मी वाईट कमेंट करत नाही पण थोडा अभ्यास केला तर असे लक्षात येते की या आश्रमात सुशिक्षीत घरातलेच जास्त लोक असतात, कारण अशा घरामध्ये लहानपणा पासुनच संस्कार नसतात, मी आणि माझी मुले बस यवढेच ते जपत असतात, त्यामुळे तीच परंपरा कायम रहाते आणि ही साखळी तयार होते, हे आले आता त्यांची मुलेपण येणार, नंतर त्यांचीपण मुले येनार, ग्रामीन भागामध्ये असे कधीच होत नाही, कारण हे लोक मुलांना शिक्षणापेक्षा संस्कार देतात, पूर्वी तर असे म्हणतात की एखादा वाटसरू चालला असेल त्याने प्यायला पाणी मागीतले तर दोन घास खाऊन जा म्हणायचे ही आमची खेड्यातली संस्क्रुती, शहरात शेजारी कोण रहातय माहित नसते
खेड्यात सर्वात जास्त प्रेम मिळते अनोळखी व्यक्तीला पण शहरात कुत्रे घरी पोसली असतात का बर तर अनोळखी व्यक्ती घरी येऊ नये मनून पाणी जेवण तर दूरची गोष्ट आहे.
आपन म्हणतो आमच्या समाज सहा शात्र चारवेद अठरापूरान संत तुकाराम संत ज्ञानेश्वर संत मुक्त ताई धर्म गुरू ऐवढे ज्ञान सागनारे व आईवडलानी जीवनाचा ऐक छेकंद मिनिटं ऐकतास पूर्ण जीवन आणि नंतर आई वडलाचे कुत्रासारख जिवन जगाव लागते या समाजाला काय नाव दयाव जे म्हणतात आम्ही सहसणू सनातनी आम्ही हिंदु असे जे म्हणतात ते गु खातात का आता आम्ही शेतकरी ऐवढे कष्ट करून आम्ही आई वडीलाना विठ्ठल रूखमिनि मानतो त्याच हि पोट भरतो जगाच हि पोट भरतो आणि जगली जनावराच पोट भरतो ते केव्हा जेव्हा आमच्या डोक्यावर करजाचा बोज असतो तेव्हा आम्ही आई वडिल तर नाही हर जीव जनावराच पोट भरतो हे जे लोक आई वडलाना अनाथ आश्रमात नेवून टाकतात हे कोन पैदा करल जात आहेहे मानव दैते भूत राक्षस सैतान जीद प्राणी हे मला फक्त मानव भक्षक वाटतात
शेतकर्याचे आईवडील तसेच त्रास सहन करत राहतात घरीय एका रूममध्ये कसे तरी हातानी खातात . त्यांना खेडी मध्ये रहायल्या पुळे वृद्धाश्रमची कुठे आहे कसे आहे काही माहीती च नसते त्यामुळे ते कसेतरी तिथेच जिवण जगतात सध्यानरी खेड्यामध्ये पण म्हातारपण जगणे खुप भयानक परिस्थीती आहे .
Tyanchyakd paisa nastoy ny tr shetkari chya ghari mhatarya mansach kay hal hutet te mala mahit aahe tu nako shikau manus wait aasto shetkari manje ly changla aani nokariwala manje ly haramkhor he kuni sangitl
खेड्यामध्ये पण म्हातारपण खुप अवघडच आहे . त्यांना या आश्रमा विषयी माहीतीच मिळत नाही . खुप अपमानास्पद वागणून मुलांकडून सुनांकडून नातवाकडून मिळते पण शिव टी नावीलाज मृणून जिवण जगतात कोण मरतात . मार पण खातात मि ग्रामीण भागात च खेड्याम ध्ये 35 वर्षे आरोग्य विभागात सर्व्हीस केलीय . खुपच वेगवेगळे प्रकार पहायला मिळतात मुलाचे लगन झाले कि आईवडील एका रुममध्ये वेगळे हाताने करून खाने लागते. त्याचे आजारपण मध्ये पहात नाहीत हॉस्पीटल पध्ये दाखवत नाही . सेवा करत नाहीत घाणघाण शिविगाळ करतात .
या वृध्दाश्रमात मी प्रवचन सेवेसाठी गेलो होतो ते लोक खूप समाधानी दिसले पण माझ मन मात्र बैचेन झाल प्रत्येक एकादशीनिमित्त मी भेट देऊन निरपेक्ष प्रवचन सेवा करीन असा शब्द दिलाय
र्वध आश्रमा गेल्या च दुःख वाटाय ची काही च गरज नाही कारण सत्य युगात व्दापर युगात ले लोक एक वय झालं की वआणप्रस्त स्वीकारा या चे आणि परमार्थ कराय चे उगाच च मुलांना मुलींना नाव ठेउ नये किती हि दिवस संसार केला तरी तो सुटत नाही मुलं नातवंडे यात माणूस गुरफटला जातो उलट छान आहे कि पाहिजे तितका वेळ आपण नामस्मरणा साठी देउ शकतो संसारात राहिलं की घरातील काम करावे च लागतात आणि अपेक्षा वाढतात त्या पेक्षा खुप बरं आहे असं मला वाटतं राम क्रुष्ण हरी
ह्या ताई बोलतात रक्ताच्या नात्यापेक्षा बाहेरची नाती चांगली असतात पण मला असे वाटते की सर्वजण थोड्यावेळासाठी प्रेम दाखवतात पण कायमची ब्याद कोण ही लावून घेत नाही
वृध्दाश्रमात राहणारे बहुतांशी जेष्ठ खुषच आहेत ! चित्र विचित्र ऐकलेल्या कथा इथे दिसत नाही ! ईश्वर आश्रम चालविणाऱ्यानच महाकल्यान करो आणि वास्तव्य करणाऱ्यांचे आयुष्य सुखा समाधानान राहो !😊
सर्व प्रथम जय्या लोकांनी हा कार्यक्रम धाखवला त्या व तो समाजात दाखवला त्यांचे फार अभरी .आज फार गरज आहे.ही काळाची गरज.मंझे लोक सॉर्थी झाले.जा कोणी है काम करीत आहे. ताण्यांचे फार आभारी.
