Maharashtra Bhushan : Appasaheb Dharmadhikari यांच्या कार्यक्रमातल्या प्रत्यक्षदर्शी काय म्हणाल्या?
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 9 ก.พ. 2025
- #maharashtrabhushan #appasahebdharmadhikari
खारघर इथे झालेल्या महाराष्ट्र भूषण कार्यक्रमातला मृतांचा आकडा आता 14 वर पोहोचलाय. या कार्यक्रमातले मृत्यू उष्माघाताने की चेंगराचेंगरीने झाले यावर चर्चा सध्या सुरू आहे. या कार्यक्रमात उपस्थित असलेल्या मुंबईच्या उज्ज्वला पवार यांच्याशी बीबीसी मराठीच्या प्रतिनिधी प्राजक्ता पोळ यांनी संवाद साधला.
___________
ऐका 'गोष्ट दुनियेची' - जागतिक घडामोडींचं विश्लेषण करणारं मराठी पॉडकास्ट इथे -
www.bbc.com/ma...
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
www.bbc.com/ma...
/ bbcnewsmarathi
/ bbcnewsmarathi
जय सद्गुरु!
मी पण ह्या कार्यक्रमाला उपस्थित होते. खरच तिथली व्यवस्था चांगली करण्यात आली होती. आम्ही आप्पा स्वारी ना पुरस्कार घेताना पहावयाचे होते म्हणून पाहण्यासाठी आलो होतो. पंचवीस लाख सदस्यांपैकी काही जणांना उन्हाचा त्रास झाला, व 13 जण मृत्युमुखी पडले, त्याचा दोष सद्गुरुचा नाही सरकारचा पण नाही. हा केवळ अपघात होता त्याला कुणीही राजकिय वळण लावू नये
बरोबर आहे त्याचं.... आम्ही ही होतो आम्ही सुखरूप बाहेर पडलो... जय सद्गुरू 🙏🙏
Kay manhaycha tumhala he je jhal te sadguru mule jhal.....
Tumhi sagle chutiya loka aaahe , kon jatya gap tv vasun aatend krycha , garb lokna jiv gamava lagla
बहुजन समाज कधी शिकनार,सुधारनार, संघटित होनार?
Don't teach OBC,obc is patriotic
नाहीतर असाच मरणार
हा समाज नक्कीच सुधारणार, त्यासाठी बैठकीची शिकवण डॉ. श्री नानासाहेब तसेच डॉ. श्री अप्पासाहेब यांनी सुरू केली आहे.
For your kind information, no fees, not even a penny they are charging for the same.
आपण लाभ घेऊ शकता नक्कीच
हिंदू राष्ट्र हा एक जुमला आहे.... मूळ संकल्पना ही आडाणी राष्ट्र आहे.
tuu tumhii salyaa Ni kahi motha ukhadalyy te sanga fukatt reservation chya khairatii. var jgatat kahi motha zhaly tumchya samaja madhla kon sanga Dr Engineer scientists foren jaun kon ahe Bag Mothya company che ceo te baga adhii tuu kaljii karuu nko बहुजन kon आहे tyachi तुम्ही vegla zhalatt naa amchya pasun bass mag kashala sambhabda nastaanaa Ungalyaa karyachya ugach bolyachaa tumcha lokana kon kaii jabarjasti nay karat ahe kon ya basa बैठकी la yaaa je je बैठकी madhy ahett चांगले शिकलेले ahatt literate ahe tu amhalaa sanguu nko andbhakti kaii tee konala manava tee Tuu ye कधी चॅलेंज karto बैठकी madhy sri mat दासबोध वर sglya Jati Kaii दुसर्या dharma che sudhha येतात Nirupanala Puje la pan Sglya jatii chya lokana पाठवतात jati cha नाही कर्म चा bhraman keley hite प्रत्येकाला tuu बहुजन बहुजन karu nko तुम्हाला fkta hottt topic भेटल्या mahun poli bhajatt ahe तुम्ही ka अप्पासाहेब धर्माधिकारी bhraman ahett mahun
आम्ही पण त्या कार्यक्रमात सहभागी होतो ... त्यानी सांगितले १००% बरोबर. जय सदगुरू ...
Ho 🙏
Hoo
हो ताई बरोबर आहे मी पण होते जय सद्गुरू
बरोबर 🙏
Bjp आयटी सेल महाराष्ट्र विरोधी आहे तसेच कंबोज लाड सिंह बोबड्या यांचा पक्ष मराठी माणसाच्या विरुद्ध आहे.
अगदी सत्य आहे ताई ,आम्ही सुद्धा सोहळ्यास उपस्थित होतो झालेली घटना दुःखद आहे. सरकारचे नियोजन योग्यच होते या अगोदर असे कार्यक्रम झालेले आहेत त्या दिवशी उष्णता जास्त होती परंतु 20-25 लाख श्रीसदस्यांमध्ये हजारो वयोवृद्ध माणसे अगदी आनंदाने समाधानाने सोहळा पारपाडून घरी जाताना आमच्या डोळ्यांनी पाहिले आहेत थोडयाफार लहान घटना वगळता कुठेही गोंधळ झाला नव्हता, परन्तु झालेली घटना दुर्दैव आहे त्या श्रीसदस्यांचा आधीच्या आजारांमुळे त्याना त्रास जास्त झाला आहे, बैठकीत झालेल्या सुचनांचे काटेकोर पालन करणे गरजेचे होते त्यातून ही घटना टाळता अली असती, माझ्या श्रीसदस्यांना भावपूर्ण श्रद्धांजली... जय सद्गुरू
Agdi barober. Kunachihi chuk nahi. Parmeswarachi iccha...
