मोदींना पराभव सर्वात आधी दिसला होता? | Vinod Shirsath | Loknama | Loksabha 2024
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 26 ส.ค. 2024
- लोकसभा निवडणुकीच्या निकालाचा खरा अर्थ काय? भाजपला बहुमत मिळणार नाही याचा सुगावा मोदींना लागला होता? काँग्रेस आणि इंडी आघाडी पराभव का साजरा करतेय? महाराष्ट्रात भाजपची नाचक्की का झाली? फडणवीसांनी राजीनामा द्यायला हवा का?
साप्ताहिक 'साधना'चे संपादक विनोद शिरसाठ यांची मुलाखत...
#maharashtrapolitics #narendramodi #loksabhaelection2024
"जी राजवट जायला पाहिजे होती, ती गेली नाही - हा देशाचा पराभव आहे" असे धडधडीत सांगणारी व्यक्ती तुम्हीं तज्ज्ञ म्हणून बोलावता. तुमचीही कमाल आहे.
जुन्या प्रस्थापित व्यवस्थेच्या लाभधारकांना सध्याचे सरकार नको आहे, हे उघडच आहे. परंतु हे असे लाभधारक राजकीय विश्लेषक, पत्रकार वगैरे म्हणून वावरत असतील तर या क्षेत्राचीच विश्वासार्हता धोक्यात आली आहे असे म्हणावे लागेल.
कसलंच भारी विश्लेषण आहे हो तुमचं तो मोदी या देशाला धार्मिक संकटात टाकत आहे स्वतःच्या स्वार्थासाठी जो धडधडीत धर्माच्या नावाखाली मत मागतो इतर विशेष करून मुस्लिम समाजाचा भर सभेत द्वेष पसरवतो जो विरोधी पक्षाच्या च नेत्यांना तुरुंगात रवानगी करतो बँक खाती गोठवतो प्रादेशिक पक्ष फोडून त्यांची ताकत कमी करतो पुतीन ने सुद्धा हेच केलं विरोधक च नाही तर नाईलाजाने जनतेला त्या मोदी ला च निवडून द्यावं लागेल ते कोकणातल्या नेपाळी नागाच पिल्लू बोलतेय हा देश हिंदू राष्ट्र आहे ते कितपत पटत त्यावर तुमच्या सारखे स्वतःला खूपच सो कॉल्ड समजणारे का स्वतःहून पुढे येवून बोलत नाही उगा आपल आभाळ हेपलत बसायचं
ही विश्वासार्हता जेव्हा सकाळचा ताबा राजकीय पक्षाशी संबंधित कुटुंबाकडे गेला तेव्हाच धोक्यात आली. मी इतकी वर्षे सकाळचा वाचक आहे. पूर्वी वाटायचे की हे वर्तमानपत्र सर्व बाजू पुढे आणते पण इंटरनेट च्या जमान्यात जशा जशा इतर बाजू पुढे आल्या तसा आधी निरपेक्ष निर्भिड म्हणवणाऱ्यांचा खोटेपणा पुढे आला. महाराष्ट्रातील सर्व मोठ्या वृत्त पत्रांची मालकी ही अजूनही कॉग्रेसशी संबंधित कुटुंबांकडे च आहे. थिकबॅक पण केवळ एकच बाजू कायम दाखवत निरपेक्ष असल्याचा दावा करते असा अनुभव येत आहे. इंटरनेटच्या जमान्यात दूसरे चॅनेल्स आहेतच म्हणा.
अगदी बरोबर
Tyanche barobar ahe, evm nasti tar bhajap , feku, tadipar gele aste
👍👍
मागील साठ वर्षे ही अशी लोक कुठे होती,देश hindutvaa कडे जाऊ पाहत आहे.
शेवटी हिंदू मध्ये एकी नाही हेच सत्य आपल्या समोर येत आहे.
मुस्लिम समाज, आणि दलित समाजाला न्याय देणं म्हणजे नेमकं काय करायला पाहिजे हे जर सरकारला तुम्हच्याकडून समजलं तर बर होईल...
एकदम सटीक प्रश्न!!