Kai he jagat kai chalale aahe Mala far biti vatate paise khup aahe. Property khup aahe Mulga aahe Muli aahe pan buddihin manse mule muli zali tar kai karayche kai ani kase sangayche paise khup aahe mag dusra marag nahi sarve. mulmulina. Manat nastana. dyayche padte Or konala tari dyayche padtatach apanoai sarve paise. Modi shakta.nahi apan 60 70 varshe kam karayche jevan mahag aste manun paehaji khaychi upashi rahayche paise jamvayche ani apan upbhog grvi shakat nahi kai he yalach mantat nashib bhog Prarabdda kivva Atmhatya karaychi kai karayche kalat nahi disat nahi aikala yey nahi manat gonddal zala aahe dev krupa karo ani sarvana chat like buddi devo ashi mi Devakade prathana kartho 🌹🌹🌹🌹🌹🙏🏻🙏🏻🙏🏻🌷
आई आणि वडील यांना वृद्धाश्रमात ठेवणे हि किती मोठी शोकांतिका आहे. अशा मुलांचे काय करायचे.निसर्गाचा नियम आहे कि जे पेराल तेच उगवणार आहे. यांची पण हिच परिस्तिथी होणार आहे. तुम्हाला सर्वांना निरोगी व उदंड आयुष्य लाभो हिच ईश्वचरणी प्रार्थना आहे
माझ्या मते वृध्दि आश्रमध्ये जर तिथे गरजेपुरत्या सुखसोई असतील,येतील लोकांचे प्रेम मीळत असेल, आध्यात्मिक ज्ञान मीळत असेल,आपुलकीने काळजी घेत असतील,हसतं खेळतं वातावरण असेल तर मायेतून मुक्ति मीळवण्याची ही एक चांगली संधी समजून आनंदाने तिथे राहव. खर तर मायेतून मुक्ति मीळवण हाच खरा उद्देश्य आहे माणसाचा. पण मरे पर्यंत हा माझा,तो माझा, नात नातू माझा, माझ माझ करता करता एक दिवस निघून जाणार. मग काय मीळवल माणसाच्या जन्माला येऊन? मोक्ष हवा असेल तर रामनाम जपावा.
मोक्ष प्राप्ती साठी वृध्दाश्रम हा पर्याय नाही . त्यासाठी आईवडीलांना त्यांच्या घरात राहु देणे आणि मुलां नी सुनांनी नावांनी त्याची प्रॉपर्टी न घेता घर सोडुन जाणे व वृध्दाना त्यांच्या घरात त्याचा संपती चा आनंद घेऊ देणे . तुम्ही जे विचार मांडले ते चुकीचे आहे. पण तसे होत नाही . .....
Agadi barobar aahe. Apan swatahch jara alipta rahayla hawa ani apeksha ajibaat karaychi nahi. He ugach mulanche kartawya ugalat basnyacha mindset change karna garjecha ahe
मी आता 59 आहे....गाण्याचा प्रोग्राम करतो.... मित्राच्या लग्न कार्यात प्रोग्रॅम साठी पंढरपूरला आलो. होतो.... परत कधी yog आला तर नक्की वृद्धाश्रमात येऊन जाईन.... सर्व काही सर्वांचे प्रसंग ऐकताना..माझ्यासमोर ही प्रसंग उभा राहतो..की आपलं काय होईल...? अक्षरशः डोळ्यात पाणी तारारल.. पण सर्वांची हिम्मत पाहुन मला ही बळ मिळालं. कारण मला ही दोन सुना आल्या आहेत... जे दादा कार्य करत आहेत. त्यांना माझा साष्टांग नमस्कार!आणि दंडवत!🙏💐💐 साहेब धन्यवाद!🙏💐🙏
जातीपातीच्या भिंती या वयात आपोआप गळून पडतात आणि उरतॊ फक्त विशुद्ध मानवी संबंध. त्याला अध्यात्माची जोड मिळाली की सर्व वेदना, अपेक्षा, उपेक्षा यांना मुळीच थारा उरत नाही. आश्रमात अशा निराधार वृद्ध लोकांची आपुलकीने सेवा करणाऱ्या सर्वाचे मनापासून आभार.
वृध्दाश्रम वाले भाऊ नां कोटी कोटी धन्यवाद शहरी भागापेक्षा खेडे गावात गरीब लोक राहतात शेती करतात कीती ही खराब परिस्थिती तरीही आजी आजोबा असो किंवा आई वडील असो तरीही संभाळतात🙏🙏🙏
कोणीही वाईट कॉमेंट करू नका. ज्याला त्याला स्वतःचे प्रॉब्लेम्स असतात. रिॲलिटी माहीत नसते आपल्याला . उलट इथे सगळे कमीतकमी उरलेले आयुष्य चांगले जगतात. नाहीतर उगचं एकत्यानी आयुष्य घालवणे वाईट असत खुप.
माझी एक विनंती आहे प्रतेक आई वडील यांनी आपल्या मलमता या आश्रमाला दान करा व तुमचे नातू पण तुमच्या मुलांना या आश्रमात पाठवणार आहे मी शेतकरी पुत्र आहेत जय श्री राम जय किसान 😂❤🎉😢😮😊
कौटूंबिक तनावामुळे जेव्हा समाज, नाते,पोलीस, न्यायालय,खोट्याची बाजू घेतात तेव्हा मानसीक स्थिती साथ सोडते व आपलं कुणी नसल्याची जाणीव होते व ह्या गोष्टी अवलंबावा लागतो.