सर्व काही श्रीसदस्यांच्या असलेल्या व्याधींना तुम्ही जबाबदार धरता का? त्यांच्याघरी जाऊन जगजाहिर करा की हा मृत्यू त्यांच्या असलेल्या व्याधीमुळे झालेत म्हणून! बोला परंतू एकतर्फी म्हणून कुणाची बाजू घेत भाष्य करू नका! विषयाची गांभिरता लक्षात घ्या आधी! तुमच्या कुटुंबातील सदस्य सुखरूप आहेत म्हणजे कारण दुःखाचा डोंगर तुमच्यावर न कोसळता श्रीसदस्यांवर कोसळला असून नुसते बोलता की श्रीसदस्य म्हणजे कुटुंब असे असते तर आपण त्यांच्या घडलेल्या प्रंसगाचे दुख आणि वेदना समजून घेतल्या असत्या!
राजकारण्यांच्या नादी लागुन ही अवस्था करुन घेउ नका ! कारण जेव्हा सर्व पर्याय संपतात त्यावेळी राजकारण्यांना देवाची व त्यांच्या भक्तांची आठवण येते .
इथे राजकारणी लोकांनी बोलावलं म्हणून कुणी गेले नव्हते... तर आमच्या सद्गुरूंचा सन्मान होत आहे .. सद्गुरु चे दर्शन घेण्यासाठी आम्ही गेलो होतो... आणि प्रत्येक वेळेसच आम्ही जातो.. त्यावेळी ची घटना दुर्दैवी आहे.. तापमान भरपूर होते... भावपूर्ण श्रद्धांजली 💐💐💐
Rajkarni ale mhanun bjp Kiva shivsenela mat milnar nahit
जय सदगुरू ताई खूप छान उत्तर दिल
सोहळा होण्या अगोदर मुंबई - पुणे मार्गांवर मोठा अपघात झाला त्याची दखल घायला कोणता नेता गेला नाही, फक्त त्याना सोहळ्यात गेलेली लोकं दिसली
धन्य आहे 🙏
अपघात आणि जाणून बुजून लोकांच्या जीवाशी खेळ केलेला हा प्रकार वेगळा
Tumcha gharatil koni gel astt tar
@@naganathkamble8577 mag mhnun apghatat Maran pavlelyanchya bhavna nahit Tyanna nko bghayala jayla? Lahan mul hoti ti sagli bichari
@@np7001 aapan jaun 5 tas kadak unat basa m samel Kay hot
@@sakshimore4654 mi 4 days thithe hoto
प्रत्येकाने खरंच स्वतःच्या अंतर्मनाला एकदा विचारून पाहा असा सत्कार एवढ्या उन्हात करणे गरजेचे आहे का? ज्यांना स्वार्थ साधायचा होता त्यांनी तो साधला परंतु जे श्री सेवक देवाघरी गेले आज त्यांच्या मुलांच्या मनात आणि आयुष्यात काय चालले असेल? खरंच विचार करा.
जय सद्गुरु🙏
Instead of giving lecture give atleast 20,00,000 to them on basis of humanity
@@Sakshipote4922 Sasa
काही चालल नसेल.ते जर नियमीत बैठकीला जाणारे असतील आणि त्यांचा सदगुरुंवर विश्वास असेल तर त्यांना माहीत असायला पाहीजे.की त्यांच्या नातेवाईकांना सद्गती मिळाली.सदगती कोणालाही प्राप्त होत नाही.
@@sandippatil2465 I totally agree, pan ata Yana kahi Dene ghene nahi, jar ek mahinyat election Asti tar ₹ 50,00,000/ declare kele aste.
सन्माननीय मुख्यमंत्री शिंदे साहेब दसरा मेळाव्यात जेवढा पैसा खर्च केला त्याचा 10 % जरी व्यवस्थेसाठी पाणी, सावली, खर्च केला असता तर कदाचित ही दुर्घटना टळली असती..😢
Sanmanniya mukyamantri nahi murkha mantri
स्वार्थी मुख्यमंत्री.
@@शीतल-स1ण swarti ani murkha
हिंदू राष्ट्र हा एक जुमला आहे.... मूळ संकल्पना ही आडाणी राष्ट्र आहे.
@@sat8482 kon adani? Pawaranche partner?
अगदी बरोबर आहे ताई, आम्ही पण संपूर्ण फॅमिली गेलो होतो कार्यक्रम साठी. जय सद्गुरू 🙏🏻🙏🏻🙏🏻
शिंदे/फडवणीस च्या शक्तीप्रदर्शन करण्याच्या नादात एवढे लोकांना आपला जीव गमवावा लागला भावपुर्ण श्रद्धांजली
आम्ही पण त्या कार्यक्रमाला हजर होतो. या ताई सांगतात . ते 100% खरं आहे.