आशा लोकान मूले हिंदू एकमेका विरुघ होत आहे । ब्लॉक करा थिंक बैंक चैनल 😡
Jaatpaat udava
मुस्लिम बहुसंख्य होईपर्यंत सेक्युलर रहा. आणि दलितांना दलीत दलीत म्हणून घाबरवून vote घेऊ द्या. ह्या तथाकथित सेक्युलर पक्षांना.
मुस्लिमांना घुसखोर न समजता बरोबरीचे नागरिक मानणे हे पहिलं समजून घेतलं तर पुढचं सुचेल.
जेवढी चिंता मोदींना त्यांच्या सपोर्टर ना नसेल त्यापेक्षा जास्त चिंता विरोधकांना स्वयं घोषित घटना तज्ञ वगैरे वगैरे मंडळीना...
विनोदसर पुन्हा मुसलमानांची बाजू घेताय.मुसलमान स्वातंत्र्य मिळून सत्तर वर्षे झाली तरी मुसलमान आपला आडमुठेपणा व धर्मांधता कधी सोडणार सांगा.तुम्ही सदैव जय मुसलमान करत आलात
मुस्लिमांच लांगूलचालन करणे,केवळ त्याकरीता सवलती देण.हे काँग्रेस पुर्वीपासून करत आलीय.धर्मावर आधारित आरक्षण हे घटनेमध्ये नाही.यावर बोला.
भाजप जिंकला कि लोकशाहीचा पराभव व काँग्रेस जिंकली कि लोकशाहीचा विजय हे कसे काय?
शिरसाट साहेब ते नेहमी जाऊन मुस्लिम समाजाच्या ग्रुपमध्ये जाऊन जशा चर्चा करतात तिथेच आपण आहोत की काय असं समजून चर्चा करताना दिसले, की आपल्याला मुस्लिम राष्ट्र तयार करण्याच्या दृष्टीने गजवा ए हिंद करण्याच्या दृष्टीने काय केलं पाहिजे याचे ते प्लॅनिंग करतायत असंच या चर्चेतून दिसत होतं. पाचलग साहेब तुम्ही त्यांच्या तोंडावर पाणी मारून हे गजवा ए हिंद चं प्लॅनिंग नसून थिंकबँक वरील चर्चा आहे असं सांगायला हवं होतं.
👌
हरली इंडी आघाडी पण सगळे विश्लेषक. जणू मोदी हरले आहेत अशी मांडणी करतात.. याचा अर्थ मोदींना इतकं महत्त्व आहे की विपक्ष चे विश्लेषक ही उदास आहेत की काही बदल होणार नाही
Modi bhale jinklay pan harla tithech aahe jithe Ramachya navane bhik magitli 😂😂😂
मुस्लिम समाज विचारले की देश मोठा की धर्म ते बोलतात धर्म देश नाही मग कसे ते सांगा
ओपिनियन मेकर समुह, पुरोगामी समुह आणि भाजप चा विरोधी वर्ग हे समानार्थी शब्द आहेत, ह्यांना वेगवेगळे करुन वापरायची काही एक गरज नाही.
Ata think bank ha pan Shabd add kara😂
😎 ना खूपच मिरच्या झोंबल्या वाटते.
अचूक विश्लेषण. बीजेपी, कॉंग्रेस सगळ्यांचाच उणीवा योग्य शब्दात थेटपणे मांडल्याबद्दल धन्यवाद.
विनोद शिरसाठ यांचा लोकशाही वर विश्वास दिसत नाही
मोदी विरोधकांचा तळतळाट करणाऱ्यांचा विचार ऐकायला मिळाला 14:19
आमच्या दृष्टीने गेल्या 10 वर्षात देशाच्या उत्थानासाठी सर्वोत्तम राजवट होती...समाजवादी आणि कम्युनिस्ट लोकांनी ह्या देशाची वाट लावली होती आणि आत्ता कुठे देशाला योग्य दिशा मिळाली आहे.