राम कृष्ण वासुदेव हरी, माऊली ,प्रथम आश्रम चालक,श्री हरी भक्त परायण माऊली श्री तनपुरे बाबा यांना साष्टांग दंडवत ,कारण सध्या स्वताहाचे मुले आई वडीलांना सांभाळण्यास तयार नाही ज्यांचे भगवंता समान आपल्यावर उपकारआहे ते मुले आई आणि वडिलांना संभाळत नाही , परंतु श्री आपले तनपुरे बाबा त्यांना अगदी आपल्या आई वडिलांन प्रमाणे संभाळतात त्यांना अगदी प्रेम पुर्वक जय हरी श्री ज्ञानेश्वर माऊली त्यांच्यावर क्रुपा करो व तसेच त्यांच्या कुटुंबीयांना सुखी ठेवो , त्यांची सर्व बाजुंनी भरभराट होवो हि मी श्री ज्ञानेश्वर माऊली जवळ मागणे मागतो, राम कृष्ण वासुदेव हरी, माऊली
ते सगळे आजी आजोबा बोलतात ते बरोबर आहे तेना तीथ सूख आहे ते घरात मीळत नाही कारण घरात कुणाला वेळच नाही तेना बोलायला कुणी तेचेसी बोलत नाहीत नीट सभाळत नाहीत ते पेक्षा तीथ बर वाटतं तीथ एकामेकासी छान राहतात घरा पेक्षा तीथ तेचा वेळ छान जातो खूप खूप छान विडीऔ बणवला
माझ्या वरती तर माझ्या आई वडिलांचे इतके उपकार आहेत की मी पूर्ण जन्म सेवा करूनही फेडू शकणार नाही...वेळ आली तर शक्य होईल तितके पैसे कमावून गावी जाऊन शेती करेल आणि आई वडिलांची शेवटपर्यंत सेवा करेल
आज काल वृद्धाश्रम हे बदलेले आहे. काही जण स्वतः पैसे भरून राहतात घरी कोणी नसते एकटे राहणे होत नाही. काही मजबुरी म्हणून राहतात पण ज्यांच्या कडे पैसे नाही ते लोक रस्त्यावर च राहतात
आई वडिलांनी आपला मुलगा,मुलगी,यांची सगळी स्वप्न पूर्ण करतात...रक्तच पाणी करून त्यांचे सर्व लाड,शिक्षण,पूर्ण करतात...पण जेव्हा मुलगा ,मुलगी.मोठे होऊन स्वतच्याच आई वडिलांना...विसरतात ते मूल कसलं...मला म्हणायचं नाही की मुलांनी एवढं पण मोठ होऊ नाही की आपल्या आई वडीलांना कायमच विसरून जाता येईल....संस्कार पाहिजेत खूप वाईट वाटलं ...की ह्या आश्रमात एकही शेतकरी ,किंवा ,गरीब घरातील वृद्ध नाही...सगळे नोकरदार वर्ग मधील आहेत
मुलांबद्दल आई-वडिलांना प्रेम असणं ही गोष्ट नैसर्गिक आहे पण आई-वडिलांबद्दल मुलांना प्रेम असणं जाणीव असणं हे वाढत्या वयात आपण कसं वागावं याचं सामंजस्य ज्या पालकांमध्ये आहे त्यांच्या बाबतीत शक्य आहे. असे व्हिडिओ बघून परका माणूस सुद्धा भावनाशील होतो मग एवढ्या चांगल्या आई-वडिलांच्या पोटी जन्म घेणारे निष्ठुर कसे काय असतील? जरूर पालकांनीही समजदारी दाखवून आनंदाने बदल करून घ्यायला हवा संघर्ष करून शेवटी ही आपण आपल्याच मुलांना दोषी ठरवून या जगातून जाऊ नये. माझ्या या म्हणण्याला थोडे पालक अपवादही असू शकतात पण पूर्ण आयुष्य जर ज्यांनी मुलाबाळांसाठी वेचलं त्यांनी काळाची गरज किंवा सुविधा म्हणून आपले म्हातारपण देवाच्या चरणी अर्पण करून आनंदाने जगावे कारण शेवट हा देवाच्या चरणी झालेला कधीही चांगला मुलांवर नाराज राहून शिव्याशाप देऊन जीवनाचा अंत करू नये
काही असो आता प्रत्येकाने ह्या परिस्थिती ला सामोरे जायला पाहिजे. ह्या करता जिवंत पणी आपली मालमत्ता मुलांच्या नावावर करू नका, गुंतवणूक कशी करावी ह्याची माहिती करून घेणे आवश्यक आहे वेळप्रसंगी मुलावर मुलीवर कायदेशीर कारवाई भरपाई करावी
कोणीही मध्यम वर्गातील या आश्रमात वृध्द दिसून येत नाहीत. सुशिक्षित कुंटुबातील वृध्द या आश्रमात आहेत मातोश्री आश्रमाचे व ह.भ.प. तनपुरे महाराजाचे आशिर्वादाने सर्वाना हक्काचे घर व जोडलेली कुंटुबातील सदस्य मिळणे हीच पुर्व पुण्याई मिळणे साक्षात ईश्वरी आशिर्वाद..! 🙏
हे पहा बेड रीडन असेल तर काय कराल जर किती केल तर शिव्या मिळत असतील आणि घरातील बाई सकाळी जर 6,40घर सोडत असेल तर कुठल्या बाईशी पटवून घेतलं नाही तर मला ह्या गोष्टीच उत्तर दया
वृद्धावस्था एक बालपण असते,मी फार सुखी आहे,मझ्या जवळ आने वृध्द बालके आहेत,त्यात माला भरपूर मानसिक समाधान मिळवून देतात, आपणास सर्वांना खूप खूप शुभेच्छा, आणि सादर प्रणाम, आपला एक सामान्य आरोग्य सेवक, डॉ प्रसाद, आळंदी.मी गेली अनेक वर्षे महाराष्ट्र भर बऱ्याच वृध्श्रम ला भेट दिली,ह्या आश्रमाला भेट देऊ इच्छितो,कारण ह्या आश्रमात अध्यात्मिक वातावरण जाणवते. जाय हरि विठ्ठल माऊली l
खुप मोठे पन आहे त्यांचे कुणीही मुलांबद्दल काहीही बोलले नाहीत मॅनेजर साहेबांना भरभरुन आशिर्वाद दिले माझे मन भरून आले एकच बोलेन ज्यांनी तुम्हाला चालायला शिकवले त्यांना नका सोडु आसे ,,,,,,,,,, 😭😭😭
मी माझ्या आईची अंतिम क्षणापर्यंत काळजी घेतली.
अगदी डायपर लावण्यापर्यत.
मी खुप भाग्यवान आहे.
🙏🙏🙏🙏🙏🙏
❤❤❤❤❤❤❤❤❤
आपण भाग्यवान.
Mahan vyakti 😢
खरच तुम्ही नशीबवान आहात सलाम तुमचा कार्याला🙏🙏
मी वाईट कमेंट करत नाही पण थोडा अभ्यास केला तर असे लक्षात येते की या आश्रमात सुशिक्षीत घरातलेच जास्त लोक असतात, कारण अशा घरामध्ये लहानपणा पासुनच संस्कार नसतात, मी आणि माझी मुले बस यवढेच ते जपत असतात, त्यामुळे तीच परंपरा कायम रहाते आणि ही साखळी तयार होते, हे आले आता त्यांची मुलेपण येणार, नंतर त्यांचीपण मुले येनार, ग्रामीन भागामध्ये असे कधीच होत नाही, कारण हे लोक मुलांना शिक्षणापेक्षा संस्कार देतात, पूर्वी तर असे म्हणतात की एखादा वाटसरू चालला असेल त्याने प्यायला पाणी मागीतले तर दोन घास खाऊन जा म्हणायचे ही आमची खेड्यातली संस्क्रुती, शहरात शेजारी कोण रहातय माहित नसते
आज वाटसरूला खाऊन जा म्हटले तर तो रोज खायला येईल, मग दिसेल संस्कृती.
