OBC Reservation: Mandal Commission काय होतं? VP Singh यांनी आरक्षण आणलं, शिफारस करणारे BP मंडल कोण?
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 14 ก.ย. 2023
- #BBCMarathi #mandalcommission #obcreservation #OBC #VPSingh
भारताचे तत्कालीन पंतप्रधान व्ही. पी. सिंग यांनी मंडल आयोगाची अंमलबजावणी करण्याची घोषणा केली. या मंडल आयोगानं सरकारी नोकऱ्यांमध्ये इतर मागासवर्गीयांना म्हणजेच ओबीसींना 27 टक्के आरक्षणाची शिफारस केली.
मात्र, व्ही. पी. सिंग यांच्या राजकीय धाडसाचं कौतुक करत असताना, एका नावाचा मात्र अनेकांना बऱ्याचदा विसर पडतो, ते नाव म्हणजे बिंदेश्वरी प्रसाद मंडल अर्थात, ज्या मंडल आयोगानं ओबीसांना 27 टक्के आरक्षण दिलं, त्या आयोगाचे प्रमुख बी. पी. मंडल यांचं.
हे बी. पी. मंडल कोण, ते कुठून आले होते, त्यांचा राजकीय प्रवास काय, त्यांची सामाजिक पार्श्वभूमी काय, हे आपण या लेखातून जाणून घेऊ.
लेखन - निवेदन - नामदेव काटकर
एडिटिंग - निलेश भोसले
___________
ऐका 'गोष्ट दुनियेची' - जागतिक घडामोडींचं विश्लेषण करणारं मराठी पॉडकास्ट इथे -
www.bbc.com/marathi/podcasts/...
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
www.bbc.com/marathi
/ bbcnewsmarathi
/ bbcnewsmarathi
देशात सर्वात मोठा प्रवर्ग असणाऱ्या ओबीसी समाजावर नेहमीच अन्याय होत आला आहे मग सरकार काँग्रेसचं असो की भाजपचं ??
ओबीसी आरक्षणासाठी विशेष प्रयत्न करणाऱ्या बी. पी. मंडल साहेब आणि व्ही.पी. सिंग साहेब यांचे ओबीसी समाजावर खूप उपकार आहेत. ओबीसी समाज त्यांचा सदैव ऋणी राहील..❤❤❤❤❤❤❤
Mandal aayog ha sarvat bogas aayog hota Karan sonar aani nhavi doghana obc madhe samil karane kiti yogya aahe,khar pahata donhi madhe khup farak aahe .
Obc madhe khup sare upgat pahijet tevha kuth sarvana saman hakk milel
K98😊
OBC samajavar eka kshatriyache fa upkar ahet. Thanks to V P Singh
खूप छान माहिती दिली
नामदेव सर
Jay OBC
खूप सुंदर माहिती दिली
ओबीसी साठी देव आहेत वी पी सिंग आणि बी पी मंडल.....बाकी कुणी ही नाही....
घरात फोटो लावले का?
घटनाकार सुद्धा पडले. ओबीसी च्या आरक्षणाची तरतूद घटनेत च केली होती.मंडल फक्तं अहवाल तयार केला.जनता दल सरकार न लागु केलं.तरी ओबीसी कमंडलू सोबत आहे त.
मग वी पी सिंग का पडले ते पण सांगा हे मंडल आयोग म्हणजे देशाची वाट लावणारं आयोग
असं व्हयं....बी पि मंडल आणि व्ही पि सिंग नसते तर देशातील सामाजिक न्याय आणि स्तर धुळीला मिळाला असता कधीच....😢