अतिशय दुर्दैव आहे,पण महिलांनी पण विचार करावा की एव्हढ्या ऊन्हात आपला संसार सोडून कशाला जायचं,हा सोहळा घरी बसून पण पाहता आला असता, जनतेच्या पैशावर १४ कोटी रुपये खर्च करून हा कार्यक्रम भर ऊन्हात झाला, मुख्यमंत्री साहेब आणि उपमुख्यमंत्री साहेब यांनी दिल्लीतून आलेलं साहेबां समोर आपली पाठ थोपटून घेतली,पण ज्या भगिनी आपला संसार उघड्यावर सोडून गेले त्यांच्या कुटुंबीयांच काय, त्यांच्या लेकरांच काय,आता पुन्हा एकदा जनतेच्या पैशातून प्रत्येक पाच पाच लाख रुपये देणार म्हणजे कांहीही कारण नसताना जनतेच्या पैशाच वाटोळ, पाच पाच लाख रुपये देऊन गेलेली माणसं परत येतील का, ह्या सर्व गोष्टींला राज्य सरकार जबाबदार आहे, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री साहेब यांच्या वर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला पाहिजे, हा सोहळा संध्याकाळी पण घेता आला असता पण दिल्लीतील साहेबांना वेळ नसल्यामुळे हा कार्यक्रम भर ऊन्हात झाला.
अरे बाबा ऊबाठा ने इतकी वर्षे मुंबई लुटली त्याचं काय
अरे या लोकाना कोण सांगेल ज्या देवाला बाघन्य साठी हे लोक एवढ्या उन्हात उपाशी पोटी बसुन राहिले आणि तो देव एवढी मोठी घटना होउन पण घरात बसुन राहिला साधी विचारपुस करायल पण गेले नाही
तुम्ही योग्य बरोबर बोललात.
@@sanjaygawade8079 yed
हो बरोबर आहे तुम्ही तुम्ही बातमी ऐकायची आणी काय खर काय खोटं माहीती नाही आणि बोलत सुटायच
खूप ऊन होते त्यादिवशी हे सत्य आहे
आणि येणारा साधक हा स्वखुशीने आले होते त्यामुळे कोणी कोणाला दोष देऊ नये 🙏🙏
अतिशय दु:खद घटना आहे पण सद्गुरू आणि सर्व राजकारणी सुरक्षित आहेत फक्त सामान्य लोकांनाच त्रास होतो या कार्यक्रमाची सर्व दृष्टीकोनातून काळजी घ्यावी भविष्यात
पहिली गोष्ट कार्यक्रम झाला तेव्हा आम्हीं सर्व सोबत होतो नियोजन आगदी सर्व चांगले होते पाणी ,मेडिकल टीम पासून सर्व गोष्टी व्यवस्थित होते घटना घडली हे खुप वाईट झाले कार्यक्रम होण्याच्या आगोदर रात्री काही भागांमध्ये पाऊस पडला व पडलेल्या पाऊसमुळे कार्यक्रम दिवशी खुप उकिरडा जाणवला
हा कार्यक्रम दिवशी ही घटना झाली म्हणून परत परत मीडिया दाखवत आहे पण श्री बैठकीतून , त्यांचे कार्य हेही लोकांना सांगा 🙏🏻
मी पण होते मी मी अकोल्याचे आहे मी कार्यक्रमाला होती कोणालाच उन्हाच्या ना चक्कर आले सगळ्यांना बाकी कार्यक्रम छान झाला आणि त्यांनी सांगितलेलं होतं कार्यक्रम एकदम मस्त झाला कुणाच्या ना चक्कर आले
Chhan bollya tai🙏
गरजच काय आहे अश्या वेळेस जाण्याची सर्वात महत्वचा आपला जीव आहे..
एवढ्या कडक उन्हात हे लोक कसे काय जातात.
जय सद्गुरू 🙏🙏🙏🌹🌹🌹❤️❤️❤️
आप्पा साहेब धर्माधिकारी यांना भारतरत्न प्रदान करा 😎🙏
Jaysadguru ❤
त्यांच्या आधी नरेंद्र दाभोलकरांना द्यायला पाहिजे.. 🙏
शिल्लक राहिले तर देऊन टाकू दाभो ला पन
एकदा नेते मंडलीनी दवाखान्यात जाऊन् बघा काय हाल आहे लोकांचे दवाखने फ्री करा ,शिक्षण फ्री करा कॉमन माणूस सुखी होईल बाकी काही फ्री नको या 2 गोष्टी करा प्लीज
SP
अगदीच खरंय... दवाखाने आणि शिक्षण मोफत करा... सामान्य माणूस पोट भरू शकतो आपल्या कुटुंबाचं कष्ट करून
correct 👍🏻👍🏻
एव्हडी लोकं गोळा करायची गरज नव्हती,लोकांना ही कळतं नाही डोळस श्रद्धा ठेवा, हकनाक जीव गेले
Tuhmla ny samjnar gp basa
Barobar
Sangun fayda ny swatacha jiv ghalavtil pn ky bolnar ny
सरकारने मतासाठी केल हे सांर
मेलेल्या टाळूवरचे लोनी खाणारे सरकार
किती जोशी कुलकर्णी मेले
Bhavpurn shraddhanjali
|| जय सद्गुरु ||
हे सर्व राजकारनी लोक आहेत य्याना उत्तर देउन आपली शिल्लक कमि करू नका कारण भविष्यात याचंही परीवार बैठकीत बसनार आहे
Agadi barobar bolalat aapan💯🤞 jay sadguru 🙏😌💯
Agdi barobar bolalat
ekdam perfect bhau bola tu Jaysadguru 🙏🙏
Barobar aahe hey rajkaran challay aaplya lokancha vishay gheun. aapli shillak naka sampau. मौनाने पण हवी असलेली उत्तर ज्याला त्याला समजणारा असेल तर कळे ल. जय सद्गुरु देवाला काळजी.