खेड्यात सर्वात जास्त प्रेम मिळते अनोळखी व्यक्तीला पण शहरात कुत्रे घरी पोसली असतात का बर तर अनोळखी व्यक्ती घरी येऊ नये मनून पाणी जेवण तर दूरची गोष्ट आहे.
गावाकडे भावकी आसती त्यांच्या मूळे शेतकरी आई वडील सभाळत
He fact ahe pn. Shetkri kutumbatil kdhich aai wadilanwr ashi pristhiti yet nhi.
Aashirwad parmeshwara coronavirus
आपन म्हणतो आमच्या समाज सहा शात्र चारवेद अठरापूरान संत तुकाराम संत ज्ञानेश्वर संत मुक्त ताई धर्म गुरू ऐवढे ज्ञान सागनारे व आईवडलानी जीवनाचा ऐक छेकंद मिनिटं ऐकतास पूर्ण जीवन आणि नंतर आई वडलाचे कुत्रासारख जिवन जगाव लागते या समाजाला काय नाव दयाव जे म्हणतात आम्ही सहसणू सनातनी आम्ही हिंदु असे जे म्हणतात ते गु खातात का आता आम्ही शेतकरी ऐवढे कष्ट करून आम्ही आई वडीलाना विठ्ठल रूखमिनि मानतो त्याच हि पोट भरतो जगाच हि पोट भरतो आणि जगली जनावराच पोट भरतो ते केव्हा जेव्हा आमच्या डोक्यावर करजाचा बोज असतो तेव्हा आम्ही आई वडिल तर नाही हर जीव जनावराच पोट भरतो हे जे लोक आई वडलाना अनाथ आश्रमात नेवून टाकतात हे कोन पैदा करल जात आहेहे मानव दैते भूत राक्षस सैतान जीद प्राणी हे मला फक्त मानव भक्षक वाटतात
शेतकऱ्याची आई-वडील कधी आश्रमा नसतातच 😢😢
भरपुर आहेत दादा
अरे आमच्या हिंदूं संस्कृतीची असली शिकवण नाही खालच्या जातीतली लोकं आहेत ही 😡
Ho
शेतकर्याचे आईवडील तसेच त्रास सहन करत राहतात घरीय एका रूममध्ये कसे तरी हातानी खातात . त्यांना खेडी मध्ये रहायल्या पुळे वृद्धाश्रमची कुठे आहे कसे आहे काही माहीती च नसते त्यामुळे ते कसेतरी तिथेच जिवण जगतात सध्यानरी खेड्यामध्ये पण म्हातारपण जगणे खुप भयानक परिस्थीती आहे .
Tyanchyakd paisa nastoy ny tr shetkari chya ghari mhatarya mansach kay hal hutet te mala mahit aahe tu nako shikau manus wait aasto shetkari manje ly changla aani nokariwala manje ly haramkhor he kuni sangitl
मुलांचा विचार न करता आपले आयुष्य खूप सुंदर जगा. माणूस या जगात एकटा आला आणि एकटा जाणार
डॉक्टर इंजिनिअर होतात त्यांचेच आई वडील आश्रमात आहेत कोणा शेतकऱ्याचे आई वडील आश्रमात नाही ही एक महाराष्ट्राची संस्कृती आहे
खेड्यामध्ये पण म्हातारपण खुप अवघडच आहे . त्यांना या आश्रमा विषयी माहीतीच मिळत नाही . खुप अपमानास्पद वागणून मुलांकडून सुनांकडून नातवाकडून मिळते पण शिव टी नावीलाज मृणून जिवण जगतात कोण मरतात . मार पण खातात मि ग्रामीण भागात च खेड्याम ध्ये 35 वर्षे आरोग्य विभागात सर्व्हीस केलीय . खुपच वेगवेगळे प्रकार पहायला मिळतात मुलाचे लगन झाले कि आईवडील एका रुममध्ये वेगळे हाताने करून खाने लागते. त्याचे आजारपण मध्ये पहात नाहीत हॉस्पीटल पध्ये दाखवत नाही . सेवा करत नाहीत घाणघाण शिविगाळ करतात .
Br😂😂😂
As kahi nahi,
Pahilet, kiti shetkari aai babana saambhaltat
Te ujedat nahi yet
शेतकऱ्यांचे आई बाप कधीही दिसणार नाहीत 💯💯
या वृध्दाश्रमात मी प्रवचन सेवेसाठी गेलो होतो ते लोक खूप समाधानी दिसले पण माझ मन मात्र बैचेन झाल प्रत्येक एकादशीनिमित्त मी भेट देऊन निरपेक्ष प्रवचन सेवा करीन असा शब्द दिलाय
तनपुरे बाबा तुम्हाला पांडुरंगाचे खुप आशीर्वाद आहेत. तुम्ही करत असलेले काम हे परमेश्वराची सेवा आहे. तुम्हाला कोटी कोटी प्रणाम 🙏
मॅनेजर ला किती वडिलांचे आशीर्वाद मिळत आहे , जे मुलं करत नाही ते सुख वृद्धाश्रमात मिळत आहे खूप ग्रेट मॅनेजर साहेब स्लॅम तुमच्या कार्याला👍👍👍👌👌💐💐
सलाम.. आपणास पांडूरंग सदैव आनंदी ठेवो
सलाम नाही - प्रणाम बोला. सलाम बोलायला आपण सुलेमान आहोत का ?
जय श्री राम ❤
खरच शेतकरी मुलाला मुली नाकारतात.परंतु शेतकरी मुलगा कधीच आपल्या आईडिलांना सोडत नाही
💯 खरे aahe👍
तळेगांव च्या आजी आतून कुठं तरी दुःखी आहेत त्यांचं दुःख परमेश्वर दूर करो हीच प्रार्थना राम कृष्ण हरी
दादा तुमच्या या कामाला लाख लाख शुभेच्छा हा व्हिडिओ पाहून डोळे तर भरून आलेच आले पण अंतकरण
सुद्धा गहिवरून आले
र्वध आश्रमा गेल्या च दुःख वाटाय ची काही च गरज नाही कारण सत्य युगात व्दापर युगात ले लोक एक वय झालं की वआणप्रस्त स्वीकारा या चे आणि परमार्थ कराय चे उगाच च मुलांना मुलींना नाव ठेउ नये किती हि दिवस संसार केला तरी तो सुटत नाही मुलं नातवंडे यात माणूस गुरफटला जातो उलट छान आहे कि पाहिजे तितका वेळ आपण नामस्मरणा साठी देउ शकतो संसारात राहिलं की घरातील काम करावे च लागतात आणि अपेक्षा वाढतात त्या पेक्षा खुप बरं आहे असं मला वाटतं राम क्रुष्ण हरी
Thanku sir....
