती चे व निच संस्कृतीचे आहेत
सर्व मानसेच आहेत
आयुष्याचा वळणावर मिळालेले सुंदर विचार , धन्यवाद सर 🤗
सर, तुम्ही खरंच किती छान मार्गदर्शन करता. खरचं तुमच्यासारख्या व्यक्ती या समाजाला लाभणे म्हणजे भाग्यच आहे. आम्हाला तुमच्या विचारांचा अभिमान वाटतो
अप्रतिम विचार आहेत सरांचे.. आवर्जुन सर्वांनी चिंतन आणि मनन करावं 🙏
लोक बोलतात देव दिसत नाही पण लक्षात ठेवा देव असाच प्रकट होत असतो धन्यवाद सर मला तुमच्या मध्ये देव दिसला धन्यवाद आणि खूप छान सादरीकरण
Great speech, एकाच मराठी शब्दांत सांगायचे झाले तर, अप्रतिम
मी तुमची खूप आभारी आहे सर, तुमची माहिती माझा लाईफ साठी खूप महत्वाची ठरलीये. 💐💐🙏
समजदार ,ज्याला आनंदानी जगायचे त्याने हे विचारा आत्मसात करावे, खूप धन्यवाद सर.
सर खरंच तुम्ही ऑलराउंडर आहात. तुमचा अभ्यास व अनुभव एवढा जास्त आहे की तुम्ही कोणत्याही विषयावर भरपूर वेळ बोलू शकता. लग्नाचा विषय देखील तुम्ही अतिशय सुंदर पद्धतीने समजावून सांगितला. तुमच्यासारखे मार्गदर्शक असतील तर आम्हा तरूणांना आमच्या ध्येयापर्यंत पोहोचायला खूप मदत होईल.
नमस्कार सर,खरच तुमच मार्गदर्शन खुप मोलाच आहे.तुमचा तो दर्द भरा आवाज,अगदी कलवलीन सांगण खरच खुप मोलाच आणि आवडिच वाटत.तुम्हाला मी मनापासून सैलूट करतो कारण मी एक रिटायर्ड वायुसेना अधिकारी आहे.खरच या dhkadhkichya काळात तुमच्या सारख्या व्यक्तीच्या मार्गदर्शनाची अत्यंत गरज आहे, ते पण युवा पीढ़ी ते vayovrdh लोकांना सुद्धा.परत एकदा तुम्हाला सलाम।
बरोबर आहे, सर्व प्रथम समाजाला प्राधान्य दिले पाहिजे. नाही तर समाजात किंमत शून्य होते, आणि सगळ्या गोष्टी मनाप्रमाणे मिळत नाही, "आयुष्यात एकमेकांना जर समजून घेतले" , दोन्ही बाजूंचा समान विचार केला,तर कुठल्याही अडचणी येणार नाहीत..एवढं मी ठामपणे सांगू शकतो... शिवाय २/३ विवाह संबंध घटस्फोट ( स्टॅंप पेपर तयार करण्यात आले होते, फक्त दाखल करायचे बाकी होते ) घ्यायला तयार झाले होते, अशा वेळी ते सामंजस्याने सोडविण्याचे काम परमेश्वराने माझ्याकडून करवून घेतले, आणि आज ते सुखाने व आनंदानें संसार करत आहेत, याचा आनंद आहे.
असाच समजूतदारपणा सर्वांमध्ये आला तर, जीवन खूपच सोप्प आणी सुंदर होईल....
✔
आयुष्याच्या वळणावर भेटलेले सुंदर विचार
खूप समतोल विचार... अभिनंदन सर
माणूस कसा असावा अन् जीवन कसं सुंदर बनवता येतील हे उत्तम पद्धतीने समजावलं सर 🙏
सर, छान माहिती उत्तम प्रकारे व्यक्त केली आहेत. पालक व तरुण पिढीला याची खूप गरज होती. ज्यांनी ज्यांनी हा व्हिडीओ पहिला व ज्यांनी कंमेण्ट ही केली आहेत त्यांनी खरच काही बाबी आचरणात आणावे या मध्ये मुलगा किंवा मुलगी असो....दोघांनसाठी ही उपयुक्त आहेत. धन्यवाद.. तुम्हां सर्वांना योग्य जोडीदार शोधण्यासाठी All The Best.
लग्न ही संकल्पना फारच सुरेख आहे तसच ती किती अडचणी ची होऊ शकते हे फार छान,सोपे करून सांगितले...सगळ्यांनीच येव्हढा समजुतदारपणा दाखवला तर जग सुंदर होऊ शकत.धन्यवाद 🙏
खूप सुंदर मार्गदर्शन सर....त्रिवार धन्यवाद💐
Calculated risk & plan is necessary...संवाद साधता आलं पाहिजे....कुछ लोगों से माफी मांग ली और कुछ लोगों को माफ किया....nice line.
Our generation need to hear this
Khupch Sundar sir 🙏 100% agree with u
Khup sundar margadarshan kela ahe..... Aajachi pidhi Samjun ghetil ha ashavad balguya
Very nice 👍🙏
Inspirational n thought provoking for the youths 👍👌
खूप खूप धन्यवाद सर, मोलाचे मार्गदर्शन लाभले.
कितीही विचार केला तरी काळानुसार अनेक गोष्टी बदलत जातात जे आपल्या हातात कधीच नसतात त्यामुळे अति विचार न करता वेळेवर लग्न करायला हवे आणि ते टिकवण्याचा प्रयत्न करायला हवा...