@@smitaghadi1681 असे कार्यक्रम थोडक्यात म्हणजे हॉलमध्ये बसून करून लोकांना घरी बसून पाहिला असता ,असा हट्टामुळे गोरगरीब जनता मेली तरीही त्यांच्या प्रति थोडं दुःख सुद्धा आपल्या मनात नाही आहे.फक्त आम्ही करतो तेच योग्य दुसरे करतात ते दाखवण्याची भक्ती, असे बैठकीत सांगितले आहे
प्रत्येकाची सहनशीलता वेगळी असते,कोणत्या दिवसात कार्यक्रम घेतोय हे बघून व्यवस्था केली पाहिजे होती.
❤
हेच सत्य आहे
🙏💐जय सद्गुरू! भावपूर्ण श्रद्धांजली! कार्यक्रम दुपारी 2:00 वाजता संपला. 12:30 ला नाही.
मावशी भर उन्हात झोपल्या होत्या वाटत 12.30 कार्यक्रम संपला बोलत आहेत
जय सदगुरू..मृत्यू झाल्या श्री सदस्यांना भावपुर्ण श्रध्दांजली अर्पण..🚩
एकदा अप्पांची प्रेस कॉन्फरन्स घ्या...
Jay sadguru tai khup Chan uttr Dil tumhi
मावशी म्हणत आहेत आम्ही नेहमी जातो सत्काराला .....
नेहमी कसले सत्कार होतात नेमके 😮
तु बैठकीला बस महणजे कळेल की
Aare bala tula nahi kalanar
तुला नाय महित असे कार्यक्रम नेहमी होत असतात आणि ऊष्मघाटता मूले हे झालय
येडी बाई
Bhau samarthana bagnayacha tyana bhetanyacha aamhi khup आग्रह karto manun ase program hotat aamchya आग्रहा mule tyana program ghyave lagtat
Jay sadguru 😊
This women is very strong and healthy so that she didn't fall sick 👍
जय सद्गुरु ताई खूप बरोबर बोलल्या आहेत
भावपुर्ण श्रद्धांजली 🙏🏻🙏🏻
लोकांना अन्न नाही मग ही जबाबदारी कुणाची होती इतका निष्काळजी सरकार कसे दाखवू शकते
अहो मॅडम तुमचं वय आणि मरणारांच वय फरक आहे तुम्हाला उण सहन होत तास दुसऱ्याच नाही काही रोगी पण होते जिवा पेक्षा पुरस्कार महत्वाचा नाही
Tumhala kahi mahit nast tari tumhi ka hyaver tumch mat deta
@@akankshakadu5288 tumhala pahilech tya goshti sangitlya tr.... Tya dharmadhikari ni tent chi arrangement karaychi asti..... Evdhi pan sadbuddhi nai ka ..... Tya trusty na or management la
@@mayurnandedkar9540
आम्हाला पन जास्तं बोलता येथ, आमच्या सहनशक्ति चा अंत बघु नका,तु कुना बद्ल बोलतोस तुला कळते का,सरकार पद्मश्री ,महाराष्ट्र भुषण, डाॅ.रेट.पदवी कुनाला देते याची तुला अक्कल आहे का
ज्यांनि आपला पृर्ण आयुष्य झीझवला देश हीता साठी त्यांनां हे पुरस्कार मीळतात
तु कीती सामाजिक कार्य केलेस ,तुला कीती पुरस्कार मीळाले ते सांग ,मग बोल
@@akankshakadu5288 kaka chya dokyat fark ahe jaudya
Tyanna allow ch navhta yen.spasht suchana hoti vruddha ,aajri vyakti, pregnant ladies Ani lahan mul hyanna allow navhta.tasach jyana kahi bp kinva unhacha tras asel Tyanna suddha bolale hote live bgha tithe yenyachi garaj nhi.mag jyane tyane swathchya capacity nusar jave
जे गेले त्यांचे निवेदन असेल की शेवट गोड व्हावा सद्गुरूंची भेट होऊन मृत्यू
राजकारण करू नये.
तरी ही आम्ही त्यांच्या दुःखात सामील आहोत. सदगुरू मुळे , हा उष्माघात आकडा लाखोवर चा १० वर आला.
पत्रकार काय येडी ये..... सारखं सारखं तेच विचारतेय तुम्ही किती जनांना पाहीलं...चक्कर येउन पडलेलं.😅
किती ही कोणी टीका केल्या तरी आमचा आमच्या देवा वर विश्वास आहे
माणसाला देव करु नका हाच अज्ञानाचा फायदा बुवा बाजी करून पोटं भरत असतात.
अशीच माणसं मारा, म्हणजे तुम्हाला नरकात जागा आ राम शेर भेटेल😂😂
Bhau Deva var vishwas asat tar ase apaghat ghadla nasta
ताई अहो एक स्त्रीला एक व्यक्ती CPR देतोय आणि त्याच्या अंगावर जाऊन सगळे पडलेत कस वाटत ते दृश्य ज्याच्या घरातला व्यक्ती गेला त्याला समजलं असेल
@@shantaramgije8649 amche sadguru 1rs suddha ghet nhit
असेच ऊन्हात जात जा. खूप पुण्य लागेल.