आई वडिलांना सांभाळा रे नंतर आपली देखील अशीच अवस्था होणार आहे हे लक्षात ठेवा 🥺🙏
प्रतेक मुलांनी जन्म दात्याना संभाळलेच पाहिजे. उदया मुलांना हिच वेळ येणारच.
मी पण गेले होते या वृध्द आश्रमात या माय बापाला भेटायला यांच्या साठी खूप कविता मी यांना वाचून व गाऊन दाखवले दोन तास यांच्या त रमले व यांचे मनोरंजन केले
🎉🎉आईवडील हे खरे दैवत असतात देवा पेक्षा जास्त श्रेष्ठ आहे 🎉🎉
जे भाऊ बहीण असे सेवेचे काम करतात त्यांना माझा सलाम आहे.
Mahan vyakti 😢
तनपुरे महाराजांसारखे युगपुरुष अजून पुढे याव गरजू आई-वडिलांना ज्याच्यावर प्रसंग पडले त्यांना
या तनपुरे महाराज मठातील वृदाश्रम लोकांची सेवा नियोजन करणार्या लोकांना कोटी कोटी प्रणाम💐🍄
ह्या ताई बोलतात रक्ताच्या नात्यापेक्षा बाहेरची नाती चांगली असतात पण मला असे वाटते की सर्वजण थोड्यावेळासाठी प्रेम दाखवतात पण कायमची ब्याद कोण ही लावून घेत नाही
वृध्दाश्रमात राहणारे बहुतांशी जेष्ठ खुषच आहेत ! चित्र विचित्र ऐकलेल्या कथा इथे दिसत नाही ! ईश्वर आश्रम चालविणाऱ्यानच महाकल्यान करो आणि वास्तव्य करणाऱ्यांचे आयुष्य सुखा समाधानान राहो !😊
अगदी बरोबर
वृद्धाश्रम हे तनपुरे बाबा चारोधाम ट्रस्ट च्या अंतर्गत येते. संस्थेचे अध्यक्ष आ.ह.भ.प. बद्रीनाथ महाराज तनपुरे यांच्या मार्गदर्शनाखाली चालते.
आलेल्या प्रसंगाला आनंदाने समोर जायचे.
व जी परिस्थिती असेल त्याला आनंदाने समोरे
जावे.
तनपूरे बाबा की जय.
ओम राम कृष्ण हरी विठ्ठल
😢 मी पण श्रीमंत झालो की अतिशय चांगले आश्रम खोलनार
Godfather
सर्व प्रथम जय्या लोकांनी हा कार्यक्रम धाखवला त्या व तो समाजात दाखवला त्यांचे फार अभरी .आज फार गरज आहे.ही काळाची गरज.मंझे लोक सॉर्थी झाले.जा कोणी है काम करीत आहे. ताण्यांचे फार आभारी.
ज्या आईवडिलांना अशा वृद्धाश्रमात राहण्यास भाग पाडनारी मुलं सुद्धा कधि सुखी राह शकत नाही .
डोळ्यात पाणी आलं,
आपणा सर्वांना ऊंदड आयुष्य लाभो हिच ईश्वरचरणी प्रार्थना करतो
Khup vait वाटते 😢हे पाहून काय चालू आहे जीवनात तेच समजत नाही
😢
रक्ताचे पाणि करुन कष्टानं उच्चशिक्षित केलेल्या मुलांचेच आईवडिल वृद्धाश्रमात का आहेत? खरच गोरगरीब,शेतकरीच्या मुलांना सलाम...अनुभवाचे बोल
आदरणीय भारत भाऊ आपले मनापासून आभार खुपच आदर्श व सत्य मुलाखत आपण प्रसारित केली आहे
घरात कधी खुप वाईट परिस्थिती असते एकटे पडतात सुना मुलाला नातवा ना आजी आजोबा सोबत बोलू देत नाही अपमान करतात त्यापेक्षा हे लोक खुप छान आहे
Hoy khare aahe/kitihi shikalelya suna asalya tari ashacha vagatat lochata sarkhe jine hote 😮
Hoy हो खुप वाईट परिस्थिती आहे
😢😢 speechless
सगळ्यांना प्रेमपूर्वक नमस्कार❤
Kai he jagat kai chalale aahe Mala far biti vatate paise khup aahe. Property khup aahe Mulga aahe Muli aahe pan buddihin manse mule muli zali tar kai karayche kai ani kase sangayche paise khup aahe mag dusra marag nahi sarve. mulmulina. Manat nastana. dyayche padte Or konala tari dyayche padtatach apanoai sarve paise. Modi shakta.nahi apan 60 70 varshe kam karayche jevan mahag aste manun paehaji khaychi upashi rahayche paise jamvayche ani apan upbhog grvi shakat nahi kai he yalach mantat nashib bhog Prarabdda kivva Atmhatya karaychi kai karayche kalat nahi disat nahi aikala yey nahi manat gonddal zala aahe dev krupa karo ani sarvana chat like buddi devo ashi mi Devakade prathana kartho 🌹🌹🌹🌹🌹🙏🏻🙏🏻🙏🏻🌷
जगी ज्यास कोणी नाही त्यास देव आहे आणि वर्णन काहीच करु शकत नाही 🎉🎉🎉🎉
आई आणि वडील यांना वृद्धाश्रमात ठेवणे हि किती मोठी शोकांतिका आहे. अशा मुलांचे काय करायचे.निसर्गाचा नियम आहे कि जे पेराल तेच उगवणार आहे. यांची पण हिच परिस्तिथी होणार आहे. तुम्हाला सर्वांना निरोगी व उदंड आयुष्य लाभो हिच ईश्वचरणी प्रार्थना आहे
, ,,,,,भक्त पुंडलिकाच्या गावात हे ऐकायला ,बघायला मिळावं हे आपलं दुर्दैव, ,,,
माझ्या मते वृध्दि आश्रमध्ये जर तिथे गरजेपुरत्या सुखसोई असतील,येतील लोकांचे प्रेम मीळत असेल, आध्यात्मिक ज्ञान मीळत असेल,आपुलकीने काळजी घेत असतील,हसतं खेळतं वातावरण असेल तर मायेतून मुक्ति मीळवण्याची
ही एक चांगली संधी समजून आनंदाने
तिथे राहव.
खर तर मायेतून मुक्ति मीळवण
हाच खरा उद्देश्य आहे माणसाचा.