झालेल्या प्रगतीची मांडणी करता आली नाही . मागास वर्गाला जवळ करण्यात अपयश. भाजपच सरकार हवे ही जनतेची डिमांड आहे हे मात्र प्रगती साठी पाहिजे
मोदींनी भरपूर कामे केली आहेत तुला मोदीचा एवढा राग का येतो
कारण कांग्रेसी इकोस्टिमचा भाग
सर्व पत्रकारांचं हसू येते की, विश्लेषण करताना BJP जणू हरलेली आहे असे बोलत आहेत परंतु सर्वात जास्त सीट तर त्यांचेच आले आहेत हे काळत नाही का? BJP समर्थ आहे की पुढे कसे सरकार चालवायचे.
तुम्ही फक्त विरोध करा आणि कोण्या एका समाज बिचारा असेल तर त्यांच्यासाठी काही तरी करा. सरकार म्हणून BJP करेल.
यांच्या या नरेटिव मुळे आपण पण किती उदास झालो दोन दिवस, लेकीन आये तो मोदीही, सबसे बडी पार्टी बनके. आशी जबरदास्त टोळी आहे ही,naretive मेकर.
सगळ्यात महत्त्वाचं,
योग्य पर्याय आहे का,
सगळे सांगतात हे खाऊ नका ते खाऊ नका ,पण कोणी सांगत नाही हे खा,
विनायक साहेब, आत्तापर्यंतचे सगळ्यात चांगले विश्लेषण...The best
Very Good interview. Excellent interpretation of the result polls.
सतत EVM आणि निवडणूक आयोगावर विरोधक निर्थक आरोप करत होते.मात्र या निवडणुकीनंतर त्यांचा आरोप दीसत नाही हा काय प्रकार आहे.फक्त सत्ताधाऱ्यांवर सतत आरोप करून विरोधकांची सहानुभूती मिळवणे कितपत योग्य आहे.
हयाना का एवढी चिंता…भाजप आणि त्याचे घटकपक्ष काय ते बघून घेतील…मोदी आता सत्तेत आलेत परत…राजवट गेलेली नाही…ती कशी टिकवायची एवढे कळण्याइतके ते बुद्धिमान नक्कीच आहेत…
Andhbhakt gujju prem
धुरी यांनी मांडलेले मत काय चुकीचे आहे. एन डी ए ला बहुमत मिळाले आहे ते सरकार बनवणार आहेत ते कसे टिकवायचे ते बघून घेतील ना त्यांचे ते. उलट त्यांचे सरकार कोसळले तर तुम्हाला आनंदच व्हायला हवा. त्यात अंधभक्तीचा काय संबंध येतो. मोदी शहा म्हणजे उद्धव ठाकरे नाहीत.@@gkulkarni8976
अगदी बरोबर.
EVM baddal kadhi gala kadnar?
आता EVM ची निर्दोष मुक्तता झाली आहे 😂
2029 मध्ये काढणार
This commentary makes more sense than all other reporter on your program
मुसलमानांना फक्त त्यांचे मौलवीच एक गठ्ठा करून समजून सांगू शकतात, इतर कोणावरही त्यांना विश्वास होतं नाही. त्यांना काहीही देऊन समाधान किंवा कृतज्ञता नाही..त्यांचा धर्म त्यांच्या करता सर्वोपरी आहे.. ही विचार सरणी खरंतर हिंदू नी शिकण्या ची आवश्यकता आहे.
हिंदू जातीत विभागले गेले आहेत हे अतिशय दुःखद परिस्थिती आहे.
दलित समाजातील विशेष म्हणजे नव बौद्धांना सर्व हिंदूंना सतत शिव्या घालण्याचा अधिकार, मुसलमानांना काही करून आपला धर्म वाढवण्याचा व हिंदूंना टाचेखाली ठेवण्याचा अधिकार ,हे त्यांचे प्रमुख अधिकार आहेत.
👍
दलीत व मुस्लीम समाज कोणत्या पार्टीला Actually मत देतात हे कसं कळतं?
Analyser वर सुशील कुलकर्णी ह्यांचा व्हिडिओ आहे आत्ताच्या लोकसभेचा तो बघा.
त्यांच्या मानसिकतेवरून
@@sahityathevaतो सुशील कुलकर्णी जो भाजप पक्षाची लबाडी लोकान समोर मांडत नाही
खूपच सुंदर! नेमकं विश्लेषण.
अतिशय प्रभावी आणि योग्य विश्लेषण.