जय सदगुरू🙏
नक़्कीच जास्त पुण्य सद्गुरू देणारच
जय सदगुरू
Hmm
Jay sadguru 😊 nakkich janar
Ji ha urmila ji tumhi gharat nit bsa vyvstit prapanch krt 🫡😊
She is from Mumbai she brought water food
Others came from long distance villages didn't have anything
Who forced them to come? Its all on our own wish that we should go there or not.. We should have that much thinking capacity to follow the rules
@@anitashelar7067 this program could have been done just like previously done for asha Bhosle this year
But politics, religious organizations wanted a big show
Bhakts will go any where if buses are provided free
There should have been some organization for food and water as done during Dasara melava
@@sandeepgade5530 खरं आहे, नियोजन शून्य होते,14 कोटी कुठे खर्च केले.
Hya nonsense nna kay sangun fayda bhau... Mendaad ahet hee lok sarvi
We also come from long distance we are present in the function we have water bottle, fruits , lunch , snacks , whatever we need so we protect our self from sunstroke & blessings of sadguru we reached our home safely 🙏🙏🙏🙏🙏
असल्या भावना विवश करणारे महाराज यांच्या नादी लागू नका 😢
Mata vatt ki ha jyacha tyacha vaiyaktik prashn aahe.....😊
अगदी बरोबर 🙏 जय सद्गुरु 🙏
जय सदगुरु 🙏🏻🙏🏻
अशा पापी लोकांच्या हातून पुरस्कार स्वीकारणे नियतीला मान्य नसावं, कारण याच्यापेक्षाही मोठ मोठे मेळावे झालेले आहेत, परंतु असं कधीही घडलेलं नाही,😢😢
अरे तुला काय माहीती पापी कोन फक्त बातमी बघायची आणी लोक बोलली म्हणून आपन हीकाहीतरी बोलायच तु परमार्थातला नाही तुला काय कळनार आपण प्रर्तेक्श बघीतल नाही आणि काही पण बोलायच
Appasaheb lalchi aahe sala😢😮😂dev kasla selfish man palputya
जय सदगुरु 🙏🙏🙏खूप मस्त Interview झाला
🙏🏻🙏🏻जय सद्गुरू ताई 🙏🏻🙏🏻
ह्या कार्यक्रमाला मी स्वतः पण होतो कार्यक्रम 1.15 ला संपला 10.30 चा कार्यक्रम 11.15 ला सुरु झाला नियोजन चांगल होता ऊन खूप होता परंतु शत्री, जेवण, पाणी सोबत ठेवणे सुचना होत्या नियोजन चांगल होत, या अगोदर आम्ही सकाळी सात ते संद्याकाळी 7 पर्यंत पर्यंत बसायचो पहिल्यांदा असा प्रकार घडला तापमान जास्त होताच आणि कार्यक्रम संपल्यानंतर एकदम सर्व लोक निघाली उष्णता आणि गर्दीत थोडी चेंगराचेंगरी झाली त्यामुळे हा प्रकार घडला झाला प्रकार अतिशय वाईट घडला पण यात कुणाचा दोष नाही पण याला राजकीय वळण दिल जातंय आणि ज्यांना या कार्यक्रमा बद्दल काहीच कल्पना नाही ते लोक काहीही तर्क लावून मोकळे होतात वस्तुस्थिती मांडली पाहिजे.
माझ्या कडे या पाठवा न्यूज वाल्याला मी सांगतो मी पण गेलो होतो
त्रास झाला नाही पुढच्या वेळेला नक्की जा . अजून उनात बसा .
To tyancha prashna ahe
@@dakshatamhaske9635 त्यांचा प्रश्न आहे तर घरात बसून गप्पा मारायच्या...आम्हाला दवंडी का पिटून राहिले
नशीबवान आहोत
Nashib lagt tyala tujh kuthl aalay nashib futkya nashibacha kuthla
@@poonamsonone4961 बघा आपांची शिकवण
नैतिक जबाबदारी स्वीकारून दिलेला पुरस्कार परत केला पाहिजे
💯💯💯👏🏻👏🏻👍🏻👍🏻
पुरस्कार परत का द्यायचा तू कोण
Ho tyane meleli manas jivant hotil brobar na?
@@AditiNisal-s9d बैठकीत समर्थ संप्रदाय मधे आले तर कळेल लोकाना किती मोठी काम आहे 3 पिढ्या सेवा ,समाज प्रबोधन सफाई,आरोग्य शिबीर कामे करतात घरी बसून कळणार नाही टीका करतात नुसते लोक
एवढे उत्तम नियोजन झाले होते... 2000000 श्री सेवक येऊन पण ट्राफिक कुठे जाम नव्हते... त्यादिवशी तापमान जेवढे जास्त होते की त्यामुळे हा उष्माघात झाला... मी ज्या मैदानात होतो तिथे कुठे चेंगराचेंगरी झाली नाही.. घटना दुर्दैवी आहे... श्री सेवक म्हणजे आमचे कुटुंब आहे... यांच्या दुःखामध्ये आम्ही सामील आहोत...