पण मरे पर्यंत हा माझा,तो माझा,
नात नातू माझा, माझ माझ करता करता
एक दिवस निघून जाणार.
मग काय मीळवल माणसाच्या जन्माला येऊन?
मोक्ष हवा असेल तर रामनाम जपावा.
मोक्ष प्राप्ती साठी वृध्दाश्रम हा पर्याय नाही . त्यासाठी आईवडीलांना त्यांच्या घरात राहु देणे आणि मुलां नी सुनांनी नावांनी त्याची प्रॉपर्टी न घेता घर सोडुन जाणे व वृध्दाना त्यांच्या घरात त्याचा संपती चा आनंद घेऊ देणे . तुम्ही जे विचार मांडले ते चुकीचे आहे. पण तसे होत नाही . .....
Agadi barobar aahe. Apan swatahch jara alipta rahayla hawa ani apeksha ajibaat karaychi nahi. He ugach mulanche kartawya ugalat basnyacha mindset change karna garjecha ahe
Mala tumche wichar khup awadle. Pan paramarthala adhi lagawa lagta, wruddh jhalyawar nahi. Aplya peki kiti loka kharach paramartha seriously prayatna kartat? Mag itka manasik bal Bhagwantanchya krupene milata ki sukha dukkhancha kahi farak padat nahi. Kuthalyahi paristhitit ananda ani manachi shanti dhalat nahi. Pan hya sathi kharokhar manobhave upasana adhi pasun hawi...retire jhalyawar baghu ha attitude nahi chalat. Mag vruddhashram aso ki ghar, kuthalyahi paristhitit samadhanat rahane shakya ahe.
Jai Mata di
❤
मी आता 59 आहे....गाण्याचा प्रोग्राम करतो.... मित्राच्या लग्न कार्यात प्रोग्रॅम साठी पंढरपूरला आलो. होतो.... परत कधी yog आला तर नक्की वृद्धाश्रमात येऊन जाईन.... सर्व काही सर्वांचे प्रसंग ऐकताना..माझ्यासमोर ही प्रसंग उभा राहतो..की आपलं काय होईल...?
अक्षरशः डोळ्यात पाणी तारारल.. पण सर्वांची हिम्मत पाहुन मला ही बळ मिळालं.
कारण मला ही दोन सुना आल्या आहेत...
जे दादा कार्य करत आहेत. त्यांना माझा साष्टांग नमस्कार!आणि दंडवत!🙏💐💐
साहेब धन्यवाद!🙏💐🙏
आश्रम म्हणजे देवालय याची नोंद फक्त परमेश्वर घेतो 🙏🙏🙏
जातीपातीच्या भिंती या वयात आपोआप गळून पडतात आणि उरतॊ फक्त विशुद्ध मानवी संबंध. त्याला अध्यात्माची जोड मिळाली की सर्व वेदना, अपेक्षा, उपेक्षा यांना मुळीच थारा उरत नाही. आश्रमात अशा निराधार वृद्ध लोकांची आपुलकीने सेवा करणाऱ्या सर्वाचे मनापासून आभार.
वृध्दाश्रम वाले भाऊ नां कोटी कोटी धन्यवाद शहरी भागापेक्षा खेडे गावात गरीब लोक राहतात शेती करतात कीती ही खराब परिस्थिती तरीही आजी आजोबा असो किंवा आई वडील असो तरीही संभाळतात🙏🙏🙏
आई वडीलांना अगदी जीवनामध्ये अडचणी आल्या तरी चालेल पण आई वडीलांना आशय दाखवून नका
व्यवस्थापन टीमची कामगिरी अतिशय उत्तम उदाहरण दिसते आणि ते आपण समोर आणले, विकास भरकटला असे चित्र निर्माण झाले आहे या कलियुगात.
आई वडील हेच दैवत त्यांना सांभाळा नाहीतर पाप लागणार त्यांना वृध्दाश्रम तरी आहे. तुम्हाला नरकाश्रम लक्षात ठेवा
सांगलीचे आजोबा...history cha khup गाढा study ahe tyancha...khup kahi shiklo yanchaykdun...😊kiti आठवणी आहेत सर्वांसोबत..❤miss u all.
कोणीही वाईट कॉमेंट करू नका. ज्याला त्याला स्वतःचे प्रॉब्लेम्स असतात. रिॲलिटी माहीत नसते आपल्याला . उलट इथे सगळे कमीतकमी उरलेले आयुष्य चांगले जगतात. नाहीतर उगचं एकत्यानी आयुष्य घालवणे वाईट असत खुप.
अगदी बरोबर बोललात.
Correct 👍
अगदी बरोबर
धन्यवाद भाऊ तुमचे कि तुम्ही इतकी सुंदर मुलाखत घेतली ऐकुन मन भरून आले कुठे गेली माणसातील माणुसकी
राक्षे भाऊ खरंच पुर्वजन्मीच्या पुण्याई मुळे एवढे सर्वांचे तारणहार बनलात रक्ताचे नाते ऋणानुबंधामुळे किती तोकडे आहे हे समजले ❤❤❤
🙏🙏🙏
सुना मुलगा नातवंडं यापासून आपल्याला तोडायचे मात्र चांगलं करतर,ही खरी गोष्ट.
माझी एक विनंती आहे प्रतेक आई वडील यांनी आपल्या मलमता या आश्रमाला दान करा व तुमचे नातू पण तुमच्या मुलांना या आश्रमात पाठवणार आहे मी शेतकरी पुत्र आहेत जय श्री राम जय किसान 😂❤🎉😢😮😊
अध्यात्मिक वातावरण आहे 🙏
फक्त पतीव्रताच सासुसासरे सांभाळु शकतात.
त्रास असल्याशिवाय कुणी ही घर सोडत नाही पन बघा आई वडील यांनाच म्हणतात कुणीही मुलांची चुक काढली नाही यालाच आई म्हणतात
🤣
अरे आमच्या हिंदूं संस्कृतीची असली शिकवण नाही खालच्या जातीतली लोकं आहेत ही 😡
धन्यवाद भाऊ आपण व्यवस्थित माहिती दिल्याबद्दल असे सामाजिक सामाजिक प्रश्न समाजासमोर आणावेत
कौटूंबिक तनावामुळे जेव्हा समाज, नाते,पोलीस, न्यायालय,खोट्याची बाजू घेतात तेव्हा मानसीक स्थिती साथ सोडते व आपलं कुणी नसल्याची जाणीव होते व ह्या गोष्टी अवलंबावा लागतो.