महाशय,ही चर्चा अशीच रोड वर हॉटेल मध्ये लोक करतात.
किंवा या पेक्षा चांगली.
Nice thoughts
सुरुवातीस या चॅनल वर खरे खुरे अभ्यासू वक्ते बोलावले जाई आणि वेगवेगळे विषय हाताळले जात होते, गेले एक वर्ष काही अपवाद सोडता चावून चोथा झालेले राजकारण आणि सत्ता धाऱ्यांच्या विरोधातील ज्ञानी तज्ञांचे तेच तेच गुऱ्हाळ ऐकायला मिळत आहे. एकूण चॅनल चा दर्जा खूप खालावला आहे
हा उगीच गोल गोल बोलत आहेत लोकशाही जीवंत ठेवली जनतेने देशाचा पराभव झालेला नाही असले विचारवंत कशाला आणता या पेक्षा अशोक वानखडे ऊत्तम विचारवंत आणले असते तर बरी चर्चा झाली असती
जेला ढुंगण धुता येईना ते मोदींना बोलत रताळय
जनता म्हणून आमचा विश्वास इंडी आघाडी वर नाही. आम्ही available best निवडलेले आहे.
एक अप्रत्यक्ष सत्य बाहेर येईल जर दलित आणि मुस्लिम ह्यांनी एकगठ्ठा मते भाजपेतर पक्ष्यांना दिले असे म्हणतात म्हणजे इत्तर हिंदुसमाजात भाजपाची मते कमालीची वाढली आहेत असे दिसते तज्ज्ञांनी ह्यावर प्रकाश टाकावा
अरे तूम्ही चिंता करू नको
अगदी मार्मिक विश्लेषण मी लोकांच्या कॉमेंट वाचल्या आहेत मला माहित नाही त्यांनी पूर्ण एपिसोड पहिला आहे की नाही...पण काँग्रेस BJP Ani बाकीचे पक्ष सगळ्यांना च झोपडून काढले आहे...
मनमोहनसिंग मुसलमानांचा पहिला हक्क आहे असं म्हणाले तेंव्हा तुम्ही त्यांना लाज वाटली नाही का असा प्रश्न विचारलात काय.हा हिंदुस्थान आहे हे तुम्ही समजून घ्या
शीरसाट सरखुपच नकारात्मक विचार करत आहेत
मला वाटतं नाही मोदी आणि शहा ईतक्या अक्रमक पणे राज्य करु शकतील
अत्यंत सुंदर विश्लेषण 😂❤
हे सगळं इंदिरा गांधी शरद पवार यांनीही केले होते ते चालले का यांना?
🍉🍉🍉🍉🍉🍉
निवडणूक आयोगाला दोष देणे हा मूर्खपणा आहे.
पाचलग साहेब या शिरसाट महोदय यांना बर्नोल दया यांना , कमी होत नसेल मूळव्याध चे वैद्य ओळखीचे आहेत इलाज करून मिळेल, यांना केजीवाल सोरेन यांची दया येते कारण ते मुख्यामंत्री आहेत तुम्हाला परत विचारता येत नाही का? केजीवालांवर केले गेेले आरोप खोटे आहेत का? न्यायालय लां मान्य आहेत ते चूक आहे का
देवेंद्र प्रत्येक मुलाखतीत वरचा आशीर्वाद आहे हे सांगत होते. तुम्ही त्या ऐकल्या नाहीत अस दिसते
हे महाशय कोण आहेत?
सत्य विश्लेषण. फारच छान. Very good.
इतके brilliant, विद्वान लोक तुम्हाला कुठून मिळतात 😂😂
छान विश्लेषण
Super duper exaplition very well done jai hind vande mataram jai bharat
तुरुंगात गेलेले दोन मुख्यमंत्री आणि जनतेने दिलेला कौल टाळणारे यांच्या सर्व कृत्यांचे समर्थन शिरसाट करत आहेत का ?
भारतीय जनता देखो चौथे बार मोदीजी को पी. एम. बनायेंगी🌈🌈🌈🌈
i really like your podcast...Thank you
आपण जे स्वतःचे मत मांडता त्यातूनच खरोखर धार्मिक ध्रुवीकरण होत आहे.आपणाला नक्की काय सांगायचंय ते स्पष्ट सांगणार का ?