अग बाई ह्याच्या अगोदरचे कार्यक्रम हे थंडीमध्ये झाले. एवढ्या प्रखर उन्हात कधीच झाले नाही.
Ho mala mahiti aahe mi bolale tase
नियोजन चांगल होत उन जास्त होत तर मंडप टाकायचा होता ना
🙏🙏
Minde ne राजीनामा द्यायला हवा
११२ एसटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केली... स्वतःच्या पक्षातले नेते घोटाळे मध्ये जैल मध्ये गेले... पालघर ला साधूंची हत्या झाली हनुमान चालीसा वाचलं म्हणून जैल मध्ये टाकलं .. पण मुख्यमंत्री काय घरातून बाहेर पडले नाही... तेव्हा का नाही राजीनामा मागितला.???
Tai Barobar bolat aahe
जय सद्गुरु
मीडिया राज्यात लोकांची डोकी दुखी आहे कोणीही उठून कोणाची तरी मुलाखत घेऊन ती प्रसारित करायची आणि लोकांना चुकीच्या बातम्या देऊन त्यांना एकमेकांच्या विषय राग आला पाहिजे असा प्रकार सुरू आहे
मी अंकुश धाके चेंगराचेंगरी आजीबात झाली नाही कार्यक्रम मुळात १.१५ ला संपला वंदे मातरम् संपूले आणि सगळे श्री सदस्य शिस्तबद्ध आले चेंगराचेंगरी आजीबात झाली नाही
काहितरी दाखवू नका.
Ho mazi mummy geli hoti ti boli 1.30 te 2 wajel karykram sampayla 2 number vibhag madhye zali chegrachegri eka mekavar padle sarv
@@poonamchike4565 नाही ताई आम्ही होतो 2 नंबर गेट वर, तिथे चेंगरा चेंगरी नाही झाली, उलट लोकांनी उन्हाच्या त्रासामुळे राजकारणी लोकांनी भाषण सुरू केली तेव्हाच उठून निघायची सुरवत केली होती, म्हणुन 2 नंबर गेट आर्धा खाली झाला होता, चेनग्रा चेंग्री नाही झाली. उन्हाने चकर येणं सुरू झालं, आन मग अंबुलस मद्ये घेवून गेले. गर्दी उठून गेल्यामुळे खाली झाल होती म्हणुन अंबुलंस पण यायला रस्ता होता, मग चेंग्रा चेंग्रि होणार. सर्वान कडे पाणी खायला होत, फक्त पाणी संपल्याने ते खूप आंत्रावर होत,. Dadaswarina याची जाणीव होती त्यांनी आपलं निरूपण थोडक्यात संपवलं पण. पण राजकारणी लोकांना जाणीव नसल्याने त्यांची सभा समजून bhashanch सुरू झाले. अन् उन्हाचा पारा वाढत होता. जन गण संपून सर्व वेवशतीत उठून निगुन गेले, अजिबात chengra चेंग्रिने नाही झाल. उन्हाने त्रास होऊन त्यांना अगोदरच अंबुळंस मद्ये घेवून गेले होते. Chengra चेंग्रिणे नाही. कोणत्याही दासाने शिस्त भंग नव्हती केली, आदनेच पालन केलं होत.
फक्तं उन्हाचा पारा, 12 च प्रचंड उन्हाचा टाईम अन् राजकारणी लोकांनी अगोदरच यायला उशीर करून लांब लचक भाषण
कौतुक bbc मराठी पुन्हा एकदा
पवार ताई जय सद्गुरु,,तुम्ही खर आणि सत्य सांगितलं ते बर केलात ,,
हात जोडून नव्हे तर कर्माची जाण असणे महत्त्वाचे आहे कुटुंब प्रमुख म्हणून कमी पडत असाल जबाबदारी पासून मुक्त व्हा आणि निरूपणकार श्रीसदस्यांनपैंकी यांचे नावे प्रतिष्ठानाची कार्य करण्याची संधी द्यावी तुमच्या पेक्षा उत्तमच करतील कार्यभार !
🙏🏻🙏🏻जय सद्गुरु आम्ही हि गेलो होतो पन् आम्हाला काही हि झाले नाही आजारी असताना jayche नाही अस् sangitlele hote konala kahi trass असेल् tar नका जाऊ ase sangitle hote तरी हि लोक् जातात् आजारी असताना पन् जातात् सद्गुरुनि सर्व सुचना दिल्या होत्या🙏🏻🙏🏻plzz माझ्या सद्गुरु ना दुष् न लाऊ नका plzz 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
सुचना सर्वच देतात तर त्यांना दोषी मानत असाल तर जगजाहिर करा बैठकवाल्यांनी दतात्रेय शांडिल्यांना सांगावे ही ते श्रीसदस्य सुचनेचे पालन केले नाही आपआपल्या मृत्यूचे स्वतः श्रीसदस्य चुकीचे आहेत! असे म्हणता सुचना दिलात तर श्रीसदस्यांना दोषी ठरवा! स्वतः श्री सदस्यांसाठी 10 मिनटे तरी उन्हाचा त्रास सहन काला का देतात्रेय शांडिल्ये आणि कुटुंबातील सदस्यांनी ! पायी प्रवास केला का 10 किमी. तरी श्रीसदस्यांना भेटले तरी का? मनात आहेत ना सद्गगुरू तर का दिखावूपणा करतात दतात्रेय शांडिल्य आणि कुटुंबातील सदस्य! संपुर्ण आयुष्य यांनी सुखसुविधाचा अनुभव घेतला काय करतात काय कामधंदा दिलेल्या आणि वाम मार्गाने शिकवणीतून जो पैसा उपासना साहित्य प्रतिमा, पुजा, निवेदन इत्यादीतून भरमसाठ पैसा कमावला लक्षात ठेवा! 1 करोड श्री सदस्यांची संख्या आहे त्यात 10 लाख श्रीसदस्यांची संख्या गृहीत धरा प्रति 5000 खर्च 500 कोटी होतात ते ही रोख रक्कम समजा आयुष्यभर सात पिढी बसून खातील ऐवढा पैसा हाच पैसा स्वतःच्या व्यवसायात वापरून धनाढ्य झालेत हेच कुटुंब!