अतिशय छान व तितकेच सत्य परिस्थितीचे योग्य मनोगत आहे आपणास मनःपूर्वक धन्यवाद 👌🙏
श्री . भारत शिंदे ,news इंदिया पंढरपूर
वृद्धाश्रमतील सर्व जेष्ठ नागरिकांची मुलाखत आपण अतिशय सुंदर घेतली . खूप छान वाटलं...
आविनाश मांगले ,पंढरपूर .
अतिशय भावनिक व मन सुन्न करणारी बातमी दाखवली धन्यवाद पत्रकार बंधू👃👃
Mi veda zalo n radtho 🌹🙏🏻
राम कृष्ण वासुदेव हरी, माऊली ,प्रथम आश्रम चालक,श्री हरी भक्त परायण माऊली श्री तनपुरे बाबा यांना साष्टांग दंडवत ,कारण सध्या स्वताहाचे मुले आई वडीलांना सांभाळण्यास तयार नाही ज्यांचे भगवंता समान आपल्यावर उपकारआहे ते मुले आई आणि वडिलांना संभाळत नाही , परंतु श्री आपले तनपुरे बाबा त्यांना अगदी आपल्या आई वडिलांन प्रमाणे संभाळतात त्यांना अगदी प्रेम पुर्वक जय हरी श्री ज्ञानेश्वर माऊली त्यांच्यावर क्रुपा करो व तसेच त्यांच्या कुटुंबीयांना सुखी ठेवो , त्यांची सर्व बाजुंनी भरभराट होवो हि मी श्री ज्ञानेश्वर माऊली जवळ मागणे मागतो, राम कृष्ण वासुदेव हरी, माऊली
भाऊ तुम्हाला खुप खुप नमन तुम्ही खुप सुंदर काम करत आहत 🙏🙏
ते सगळे आजी आजोबा बोलतात ते बरोबर आहे तेना तीथ सूख आहे ते घरात मीळत नाही कारण घरात कुणाला वेळच नाही तेना बोलायला कुणी तेचेसी बोलत नाहीत नीट सभाळत नाहीत ते पेक्षा तीथ बर वाटतं तीथ एकामेकासी छान राहतात घरा पेक्षा तीथ तेचा वेळ छान जातो खूप खूप छान विडीऔ बणवला
मन सुन्न झाले या पुढे तर मुलाची लग्न जमले की माता पिता ला पाठवून देतील काय अशी भीती वाटते 😢😢
😅 त्यामुळे मी सर्व प्रॉपर्टी माझा नावावर केली आहे 😂 तुम्हीं पण तेच करा आणि मुलांवर चांगले संस्कार करा
माझ्या वरती तर माझ्या आई वडिलांचे इतके उपकार आहेत की मी पूर्ण जन्म सेवा करूनही फेडू शकणार नाही...वेळ आली तर शक्य होईल तितके पैसे कमावून गावी जाऊन शेती करेल आणि आई वडिलांची शेवटपर्यंत सेवा करेल
धन्य ते तनपुरे बाबा.......
आज काल वृद्धाश्रम हे बदलेले आहे. काही जण स्वतः पैसे भरून राहतात घरी कोणी नसते एकटे राहणे होत नाही. काही मजबुरी म्हणून राहतात पण ज्यांच्या कडे पैसे नाही ते लोक रस्त्यावर च राहतात
ज्या मुलांना आपल्या आईवडिलांना स़भाळता येत नाही त्यांनी जगावेच का नियती त्यांना कधीच माफ करणार नाही
सर्वजण गणपती ची पूजा करतात पण त्याचा आदर्श कुणीही आचरण करू पाहत नाहीत. त्या गणपती बाप्पाने पृथ्वी प्रदक्षिणा न करता आई वडिलांना प्रदक्षिणा घातली होती
वृद्धाश्रमात आत्म शांती मिळते.
परमेश्वर सर्वांना सुखात ठेव.
आई वडिलांनी आपला मुलगा,मुलगी,यांची सगळी स्वप्न पूर्ण करतात...रक्तच पाणी करून त्यांचे सर्व लाड,शिक्षण,पूर्ण करतात...पण जेव्हा मुलगा ,मुलगी.मोठे होऊन स्वतच्याच आई वडिलांना...विसरतात ते मूल कसलं...मला म्हणायचं नाही की मुलांनी एवढं पण मोठ होऊ नाही की आपल्या आई वडीलांना कायमच विसरून जाता येईल....संस्कार पाहिजेत खूप वाईट वाटलं ...की ह्या आश्रमात एकही शेतकरी ,किंवा ,गरीब घरातील वृद्ध नाही...सगळे नोकरदार वर्ग मधील आहेत
दाआ
दादा मला त्या ऐम ये बियड केलेल्या आईला बोलायच सर
Tyat ek ajoba ahet nagar che.
सततच ममता
,👍
मतलबी दुनिया आहे भौ ....लय अवघड आहे समाजाचं😢
खूप अवघड आहे वाईट वाटते
आम्ही नक्की या आश्रमाला भेट देऊ
तनपुरे बाबा कोटी कोटि प्रणाम तुमच्या कार्याला
ज्यांनी ज्यांनी आपल्या आई वडिलांना सोडून दिले ते कधी च सुखी राहु शकत नाही
अगदी बरोबर.
अगदी बरोबर आहे
मुलांबद्दल आई-वडिलांना प्रेम असणं ही गोष्ट नैसर्गिक आहे पण आई-वडिलांबद्दल मुलांना प्रेम असणं जाणीव असणं हे वाढत्या वयात आपण कसं वागावं याचं सामंजस्य ज्या पालकांमध्ये आहे त्यांच्या बाबतीत शक्य आहे. असे व्हिडिओ बघून परका माणूस सुद्धा भावनाशील होतो मग एवढ्या चांगल्या आई-वडिलांच्या पोटी जन्म घेणारे निष्ठुर कसे काय असतील? जरूर पालकांनीही समजदारी दाखवून आनंदाने बदल करून घ्यायला हवा संघर्ष करून शेवटी ही आपण आपल्याच मुलांना दोषी ठरवून या जगातून जाऊ नये. माझ्या या म्हणण्याला थोडे पालक अपवादही असू शकतात पण पूर्ण आयुष्य जर ज्यांनी मुलाबाळांसाठी वेचलं त्यांनी काळाची गरज किंवा सुविधा म्हणून आपले म्हातारपण देवाच्या चरणी अर्पण करून आनंदाने जगावे कारण शेवट हा देवाच्या चरणी झालेला कधीही चांगला मुलांवर नाराज राहून शिव्याशाप देऊन जीवनाचा अंत करू नये
अरे आमच्या हिंदूं संस्कृतीची असली शिकवण नाही खालच्या जातीतली लोकं आहेत ही 😡
Exact
बहुतेक उच्चभ्रू व उच्चवर्णीय आहेत.