निरपेक्ष व अभ्यास असलेल्या लोकांना बोलवा पाचलग साहेब
इतक्या सुमार दर्जाचे विश्लेषण या पूर्वी थिंक बँक वर कधीच ऐकले नव्हते.
ओ विद्वान... एक काही तरी बोला की. किती विरोधी बास आहे तुमच्या बोलण्यात.
खूपच छान विश्लेषण विनोद सर
साहेब असं का वाटते की काँग्रेसचा प्रयोग त्याची मुलाखत होती है आणि ह्यांची एकदा आणीबाणी वरती पण मुलाखत घडवा म्हणजे नक्की लोकशाहीला मारक कोण आहे हे या साहेबांना कळेल
आणि दलितांना, मुसलमानांना तुम्ही कितीही सवलती द्या. मुळात शैक्षणिक दृष्ट्या ह्या दोन्ही समाजाची अवस्था अतिशय दयनीय आहे. त्यामुळेच ह्यांना सगळं फुकट पाहीजे आणि आरक्षण पाहीजे
थिंक Bank चे दर्शक कमी होऊ नये यासाठी या महाशयांना परत आमंत्रित करु नये 🤨
Kiti te dukha zalay sahebana😂
जरुरीपेक्षा जास्ती भाव दिला तर असे बोल येतात ते विश्लेषक नाहीत .विश्लेषण सोडून सगळे नको ते बोलले . असे लोक बोलवून तुमची प्रामाणिकता कमी होते असे तुम्हाला वाटले काय ?
यांना विचारा काश्मिर मध्ये त्यांना संघटित होण्याची का गरज पडली ? त्यांच्या संघटोतपणाचा परिणाम किती भयंकर असतो ते सर्वांनी पाहिलच आहे .
धुळे मतदार संघांचे 5 तालुक्यातीत मत कस झालं ते पण सांगा. भांभारे 19000 पुढं होते. एकट्या मालेगाव ने हे लीड तोडून. शेवटी भांबरे 6000 मतांनी पडले. त्यांना फक्त 4000 मत पडले. या मतदार संघात,या वरून कोण किती एकजुटीने मतदान करतोय.
Kiti toh Modi ani BJp dvesh hya mansacha 😄😁😆
Mudda barobar sangitlay....Modi peksha jast Nitish ani JDU la garaj ahe Modichi....
सामना चा अंक ऐकल्यासारखा वाटतोय
थोडे अंकगणित शिका म्हणजे जास्त जागा एनडीए ने जिंकल्या आहेत हे समजेल. त्या जागा त्यांनी जनतेने त्यांना जास्त मते दिली म्हणून जिंकल्या आहेत. हे संविधानानुसारच आहे. ही अगदीच प्राथमिक गोष्ट समजत नसेल तर ह्यांना विचारवंत का म्हणाव? अगदीच एकांगी विचार. ऐकून वेळ घालवण्याची गरज नाही असे वाटते.
महविकास आघाडीने महाराष्ट्रात सत्तेत असताना भाजपच्या आमदारांचं केलेलं एकगठ्ठा निलंबन, बंगाल विधानसभा निवडणुकीनंतर तिथे उसळलेला टीएमसी प्रणित हिंसाचार या गोष्टी लोकशाही मजबूत करणाऱ्या होत्या असं शिरसाठ साहेबांना म्हणायचं आहे का?
👌
Agdi parkhand......
vastav vadi ......vishleshan.
अयोध्येतील जागा लुबाडल्या असतील हा शब्दप्रयोगच यांची मानसिकता दाखवतो
मोदीजी सरकार टिकेल? मोदींचा विजय याचे स्पष्ट उत्तर दिले नाही
ज्या माणसाचा स्वतःच्या क्षमतेवर विश्वास नाही त्यांची कधीच मुलाखत घेऊ नये.
छान interview sir good question best answer
आपल्या बुढ़ातील आग पाहून बर वाट तय
काँग्रेसचा इतिहास पहा, आताचा भूगोल पहा.
Very Frank,direct, logical and balanced.