तुमच्या अंधश्रद्धा मुळे ब्राह्मण लोक तुमच्या मेंदूत कब्जा करुन पैसा व ऐश करत आहे
अत्यंत गरीब पार्श्वभूमीचे लोक प्रवासासाठी पैसे भरून संध्याकाळी घरी सोडले आणि मर्यादित साधनसामग्री हातात घेऊन आले कारण बहुतेक गोर गरीब रोजंदारी कर्नारे होते प्रभू त्यांच्य मृत्यु आत्म्याला शांती द्यावो हिच प्रार्थना करतो आणि लोकान्नी ह्या पुढे तरि स्वाताह बुद्धी चा वापर करावा
सी.सी.फुटेज बघून आराखडा घ्या.आणि माहिती द्यावी.
बरोबर बोललात ताई .जय सद्गुरु
Ho barobar aahe aamhi kiti ushira unat bsaycho pn kadhi ky ny an aamhi jithe baslelo tikdepn chengra chengri aasa ky ny zhala
बैठक चांगली आहे पण त्यातून आचरण कोण करत नाहीत...
शेजारच्या गावातील बाई 2 वर्ष बैठकीला जात होती, एक दिवस बैठकीला गेल्यावर टमटम/ वडाप वाल्या सोबत पळून गेली..🤦
कसा अस्त महितेका ज्याच्या त्याच्यावर अस्त काय घेन आणि काय सोड़न . जयाच भावार्थ जैसा तयास लाभ तैसा . देव तुम्हाला नेहमी चांगल शिकावत अस्तात पन काही लोकांच नाही आचरण चेंज होत
@@nit7009 are pan ti aacharan change karnyaa sathich gelti naa baki lokansarakhi. Mag Kashi palun geli
शाळेत 100 मुले असतील तर सगळेच पास होत नाहीत.... म्हणुन टीचर ला दोष देतात... त्याच्यात टीचर ची काय चूक
@@AnjaliJawale बरोबर बोलीस
@@AnjaliJawale सर्वी त्यांना दोष देतात आपले स्वतःचे कर्म सांगत नाही कोण
महाराष्ट्र भूषण पुरस्कार वर बंदी आणावी कारण या पुरस्कार सोहळ्यावेळी सर्वसामान्य जनता उन्हाने होरपळून मेली ऐकूनच धक्का बसतो महाराष्ट्र भूषण पुरस्कार लाच काळा डाग लागला असे वाटते... शासनाला असे पुरस्कार द्यायचे असतील तर फक्त शंभर दीडशे लोकांच्या उपस्थितीमध्ये द्यावे
सदगुरु आज्ञ पाळीव
50 च्या वरती deaths झाले आहेत.. आमच्या हीत आजच एक जण जे तिकडे जाऊन आले होते ते serious होते व आज सकाळीच हार्ट attak ने वारले..
सद्गुरू कुठे होते ? सरकार प्रशासण कोठे होते? मीडिया कोठे होती?
shameful! Maharashtra govt should be held accountable.
Jay sadguru 🌺🙏
खूप ऊन असल्याने लोकांना खूप त्रास झाले
*appa if really feels anything abt his followers he should return his award back, mindhe should have distributed water bottle and white cap to the crowd, btw official authorities had given advice not to conduct this function at noon hours in summer days*
@Venu Kadam keep following its your choice, on humanatarian grounds he should have had visited his followers who have suffered.....truth is bitter
@Venu Kadam public has complete right to post their opinion this is a democratic country, u are free to follow whomsoever you want
ताई खरे बोला. आप्पा कशाला पुरस्कार घेतला.
धर्माधिकारी हे कोण आहेत मला आत्तापर्यंत माहिती नव्हत,पुरस्कारामुळे मला कळाले,पण धर्माधिकारी जर का एक इमानदार,प्रामाणिक,करुणेने भरलेले नेतृत्व असेल तर ते या भृष्ट,महीला विरोधी,देशद्रोही BJP सरकार कडून पुरस्कार स्वीकारला नसता.
असा पुरस्कार देणं चूक व घेणं ही चूक, केवळ मतासाठी गर्दी व राजकीय msg द्यायचा होता, लोकांनी गाडगेबाबा यांची माहीती वाचावी, ते खरे समाज सुधारक
खर बोला ताई
खरंच बोलल्या त्या...
Te jar chukich bolalya astya tar tumhla barr vatal ast na
Jay sadguru
आपण एखाद्याला देव मानतो किंवा सदगुरू समजतो तेव्हा
"तो तारेल किंवा सर्व संकटातून तो वाचवेल "
हि भावना मनात असते .