"बदलत्या काळानुसार स्विकारण्याची मानसिकता" हा चांगला गुण इतरांनाही घेण्यासारखा.
हे संपूर्ण सत्य आहे. आज वृध्दपकाळ नकोसा झाला आहे.
तनपुरे महाराज हे अहमदनगर जिल्ह्यातील आहेत.. येथेही त्यांनी अध्यात्मिक कार्य व सामाजिक कार्य खूप केले आहे.
आपल्या सर्वांना उदंड आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
आश्रमात सर्वात मोठी चमत्कारीत गोष्ट म्हणजे प्रेम आहे हेच खरे सुख आहे
धन्य धन्य त्या मॅनेजर ना कितीजनांचे आशिर्वाद लागतील सलाम त्यांना .🙏🙏😍
आता मुलं आई वडिलांना वृध्द झाले की आसामात टाकतात ही वेळ त्यांच्यावर पण येणार आहे
खूप वाईट वाटतं
गरीबांना व्रृधाआश्रम वाले ठेवत नाही ज्याच्या जवळ पैसा त्याला ठेवतात
खरं आहे.....फक्त नावाला आहेत सरकारी अनुदान लाटण्या साठी.....हे गेस्ट हाऊस च आहे पे and Stay
बरोबर म्हणून गरीबाचे हाल च होतात .😡👎
अगदी बरोबर आहे. 😰😪😨
Finally this is pay and stay culture .
काही असो आता प्रत्येकाने ह्या परिस्थिती ला सामोरे जायला पाहिजे. ह्या करता जिवंत पणी आपली मालमत्ता मुलांच्या नावावर करू नका, गुंतवणूक कशी करावी ह्याची माहिती करून घेणे आवश्यक आहे वेळप्रसंगी मुलावर मुलीवर कायदेशीर कारवाई भरपाई करावी
वृध्दाश्रमाचा पत्ता आणि मोबाईल नंबर देऊन उपकृत करावे हीच नम्र विनंती
भगवंता किती वाईट दिवस दाखवशील मायबापा. अरे वाऱ्यावरच सोडायचं होतं तर हे आत्मे बनवलेच कशाला रे मग. तु तर जाणता होतास ना रे. 🥺😭
कोणीही मध्यम वर्गातील या आश्रमात वृध्द दिसून येत नाहीत. सुशिक्षित कुंटुबातील वृध्द या आश्रमात आहेत मातोश्री आश्रमाचे व ह.भ.प. तनपुरे महाराजाचे आशिर्वादाने सर्वाना हक्काचे घर व जोडलेली कुंटुबातील सदस्य मिळणे हीच पुर्व पुण्याई मिळणे साक्षात ईश्वरी आशिर्वाद..! 🙏
आम्ही शेतकरी कधी च वृद्धाश्रमात ठेवणार नाही आई-वडिलांना
परम पूज्य संत श्री आसारामजी बापू यांनी ही समाजाला लागलेली कीड लक्ष्यात घेऊन व्हेलेंटा ईन डे ची प्रथा मोडून मातृ पितृ पूजन दिवसाची सुरवात केली
ते नाही दिसत नाही हो हरी ओम
बापु सुटले का???? जेल मधुन.
@@beoptimistic554 तुला काय करायचं तुझं तु बघ
शेतकरी यांची आई वडिलांना इकडे सोडून देण्याची हिंमत होत नाही.एखादा अपवाद वगळता 😢😢
हे पहा बेड रीडन असेल तर काय कराल जर किती केल तर शिव्या मिळत असतील आणि घरातील बाई सकाळी जर 6,40घर सोडत असेल तर कुठल्या बाईशी पटवून घेतलं नाही तर मला ह्या गोष्टीच उत्तर दया
माझे वय 48 एक पत्नी दोन मुलगे एक बावीस वर्ष दुसरा एकोणीस आम्ही सर्व माझे आई वडिलांकडे राहतो एकत्र
आई वडील.. पाहा स्वतःच्या मुलांविषयी एक अप शब्द नाही.. आहे त्या परिस्थितीचा सामना करत आहेत तेही भगवंताच स्मरण करून.
वृद्धावस्था एक बालपण असते,मी फार सुखी आहे,मझ्या जवळ आने वृध्द बालके आहेत,त्यात माला भरपूर मानसिक समाधान मिळवून देतात, आपणास सर्वांना खूप खूप शुभेच्छा, आणि सादर प्रणाम, आपला एक सामान्य आरोग्य सेवक, डॉ प्रसाद, आळंदी.मी गेली अनेक वर्षे महाराष्ट्र भर बऱ्याच वृध्श्रम ला भेट दिली,ह्या आश्रमाला भेट देऊ इच्छितो,कारण ह्या आश्रमात अध्यात्मिक वातावरण जाणवते. जाय हरि विठ्ठल माऊली l
जे कोंनी आई बाबांना संभालनार नाही
त्यांना पन अशीच त्यच्या वर् सुधा वेल् येयो, ही बुद्ध चर्नी प्रार्थना
बहुत दुःख देशाचे वातावरण बहुतांश वाईट. संस्कार मय शिक्षण जरूर मुला पेक्षा मुलींना जरूर मुलीच्या घरात हस्त क्षेप नको
त्यांचे बोलणे मला खूप काही सांगून गेले आयुष्य कसे जगावे.😢
अरे मुलांनो अस करू नका रे,तुमचंच तुमची मूल शिकतील आणि तुमच्या वर हीअशी वेळ यायला वेळ लागणार नाही रे
दादा तुमच्या या कामाला खूप खूप शुभेच्छा असेच निराधार निरागस माणसांची मनमोकळे करणाया या कार्यक्रमाला लहान मुलाच्या शुभेच्छा
तनपुरे माहाराज तुमच्या कार्यला नमस्कार
खूप छान मुलाखत घेतली आहे ,धन्यवाद सर,
Kulkarni madam तुम्ही खूप positive आहात ❤❤❤❤
खुप मोठे पन आहे त्यांचे कुणीही मुलांबद्दल काहीही बोलले नाहीत मॅनेजर साहेबांना भरभरुन आशिर्वाद दिले माझे मन भरून आले एकच बोलेन ज्यांनी तुम्हाला चालायला शिकवले त्यांना नका सोडु आसे ,,,,,,,,,, 😭😭😭
मुलांसाठी खस्ता खाल्या,कष्ट केले,पण संस्कार करायला कमी पडलो की वृद्धाश्रम.संस्कार करा.