एक महिना भेटीगाठी घेऊन सुद्धा समोरची व्यक्ती कळण्याची शक्यता अतिशय कमी असते
खूप मार्गदर्शक अशी माहिती.खूप खूप धन्यवाद
Sir thumb खूप छान बोलता तुमचे व्यक्तिमत्त्वाचा ठसा समाजाला खुप गरजेचे आहे nice spich
खूपच छान माहिती दिली सरांनी.... धन्यवाद सर 🙏
A very big message but in a very simple n grounded way your thoughts tells about you as a person
Respect for you 🙏
Khupch chhan sangitale
This is what I was needed😇😊 Thank you so much Sir for this😊😇😍
सर, खरच या माहितीचा खुपच गरज होती आणि ती माझ्यासाठी फायद्याची ठरली मनापासून धन्यवाद सर जी 🙏🙏
Tai tumi police officer ahat KY I like u police officer
Regard sir thank you again it was excellent I watched whole video your great sir
Good thinking process and guidance..
Thank you sir 😌
👌🙏very nice and detailed description given ,thanks.
खूप महत्त्वाचे मार्गदर्शन केले आहे सर 🙏🙏
अतिशय योग्यरित्या माहिती दिली सर खरच
Thanks sir based on reality u shared ..
सूदंर विचार आणण्यासाठी धन्यवाद सर
very help full sir tq for good guideline sir
Khupch chchan sir.👍 Thanks sir🙏
Khup changla sandesh dila sr.🙏👍
खूपच छान मार्गदर्शन सर 👍🏻....
Namskar Sar farchan Sar uttam marg dersan
साधं मुली सोबत बोलण्याची परवानगी सुद्धा नसते सर आज समाजाच्या खूप अपेक्षा वाढल्या आहेत मुली पेक्षा मुलीच्या बापाच्या अपेक्षा जास्त आहेत त्याना सरकारी नोकर च हवा असतो आज काल मुलगा होतकरु आहे का निर्वेसनी आहे का याचा काही देणंघेणं नाही फक्त जमीन नोकरी याला प्रथम प्राधान्य आहे ही लग्नाची परिस्थिती आहे
Vyasan aslelya muli evdya zalya ahet mag tya nirvyasni mulga ka shodhnar ghor kalyug
खुप खुप छान..!!😊
उत्तम मार्गदर्शन केले सर.....
खूपच छान माहिती आहे सर जीवनतिल
Very nice
अगदी बरोबर sir ji 👍
Chan sangitle Sir👌
Khupch chan.... Apratim
Great thought for now a days.
सुयोग्य सुंदर मार्गदर्शन... आजच्या काळात अत्यावश्यक आहे.. धन्यवाद 🙏
Very nice sir life is very beautiful enjoy🙏🙏
खूपच छान. धन्यवाद सर.
Khup chan sir👌👌
एवढं कधीच भेटता येत नाही.फक्त एकदाच सगळ्यांच्या समवेत पाहणं अन पसंद करणं एवढंच घडतं.एकच भेट तीही थोडक्यात ही आपली परंपरा आहे.खरतर काळाची सुसंगत नाही.म्हणून तुम्ही जे सांगता आहात ते सर्वच ज्येष्ठ श्रेष्ठ व्यक्तींनी एकावं.
🙏
मनाला त्तास देणारा सुंदर विषय निवडला. हे नविन Generation ऐकाला हव. त्याना जबाबदारी नको. मुलीना चाळीतला मुलगा नको. Flat वाला मुलगा हवा. मुलगा एकटा हवा. मुलीच्या अपेक्षा वाढलेल्या आहेत. मुलं घाबरतात.
उत्तम मार्गदर्शन 👍👍👍
Thank you so much sir 💐🙏 mla nkki tumhala bhetayla aavdel
Very very nice !
सर तुम्ही म्हणता ते आगदी बरोबर आहे.
🙇🙇
उत्तम मार्गदर्शन🙏
Khup mast vichyar ahe sr.
Thank you so much sir😊
Your guidance is very nice.
Abosultely right information sir.
खूप सुंदर मार्गदर्शन सर
Great!🙏🙏
Sir expecting more thought on this subject it should be in 2-3 parts Thanks again
Khup chan sir
great speech
Khupch Chan guidance sir
एकचं नंबर सर
Khup chaan sir.
Khup chan sir🙏
Thank you so much sir
Thank you sir 🙏
Sir khup chan..
खूपचं छान मागदर्शन केलं सर.
धन्यवाद... सर🙏
🙏🙏🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
Khup Chan sir
Thankyou sir
Thanks sir 🙏
Khupach chan mastar 😊
बरोबर सर धन्यवाद
Very nice explained sir
Mast margadarshan kelay
धन्यवाद सर
Very beautiful
This is not taught in education system. Very good sir... subjects like emotional intelligence, Introspection... understanding self is very much required.... Money machines human is today's mantra of people... unfortunate but true.
True. This is also because memorizing theory means education. You rightly mentioned emotional intelligence which was never our priority when we rushed for IQ!. Hopefully, we will soon have a better education system.
Khup sunder
Khupppppp sundar
Respect 🙏
Very good inspirational speech and guidelines for the youths n genration in the offing 👍👌🙏
Thanks sir
Kup chan Sir
खुपच छान