पण भौतिक / नैसर्गिक परिस्थिती मनुष्याच्या हातात नसते . मग ते सद्गुरू असले तरी ...
म्हणुन मानसिक बदल संभव आहेत .पण
भौगोलिक गोष्टिंना पण त्याच दृष्टीने बघितल तर ते योग्य ठरणार नाही .
प्रत्येक
कार्यक्रम श्रेष्ठ ठरतो तो १.श्रोते / प्रेक्षक
२. सत्कारीत व्यक्ति ३. प्रमुख पाहुणे या सर्वांच्या उपस्थितीमुळे मग तिघांना कार्यक्रम पाहताना सारखाच आनंद मिळायला हवा होता . त्यावेळी वर्तमानात नाही घडत आहे हे दिसत असुन पण २. आणि ३ नंबर वरच्याना का या गोष्टी दुर्लक्षित कराव्याशा वाटल्या ?
* प्रचंड गर्दीमुळे आमचं नावलौकीक होईल म्हणुन .
* कि यांना संभाळणारा 'मीच आहे म्हणुन .
* कि अज्ञान होत उन्हाच्या तीव्रतेचा आणि मनुष्याचा सावळी शोधायला जाण्याच्या शारीरीक क्षमतेचा .
वाईट कुणीच नाही .
पण ... भौगोलिक परिस्थिती बाबत स्वतः च काळजी स्वतः घ्या , ती संभाळण्यास कोणत्याही धर्म पंथाचा कोण हि सद्गुरू असो, तो असमर्थच आहे .
जय सदगुरू एकदम बरोबर ताईच आहे
इतकी माणस देवा घरी गेली जर धर्मा घी कारी यांना भक्तां बदल खरो खर आपुलकी असेल तर त्यांनी मिळालेले माधन सरकार ला परत करावे त्यातुनच त्यांची भक्ता बदल ची माया व आपुलकीच दर्शन होईल
.
आप्पा स्वारीना मिळालेला मानधनाचा चेक कार्यक्रमाच्या शेवटी स्वारीनी लगेचच मुख्यमंत्री सहाय्यता निधीत दिला आहे..
Jay Sadguru tai 🙏🏻
तिथे झाडं खूप होती झाडा खाली बसले असते तरी चाललं असतं व पोलिस अधिकारी सुधा भरपूर होते
चेंग्राचेंगरी झालीच नाही, कार्यक्रम 3वाजता संपला सगळे श्रीसेवक शिस्तीचे पालन करतातंच कारण आमच्या सद्गुरूंची शिकवण चांगली आहे,
1.15la sampala g bai.3la tar amhi gadit hoto
14 crore made ek mandap nahi bandhala...aani vip sathi sarva suvidha dilya...
*BBC please interview people who have lost their dear and near ones*
ही ताई किती भक्तीत तल्लीन झालीय बघा. हे बैठकवाले जराही त्या धर्माधिकारीची चूक मान्य करत नाही.
You will not understand devotion in respect of GURU
खरे आहे ते सागणार
धर्माधिकारी यांची चूक नाहीच, ते कधी चुकत नाहीच ते चुका करणार्यांना सुध्दां योग्य मार्गदर्शन करतात आणि सुधारतात एवढे सामर्थ्य आहे त्यांच्यात.
जय सदगुरू
|| जय सद्गुरु ||
आशा लोकाना उत्तर देउन आपली शिल्लक कमि करू नका कारण भविष्यात याचंही परीवार बैठकीत बसनार आहे
सर्व अनुयायांना आज्ञा दिली असेल कस बोलायचे ते लोक भाबडी आहेत त्याचा फायदा कोणाला होतो
असेच जात रहा गर्दी मध्ये अंध भक्त
Dusryana andh boltos tula dole aasun kay fayda aahe
आम्ही आमच बघून घेऊ
Ho
Jay sadguru 😊
@@priyankaprabhu7180 jay सद्गुरु yana kay कळेल g tevdi layki nahi tyanchi
Khar ahe Jay sadguru ☺
ताई म्हणतात ते बरोबर आहे,ही नैसर्गिक आपत्ती च आहे.याच्या आधी पण असे कार्यक्रम
एका एका माणसाला विचारा म्हणजे 2 ,4 वर्षे लागतील सगळं माहिती होयाला बावळट कुठले तुमच्या माय बापाच्या इमानदारीने संपूर्ण कार्यक्रम टाका युट्युबला होऊन जाऊ द्या दूध का दूध और पानी का पानी
मी बैठकीला नाही पण माझ्या माहिती प्रमाणे तरी आज्ञा झाली होती कि पाणी जास्त सोबत ठेवा व खाण्याच्या वस्तू ही सोबत ठेवा... जसे कि orsl, फ्रुट्स,प्रोटीन वगैरे... परंतु काही लोक हें एक दिवसा आधी ही आले होते.. व उन्हाचा झोत हीं जास्त होता... कदाचित आज्ञा पालन न केल्या मुळे देखीलही घटना घडू शकते....
पण एवढ्या लोकांना बोलवायचेच कशाला ?
लोक बावळट आहेत TV वर पण बघता आला असता आणि त्या स्वामींना पण भवनात पुरस्कार घ्यायला काय झालं होत उगाच तमाशा झाला नसता। एवढा