सर एकदम बरोबर बोलले तुम्ही
विनायक खूप छान प्रश्न विचारले. विनोद शिरसाट यांना भाजपा जिंकली याचे सर्वात जास्त दु:ख झालेले दिसतेय. परंतू भाजपा जिंकली म्हणजे देश हरला हे अनाकलनीय ...
पाचलग साहेव तुम्ही अनेक ठिकाळी त्यांना उलट प्रश्न विचारायला हवे होते. तुमच्या साठी मी थिंक बँक बघते पण या मुलाखतीत तुम्ही निराशा केलीत
👍
अरे हा माणूस काय पण फेका फेकी करतोय , हा संजय राऊत ला भेटून आलाय वाटत
Mr.Pachalag you selected wrong person for post election result analysis😂
एकदम अचूक विषलेशन
Very good analysis. Great
आपण पाकिस्तानात कधी सामील व्हायचे , सुन्ता करुन घेऊन हिंदु अल्पसंख्यांक करावे, केरळ, बंगाल, आता मुस्लिम राष्ट्र होतोय ही आनंदाची बाब आहे. हिंदुसमाज कधीच एकत्र येणार नाही हे विधान सुध्धा अप्रतिम आहे.,
हिंदूंनी वेळीच एकत्र यायला हवे.
फार छान महत्वपूर्ण विश्लेषण
सरकार नक्कीच टिकेल.
कारण.
सरकार पडल्यास खासदारकी
जात्या न्हवं.
Great analysis!
हे महाशय अभ्यास, निरीक्षण करून बोलावं असं अजिबात वाटत नाहीये...ते फक्त त्यांच्या मनातलं त्यांना जे हवं आहे ते बोलताहेत
कांग्रेसी थिंक बॅंक होऊन राज्यसभा सदस्यत्व मिळविण्याचा आटापिटा.
Analyst म्हणून बोलणं खूप सोप्प आहे हे अश्या analyst यांच्या वक्तव्यावरून कळतं. फोडाोफोडी ही भाजप ची चूक हे मान्य केलं तरी जे UT यांनी केले ह्यामुळे महाराष्ट्राचे नुकसान झालं हे का म्हणत नाहीत?
अयोध्या हे गाव फैजबाद या मुस्लिम बहुल मतदारसंघातील फक्त एक गाव आहे. हे कशाला लपवता विनोदजी? Shame on you.
2024 Election Results have proved media has very little role in forcing the public opinion 😊
ही राजवट न जाण्यास मुख्य जबाबदार निवडणुक आयोग आहे.फ्री अँड फेअर निवडणुक झाली नाही.उदा.Code of Conduct बाबत निष्पक्ष भुमिका घेतली नाही.शेवटच्या ४८ तासात आयोग मूकबधिर झाली.विरोधकांना नुकसान व्हावे साधर्म्य चिन्हाचे जाणीवपूर्वक वाटप केले.असे बरेच आहे.
हा मला विरोधी विचाराचा वाटतो पण काही मुद्दे bjp ni pan लक्षात घेऊन काम केलं पाहिजे नक्की फरक जाणवेल.
Aajkal apple podcast problem centred hot aahet.
Te solution centred honyasathi tadnyanna lagechch prati prashn vicharave. Anyatha tyanna tadnya mhanave ka?
Karan spontaneous prashn kami vicharle jat aahet ase vatate.
Karan jase mulakhat denare tyanche mhanane retun mandnyacha prayatn karnarch
Tyanna counter karayla pahije tar interview fare hoil.
Vyakti titkya prakuti rahnarach.
"सबका साथ सबका विकास" देशाच्या प्रगतीसाठी सर्वांचा समावेश करण्यासाठी नव्हता काय?
कर्नाटकात ओबीसी आरक्षण व्होट बँकेच्या घशात गेलं त्याबद्दल पण बोला.
खूप छान विश्लेषण
हात बांधून विरोधकांना लढवून ही अपेक्षित यश... एकहाती सत्ता बीजेपी मिळवता आली नाही... काँग्रेस ची संख्या दुपटीने वाढणे.... अयोध्येसह यूपी मध्ये बीजेपी चा पराभव.... या जमेच्या बाजू आहेत....आपल्या विश्लेषण न निराशा पसरवून काय साध्य होईल....?